diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0225.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0225.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0225.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,671 @@ +{"url": "https://janasthan.com/the-secret-of-a-happy-life-shani-shastra-32/", "date_download": "2021-06-17T20:00:25Z", "digest": "sha1:JVS2XZKEC3JGZXFBTY66VSTQBZACDSHH", "length": 8095, "nlines": 65, "source_domain": "janasthan.com", "title": "The Secret Of a Happy Life: Shani Shastra", "raw_content": "\nसुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र\nसुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र\n10,7,4,1राशीत शनी असून रवि- चंद्र मंगळाच्या अशुभ दृष्टीमध्ये असेल तर आयुष्यात नेहमी अपयश येते. 11,8,5,2 राशीचा शनी असता पूर्वार्धात फार निराशा व भाग्योदयाच्या कामी विलंब लागतो. या ठिकाणी शनी असता व्यक्ती भोगी,धन मिळविणारा, तेजस्वी सत्संगामुळे अंतःकरण निर्मळ झालेला. नीतिमान,सुस्थळी राहणारा असा असतो. 11,10,7,3,या राशीच्या शनी असून तो शुभसंबंधित असेल, तर आयुष्यात मोठेमोठे लाभ होतात. आयुष्याचा पूर्वार्ध पूर्ण सुखात जातो.\nया ठिकाणीं शनी असता वयाच्या 24व्या वर्षी धनलाभ होतो. सार्वजनिक क्षेत्रात चमकणारा, समाजसेवक,नेतृत्वशक्ती उत्तम, इच्छा नसतानाही कोर्टात जावेच लागते. या स्थानी शततारका नक्षत्रात शनी असता कुशाग्र बुद्धी, विवरणपद्धती व बौद्धिक पृथक्करण-पद्धती चांगली असते. येथे शनी असलेल्या व्यक्ती आर्थिक व्यवहार जास्त विचाराने करतात. पैशासाठी कष्ट करणारे असतात. पैसा साठविण्यासाठी धडपड करून भाग्यवृद्धीकडे लक्ष देणारे असतात.\nया स्थानात शनी असता पूर्ववयात प्रकृती चांगली राहत नाही. या स्थानी शनी(Shani Shastra) असता मित्र फार थोडे असतात. त्यांच्याकडून फायदा होत नाही. त्यातल्या त्यात 12,8,4 राशीचा शनी असता नुकसान होते. या ठिकाणी शनी असता मातेचा अल्पकाळात मृत्यूयोग संभवतो. मातेशी मतभेदाचा योग येतो. या ठिकाणी 11,10,7 राशीचा शनी असता कौंटुबिक सुख चांगले मिळत नाही. नेहमी कष्टी त्यामुळे नेहमी उदास असतात.\nया स्थानात 8,4,1राशीचा शनी (Shani Shastra) असता शत्रूवर जय मिळतो. कोणत्याही संकटाबरोबर खंबीरपणे लढतात.या स्थानातील शनी एकदा तरी कोर्टात उभे करतो. वाहनाच्या अपघाताने घायाळ होण्याची शक्यता असते.द्वादशस्थानी म्हणजे व्यवस्थानी शनी असता या स्थानात शनी असता कायदेपंडित, डॉक्टर, रासायनशास्त्रज्ञ या विषयाच्या उद्योगात पुढे येतात.पूर्वभाद्रपदा नक्षत्री शनी असता कोर्टातील नोकरी,खाजगी चिटणीस,सल्लागार,कस्टम किंवा दवाखाना वगैरेशी नोकरीचा संबंध येतो.रेवती नक्षत्रात मीन राशीत शनी असता विश्ववस्त म्हणून काम पाहण्याचा योग येतो.\nधर्मसंस्था, देवालय यांच्याशी संबंध येतो. कायदा व धर्मशास्त्र यांच्याशी संबंध येतो. 11, 10,7,3,2,1 या राशीतला शनी (Shani Shastra) काही अंशी बुद्धी,विद्या, कर्तबगारी,विद्वत्ता या बाबतीत उत्तम परिणाम करील.त्या योगाने उत्तम वकील,विद्वान , शास्त्रज्ञ व नामांकित असा व्यक्ती होतो. या ठिकाणी शनी स्वगृहीचा, उच्च राशीचा असता धनवान होतो. हे स्थान खरे म्हटले तर उद्योगधंद्याचे नाही. जर द्वादशस्थानी शनी असेल,तर (क्रमशः)\nनाशिक जिल्ह्यात ३६०६ कोरोना मुक्त तर ४०३६ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य शनिवार, ८ मे २०२१\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/three-districts-in-maharashtra-are-still-in-darkness/", "date_download": "2021-06-17T20:57:35Z", "digest": "sha1:6C4AUK2VINHL7SK76QL6IHP55TV7PJVW", "length": 11601, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "महाराष्ट्रातील तीन जिल्हे अद्यापही अंधारातच - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/महाराष्ट्र/महाराष्ट्रातील तीन जिल्हे अद्यापही अंधारातच\nमहाराष्ट्रातील तीन जिल्हे अद्यापही अंधारातच\nतौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील सात जिल्ह्यांतील वीज यंत्रणेला तडाखा बसल्याने तब्बल 35 लाख 87 हजार २७६ ग्राहकांची वीज खंडित झाली होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अविश्रांत कामांद्वारे महावितरणने वादळावर मात केली असून सुमारे ९९ टक्के भागातील वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. तर अद्यापही पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील 1 हजार 473 ग्राहक अ���्यापही अंधारात आहेत.\nअरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीला धडक देत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड तसेच पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला होता. यामध्ये 201 उपकेंद्र, 1 हजार 342 उच्चदाब वीजवाहिन्या व 36 हजार 30 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच हानी देखील झाली होती. त्यामुळे या सातही जिल्ह्यातील 5 हजार 575 गावांतील 35 लाख 87 हजार 261 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या 13 हजार 786 कर्मचाऱ्यांनी अविश्रांत काम करत वीजपुरवठा पूर्ववत केला.\nत्याचप्रमाणे 306 कोरोना रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र, 14 हजार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा तातडीने सुरु करण्यात आला. कोकणासह पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरदऱ्या, घनदाट जंगलातील धुके, संततधार पाऊस, चिखल व निसरड्या वाटा अशा प्रतिकूल परिस्थितीत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्याचे काम करण्यात आले. चक्रीवादळानंतर तीन ते चार दिवसांमध्ये 90 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाल्यामुळे तसेच खडतर परिस्थितीमुळे विविध अडचणी आल्या. या तीन जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील उर्वरित 1 हजार 473 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरु असल्याचे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले.​\n​बिग​ बी झाले सनी लियोनीचे शेजारी\n'हे सरकार मागासवर्गीय विरोधी'\nएन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक\nएन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर ‘एनआयए’चा छापा\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसा���्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/scientists-reveal-what-is-the-highest-risk-of-corona-infection-in-these-homes-18369/", "date_download": "2021-06-17T21:02:18Z", "digest": "sha1:27SWFAUUQHECEG3VCP7QX5LWSZTE4CIF", "length": 12812, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Scientists reveal; What is the highest risk of corona infection in these homes? | वैज्ञानिकांचा खुलासा; ‘या’ घरांमध्ये होतोय कोरोना संक्रमणाचा सर्वात जास्त धोका? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nदिल्लीवैज्ञानिकांचा खुलासा; ‘या’ घरांमध्ये होतोय कोरोना संक्रमणाचा सर्वात जास्त धोका\nतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या घरांमध्ये व्हेंटिलेशनची संपूर्ण व्यवस्था नाही, अशा घरांमध्य��� कोरोना संक्रमणाचा अधिक धोका आहे. असे दिसून आले. लहान घरांमध्ये हवा मोठ्या प्रमाणात फिरत राहते आणि मोठ्या घरांमध्ये हवेचा प्रवाह कायम आहे. तसेच सूर्यप्रकाश बंद घरात पोहोचत नाही, ज्यामुळे कोरोना विषाणूला वाढण्यास सुरक्षित स्थान मिळते. त्याचप्रमाणे हवेशीर घरांमध्ये कोरोना विषाणू जास्त काळ थांबत नाही आणि हवेच्या प्रवाहाने घराबाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे.\nनवी दिल्ली : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या संख्यने होत आहे. तसेच देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून रूग्णांचा आकडा १७ लाखांच्या वर गेला आहे. तसेच हा विषाणू कशाप्रकारे धोकादायक आहे आणि हा विषाणू आटोक्यात कसा येऊ शकतो याचा शोध वैज्ञानिक घेत आहे. त्याचबरोबर कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका सर्वात जास्त आहे, याबाबत वैज्ञानिकांनी खुलासा केला आहे.\nतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या घरांमध्ये व्हेंटिलेशनची संपूर्ण व्यवस्था नाही, अशा घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा अधिक धोका आहे. असे दिसून आले. लहान घरांमध्ये हवा मोठ्या प्रमाणात फिरत राहते आणि मोठ्या घरांमध्ये हवेचा प्रवाह कायम आहे. तसेच सूर्यप्रकाश बंद घरात पोहोचत नाही, ज्यामुळे कोरोना विषाणूला वाढण्यास सुरक्षित स्थान मिळते. त्याचप्रमाणे हवेशीर घरांमध्ये कोरोना विषाणू जास्त काळ थांबत नाही आणि हवेच्या प्रवाहाने घराबाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे.\nदरम्यान, अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठानें सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार, लहान आणि बंद जागांवर कोरोना केवळ अधिक काळ हवेत राहतो त्याचबरोबर ड्रॉपलेट वेगवेगळ्या जागांवर चिटकून राहतात. परंतु कोरोना विषाणूबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी वेगवेगळे दावे केल्याचं समोर आलं आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/mane-hospital-has-become-an-angel-for-the-poor-nrab-131545/", "date_download": "2021-06-17T21:34:22Z", "digest": "sha1:JPIHQOJZRAWMTSOHFTEACUDFTVFSAHGT", "length": 15023, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mane Hospital has become an angel for the poor nrab | माने हॉस्पिटल बनलंय गोरगरिबांसाठी देवदूत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपुणेमाने हॉस्पिटल बनलंय गोरगरिबांसाठी देवदूत\nकोरोना काळात अनेक डॉक्टर रुग्णांकडून संसर्ग होण्याच्या भीतीने दवाखाना बंद करून घरात बसली असताना, सासवड येथील माने हॉस्पिटल डॉक्टर नितीन माने यांनी व त्यांचा सर्व स्टाफ . कोरोनासारखे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना बेड मिळत नाही, सर्वत्र ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशाही परिस्थितीमध्ये डॉ. नितीन माने हे गेल्या वर्षापासून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत.\nमाळशिरस : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना, डॉक्टरांनी देखील कोरोनाच्या भीतीमुळे काही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये सासवड शहरातील जेजुरी नाका येथील डॉ. नितीन माने हे शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. तसेच गोरगरीब पेशंटचे बिल सुद्धा माफ केल्या आहेत वर्षापासून आतापर्यंत त्यांनी रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांवर उपचार केले. विशेष म्हणजे रविवारी देखील त्यांचा दवाखाना सुरूच आहे.\nकोरोना काळात अनेक डॉक्टर रुग्णांकडून संसर्ग होण्याच्या भीतीने दवाखाना बंद करून घरात बसली असताना, सासवड येथील माने हॉस्पिटल डॉक्टर नितीन माने यांनी व त्यांचा सर्व स्टाफ . कोरोनासारखे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना बेड मिळत नाही, सर्वत्र ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशाही परिस्थितीमध्ये डॉ. नितीन माने हे गेल्या वर्षापासून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. सासवड शहरासह ग्रामीण भागातून त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्ण उपचारासाठी येत आहेत. हे रुग्ण आपल्या सोईनुसार रुग्णालयात येतात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतात व घरीच विलगीकरणामध्ये राहातात व सासवड क्लिनिक मध्ये पुरंदर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागातून या रुग्ण येत असतात. यातील अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.डॉक्टर ठरत आहेत कोरोनाबाधितांसाठी देवदूतरुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढया क्लिनिकमध्ये येणारे अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. या रुग्णांना ग्रामीण भागातील असल्यामुळे अनेक रुग्ण शहरात येऊन नेमके कुठे उपचार घ्यावेत, काय करावे याबाबत अनेक अडचणी येतात. मात्र डॉ. नितीन माने यांच माने हॉस्पिटल हे या रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. या रुग्णालयामध्ये रुग्णांच्या अडचणी दूर करून, त्यांना योग्य उपचार मिळत त्यातलं एक जिवंत उदाहरण वैभव सोनर या पेशींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तसा त्यांचा स्कोर ३ होता नॉर्मल वाटले म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी खळद इथल्या कोवीड सेंटर मध्ये ऍडमिट केले इत्यादी त्यांना दोन तीन दिवस काही फरक पडलेला म्हणून त्यांनी सासवड शहरातले दवाखान्यात बेड साठी चौकशी केली पण बेड काही मिळेना मग माने हॉस्पिटल येथे दिनांक ५मे रोजी ऍडमिट केले व कोरोना महामारी आ���ारातून ते बरे झाले तसं दिवस-रात्र यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या डॉक्टर विशाल फडतरे ,इंगळे ,व त्यांचा सर्व स्टाफ च पुरंदर तालुक्यात कौतुक केले जात आहे\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/so-you-can-be-a-municipal-commissioner-opportunity-for-the-youth-of-pimpri-chinchwad-municipalitynrpd-99915/", "date_download": "2021-06-17T20:46:19Z", "digest": "sha1:WBI2ATCUL3M5DNOFDPYWXHBAFGMVN2FX", "length": 14932, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "... so you can be a Municipal Commissioner! ; Opportunity for the youth of Pimpri-Chinchwad Municipalitynrpd | ...तर तुम्ही ही होऊ शकता पालिका आयुक्त! ; पिंपरी-चिंचवड पालिकेची तरुणींना संधी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपुणे…तर तुम्ही ही होऊ शकता पालिका आयुक्त ; पिंपरी-चिंचवड पालिकेची तरुणींना संधी\nपिंपरी-चिंचवडने दीर्घकालीन विकासाचे धोरण अवलंबले आहे, त्याअंतर्गत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी १३ विषयांवरील ९१ प्रश्नांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. सुमारे १५ हजार नागरिकांनी या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला.या सर्वेक्षणातून शहराला आकार देणारे तीन महत्त्वाचे घटक पुढे आले\nपिंपरी : शहरी प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने वी युवा चॅलेंज सुरू केले आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील सर्व महिलांसाठी हे चॅलेंज खुले असणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला २०३० पर्यंत भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी व विकासाच्या कोणत्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे याविषयी व्यक्त होण्याचे व्यासपीठ या निमित्ताने महिलांना उपलब्ध होणार आहे. या चॅलेंजच्या विजेत्या महिलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचे एक दिवसासाठी आयुक्त होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.\nपिंपरी-चिंचवडने दीर्घकालीन विकासाचे धोरण अवलंबले आहे, त्याअंतर्गत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी १३ विषयांवरील ९१ प्रश्नांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. सुमारे १५ हजार नागरिकांनी या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला.या सर्वेक्षणातून शहराला आकार देणारे तीन महत्त्वाचे घटक पुढे आले. सिटी ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीन घटकांवर पिंपरी चिंचवड महापालिका सहभागी महिलांकडून त्यांच्या संकल्पना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये ६०० शब्द जास्तीत जास्त अथवा २ मिनिटांचा व्हिडीओ अशा स्वरुपात मागवित आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी याबबतची माहिती nagarvasti@pcmcindia.gov.in २२ मार्च पर्यंत पाठवायची आहे\nमहिला सर्व क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करत आहेत आणि उत्कृष्ट काम���िरी करतात. महिला सक्षमीकरण हे सर्व स्त्रोत, लोक, क्षेत्र आणि दृष्टीकोनातून येते. आंतरराष्ट्रीय महिला दिन, महिला सक्षमीकरणाच्या सामूहिक प्रयत्नांनी समर्थित आहे. आम्ही आशावादी आहोत की वी युवा चॅलेंजमुळे महिलांना प्रशासनात सहभागी होण्याचा वेगळा अनुभव मिळेल.\nवी युवा ही एक नवीन संकल्पना आहे जी तरुण महिलांचे नेतृत्वाचे स्वप्न साकार करेल. पिंपरी चिंचवड महापालिकेचा असा विश्वास आहे की शहरी प्रशासनामध्ये महिलांचा सकारात्मक सहभाग वाढविणे हे अधिक महत्वाचे आहे. शहरी स्थानिक संस्था चालवण्यापासून ते देश चालविण्यापर्यंत जगाला महिला नेत्यांची आवश्‍यकता आहे. याच बाबीचा विचार करून आम्ही १८ ते २५ वर्ष वयोगटातील महिलांकडून २०३० पर्यंत पिंपरी-चिंचवडला भारतातील राहण्यासाठी सर्वात योग्य शहर बनवण्याच्या दृष्टीने संकल्पना मागवित आहोत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/business-news-share-market-today-sensex-for-the-first-time-crossed-52000-level-here-is-all-details-399234.html", "date_download": "2021-06-17T19:56:33Z", "digest": "sha1:7IHUT6JTDDO2SIPAWXUIZYBQ5VJQHHF4", "length": 18782, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSensex Today : पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक 52000 पार पोहोचला सेन्सेक्स, बँकिंगमध्ये जबरदस्त वाढले शेअर्स\n30 शेअर्सचे निर्देशांक सेन्सेक्स 363 अंकांच्या वाढीसह थेट 51907 वर उघडला आहे. खरंतर, आत पहिल्यांदाच सेन्सेक्सने 52000 चा आकडा ओलांडला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने जोरदार उसळी मारली आहे. 30 शेअर्सचे निर्देशांक सेन्सेक्स 363 अंकांच्या वाढीसह थेट 51907 वर उघडला आहे. खरंतर, आत पहिल्यांदाच सेन्सेक्सने 52000 चा आकडा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारा अनेक रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत. आजही सकाळी 9.28 वाजता तो 485 अंकांच्या वाढीसह 52,029 वर व्यापार करत होता. इतकंच नाहीतर निफ्टीही 50 आज सकाळी 107 अंकांच्या वाढीसह 15270 वर उघडला. यावेळी 138 अंकांच्या वाढीसह 15301 च्या पातळीवर बाजार सुरु होता. (business news share market today sensex for the first time crossed 52000 level here is all details)\nसध्या सेन्सेक्सचे 30 पैकी 21 शेअर्स हे ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांनाही याचा चांगलाच नफा झाल्याचं पाहायला मिळतं. बँकिंग शेअर्समध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक सगळ्यात टॉपवर आहेत. दुसरीकडे, ओएनजीसी, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि सन फार्मा या कंपन्यांचा घसरल्याचं पाहायला मिळत आहे.\nविदेशी गुंतवणूकदारांची मेहराबानी, एफपीआयने फेब्रुवारीमध्ये गुंतवले 22 हजार कोटी रुपये\nविदेशी गुंतवणूकदार वारंवार शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात 22,038 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर, या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्समध्ये 20,593 कोटी रुपये आणि कर्जामध्ये 1,445 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत निव्वळ गुंतवणूक 22,038 कोटी रुपये होती.\nकोरोना काळातील सुधारणांचा फायदा\nएस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी TV9 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारातील तेजी हे भारतीय सेन्सेक्समध्ये तेजी असण्याचं कारण आहे. कोरोना संसर्गाच्या काळात केंद्र सरकारनं देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसत आहे. जागतिक रेटिगंक संस्थांनी केंद्र सरकारनं उचलेल्या पावलांचं कौतुक केल आहे. या सर्व कारणांमुळे भारतीय शेअर बाजारावरील परकीय गुंतवणूक दारांचा विश्वास वाढल्याचं आसिफ इकबाल यांनी सांगितलं.\nदरम्यान, वीएम पोर्टफोलिओचे रिसर्च हेड विवेक मित्तल यांनी परकीय गुंतवणूकदारांनी भारतात 1 जानेवरी ते 20 जानेवारीही दरम्यान 20,098 कोटी रुपयांची गुतंवणूक केल्याचं सांगितलं होतं. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये शेअर बाजारात विक्रमी गुंतवणूक झाल्याचं मित्तल यांनी सांगतिलं. डिसेंबरमध्ये 48 हजार 223.94 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली. तर, नोव्हेंबरमध्ये 65 हजार 317.13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.\nभारतासह जगातील शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळेल. शेअर बाजारांचे इंडेक्स वधारणार नसले तरी मिड कॅप आणि स्मॉलकॅफ शेअर्समध्ये तेजी असेल, असा अंदाज ब्रोकरेज फर्म वर्तवत आहेत.येत्या काळात एलं अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक वाढू शकते. पुढील एक वर्षात निफ्टी 15 हजार ते 16 हजारादरम्यान राहील, असा अदाज वर्तवण्यात आला आहे. (business news share market today sensex for the first time crossed 52000 level here is all details)\nस्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना दिलासा, नव्या योजनेअंतर्गत घरबसल्या रोख रक्कमेसह ‘या’ सुविधा मिळणार\n नोकरीच्या शोधात एक चूक पडेल महागात, फसवणुकीपासून ‘असे’ राहा सावध\nतुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर लक्ष द्या, 1 मार्चपासून बँकेत होणार आहे मोठा बदल\nVideo | 24 मिनिटं, 24 हेडलाईन, पाहा दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nHeadline | 5 PM | शिवसेना भवनजवळ सेना-भाजपचा जोरदार राडा\nव्हिडीओ 1 day ago\nकोरोना संकटात नवा व्यवसाय सुरु करणाऱ्यांना मोठा दिलासा; रजिस्ट्रेशन होणार झटपट\nअर्थकारण 2 days ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावा��ील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/05/07/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-3/", "date_download": "2021-06-17T21:08:32Z", "digest": "sha1:CCWBOU2DNUUJ26SKFBM53AITGOHCTS5F", "length": 19162, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "भाजपच्या वतीने डोंबिवलीतील पोलिसांना पीपीई किट्सचे वाटप", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिका��्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nभाजपच्या वतीने डोंबिवलीतील पोलिसांना पीपीई किट्सचे वाटप\nडोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना महामारीच्या विरोधात फ्रंट लाईनवर आरोग्यसेवकांइतकेच पोलीसहि लढा देत आहेत. हॉस्पिटल्स, शासकीय कार्यालयं , महापालिका, रस्ते वाहतूक, रेड झोन, कंटेनमेंट झोन सर्व ठिकाणी संरक्षण करताना पोलिसांनाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार डोंबिवली ग्रामीण उद्योजक मंडळ सेलचा संयोजक सुरेश सोनी आणि भाजपा डोंबिवली पूर्व अध्यक्ष नंदू जोशी यांनी डोंबिवली शहरातील रामनगर, विष्णूनगर, मानपाडा, टिळकनगर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाला पीपीई किट्स दिले.सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत , मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुणगेकर, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांना पीपीई किट्स देताना सोनी आणि जोशी यांनी सर्व पोलीस बंधावानी आपले कर्तत्व बजावीत असताना आरोग्याची काळजी घ्यावी अशी विनंती केली.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nपावसाळ्यापूर्वी केडीएमसी हद्दीतील नालेसफाई व रस्त्यावरील खड्डे बुजवा��� मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांची मागणी\n ठाण्याच्या अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधारमध्ये उद्योगपती रतन टाटा भागीदार म्हणून सहभागी\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घे��ली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mt5indicator.com/mr/spectranalysis-ma-cloud-metatrader-5-indicator/", "date_download": "2021-06-17T21:08:08Z", "digest": "sha1:MMSPLEFJHTTCLI2UXKYRDQ7CMDTMMV2N", "length": 7777, "nlines": 81, "source_domain": "mt5indicator.com", "title": "i-SpectrAnalysis MA Cloud Metatrader 5 दर्शक - MT5 सूचक", "raw_content": "\nकरून MT5 संपादक -\nMT5 सूचक – डाउनलोड सूचना\ni-SpectrAnalysis MA Cloud Metatrader 5 दर्शक एक MetaTrader आहे 5 (MT5) निर्देशक आणि परकीय निर्देशक सार जमा इतिहास डेटा परिवर्तन आहे.\ni-SpectrAnalysis MA Cloud Metatrader 5 दर्शक नग्न डोळा अदृश्य आहेत, जे किंमत प्रेरक शक्ती विविध peculiarities आणि नमुन्यांची शोधण्यात एक संधी उपलब्ध.\nया माहितीवर आधारित, व्यापारी पुढील किंमत चळवळ गृहित धरू आणि त्यानुसार त्यांच्या धोरण समायोजित करू शकता.\nप्रारंभ करा किंवा आपल्या Metatrader पुन्हा सुरू करा 5 क्लायंट\nआपण आपल्या निर्देशक चाचणी इच्छित जेथे निवडा चार्ट आणि टाइमफ्रेमनुसार\nशोध “सानुकूल निर्देशक” आपल्या संचार मध्ये मुख्यतः आपल्या Metatrader बाकी 5 क्लायंट\nसेटिंग्ज किंवा दाबा ठीक संपादीत\nनिर्देश आपल्या Metatrader क्लायंट मध्ये कार्यरत आहे जेथे चार्ट निवडा\nउजव्या चार्ट क्लिक करा\nनिर्देश निवडा आणि हटवा\nMT5 सूचक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा खाली:\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nमाझे नाव जतन करा, ईमेल, आणि पुढील वेळी मी टिप्पणी देणार्‍या या ब्राउझरमधील वेबसाइट.\nसध्या आपण Javascript अक्षम आहे. टिप्पण्या पोस्ट करण्यासाठी, कृपया सुनिश्चित करा की जावास्क्रिप्ट करा आणि कुकीज सक्षम आहेत, आणि पृष्ठ रीलोड करा. आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript सक्षम कसे सूचनांसाठी येथे क्लिक करा.\nनवीन सर्वोत्कृष्ट रेटिंग | 2020 व्यापार डॅशबोर्ड\nआपण सध्या इन झाला नाहीत.\n» आपला संकेतशब्द हरवला\n2020 सर्वोत्कृष्ट रेटिंग | विदेशी रणनीती, विनामूल्य भाग 1\nMT5Indicator.com MetaTrader साठी निर्देशक हजारो लायब्ररी आहे 5 MQL5 विकसित. याची पर्वा न बाजार (परदेशी चलन, सिक्युरिटीज किंवा वस्तू बाजार), निर्देशक सोपे समज एक उपलब्ध स्वरूपात कोट प्रतिनिधित्व मदत.\nआमच्याशी संपर्क साधा: संपर्क[येथे]mt5indicator.com\nमुलभूत भाषा सेट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/20/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A/", "date_download": "2021-06-17T20:51:48Z", "digest": "sha1:NWQDHEEI5NAJCJVTEHA3GXWZ2VXMYRB7", "length": 19966, "nlines": 244, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "राज्यात आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४० हजार वाहने जप्त", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्���ा इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nराज्यात आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४० हजार वाहने जप्त\nमुंबई, दि.20 : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 57,517 गुन्हे दाखल झाले आहेत तर 12,123 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 40,414 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.\nउपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 73,344 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 572 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1051 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.\nतसेच विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 20 लाख (2 कोटी 20 लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.\n11 अधिकारी व 38 कर्मचाऱ्यांना पोलिसांना बाधा\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 11 पोलीस अधिकारी व 38 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nया काला��धीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 117 घटनांची नोंद झाली असून यात 411 आरोपींना अटक करण्यात आली आहे.\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील यांची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी\nपालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्य���वतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हा��स्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/nashik-pune-railway-line-will-give-impetus-to-development-of-nashik-pune-nagar-districts-bhujbal/", "date_download": "2021-06-17T21:36:42Z", "digest": "sha1:7MPJEBOEBQ3NGIZZ72QNIR756M27B47G", "length": 11023, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "Nashik-Pune Railway line will give Impetus to Development of Nashik, Pune, Nagar districts: Bhujbal", "raw_content": "\nनाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे नाशिकसह पुणे,नगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार : भुजबळ\nनाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे नाशिकसह पुणे,नगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार : भुजबळ\nनाशिक-पुणे रेल्वे मार्ग भुसंपादना बाबत आढावा बैठक संपन्न\nनाशिक – (प्रतिनिधी) नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी(Nashik-Pune Railway) केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार असल्याने या शहरांच्या विकासात आर्थिक भर पाडणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व मान्यता मिळाल्या असून, या द्रृतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरु करण्यात येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.\nआज जिल्हाधिकारी कार्यालय येथिल मध्यवर्ती सभागृहात नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भुसंपादना बाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे व्यवस्थपकीय संचालक सचिन कुलकर्णी, उपजिलहाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, नाशिक पुणे सेमी हास्पीड रेल्वे मार्ग(Nashik-Pune Railway) हा देशातील पहिलाच मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 639 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, 235 कि. मी. ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी रेल्वे लाईनची रचना करणारे महारेल हे पहिले महामंडळ असणार आहे. या तिन्ही जिल्ह्यांबरोबर इगतपुरी ते मनमाड सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग स��रु करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.\nभुसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, प्रतितास २०० किलोमीटर वेगाने रेल्वे (Nashik-Pune Railway) धावणार आहे. पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळाशी जोडलेला असल्यामुळे कार्गो वाहतूकीशी जोडला जाणार आहे. नाशिक रोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पलसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभीरे, साकूर, जांबूत, बोटा, आळे फाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, वाघोली, केलवडी, मांजरी, हडपसर, पुणे अशा चौदा स्थानकाचा समावेश असलेल्या या रेल्वे मार्गावर(Nashik-Pune Railway) प्रवाशी वाहतूकीला गती येणार आहे. तसेच या द्रृतगती मार्गावर असणारे सर्व स्थानके सर्व सोयीयुक्त असावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाला सुचित केले आहे.\nनाशिक- पुणे – अहमदनगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा आहे. या रेल्वेमार्गामुळे दोन्ही शहरातील दळणवळण वाढून त्याला अधिक गती येणार आहे. प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे (Nashik-Pune Railway) या तीन्ही जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, संगमनेर आणि सिन्नर या भागातील महत्वाचे उद्योग, कृषी केंद्र रेल्वेमार्गामुळे जोडले जाणार आहे. या प्रकल्पामुळे तिन्ही जिल्ह्याचा विकास होणार असून, कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी समृध्दी महामार्गाच्या धरर्तीवर थेट वाटाघाटीतून जमीन संपादन केली जाणार आहे. या तिन्ही जिल्ह्यातून 101 गावांमध्ये 1300 हेक्टर भुसंपादन केले जाणार असून, ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादीत केली जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य मोबदला देण्यात येईल असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.\nनाशिक शहरासह जिल्ह्यातील निर्बंध शिथिल : काय सुरु राहणार काय बंद जाणून घ्या\nआज नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग���रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mitvaa.com/blog/mucormycosis%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80-black-fungus-in-marathi/", "date_download": "2021-06-17T19:41:17Z", "digest": "sha1:FVCBRYVE7LFRB6CVFMVBH62GBRVGUK5A", "length": 10224, "nlines": 81, "source_domain": "mitvaa.com", "title": "Mucormycosis|काळी बुरशी( black fungus) in Marathi | मितवा", "raw_content": "\nCovid 19 नंतर काळी बुरशी त्यालाच आपण म्यूकॉरमायकोसिस (Mucormycosis) म्हणतो आहे. या मुळे लोक आता घबरात आहे जेव्हा पासून हा आजार आला आहे. करोना संपणतोना संपतो म्यूकॉरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराने डोके वर कडण्यास सुरवात केली आहे राज्य सरकारने पण या आजारव शिक्का मोर्तब केलेला आहे. चला तर मग बागू या यांचे करणे आणि लक्षणे आणि त्यावर काही उपाय\nMucormycosis(काळी बुरशी) काय आहे\nकाळी बुरशी हा आजार दुर्लभ आढळत आहे पण तो खूप धोकादायक आहे काळी बुरशी यांची लागण वातावरनातील,मातीसारख्या या अश्या जागेवर असतात म्यूकोरमायकोसिस (Mucormycosis) नावाच्या सूक्ष्म जीव वाढत आसतात. या सूक्ष्म जिवाणाच्या संपर्कात आल्यावर श्वास घेताना आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात हे संसर्ग आपल्या विवर,फुफुस,त्वचा आणि आपल्या मेदू वर हल्ला करतात.\nकोरोना आणि काळी बुरशी (Black Fungus and Coronavirus) यांच्यात काय संबंध\nआपली रोगप्रतिकारक शक्ति संसर्ग आणि रोगा काळी बुरशी म्यूकॉरमायकोसिस((Mucormycosis) सोबत लढण्या साठी खूप सक्षम असते. पण कोविड-19 कोरणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ति खूप कमी झालेली असते. कोरणा झाल्यावर आपल्याला दिली गेलेली स्टेरॉईड आपल्या रोगप्रतिकार शक्ति वर परिणाम करू शकतात. या मुळेच करोना संसर्ग झाले लोकान मध्ये काळी बुरशी (Mucormycosis) चे प्रमाण अधिक दिसत आहे.\nकाळी बुरशी(Black Fungus) हा आजार कोणाला लागू होतो\nहा बुरशी चा रोग कोणाला पण आणि कोणत्या वयाच्या व्यक्तीस किंवा वर्गाच्या व्यक्ति ला होऊ शकतो आपण आपल्या जीवनात कितेक वेळेस या आजाराच्या संपर्कात आलेलो असतो पण आपली रोगप्रतिकारक शक्ति आपल्याला वेळत ठीक करत जात आसते. या गोष्टी ची माहिती ही आपल्याला कधी कधी माहिती ही होत नाही. पण काही व्यक्ति चे आजार गंभीर असतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ति या आजार मुळे कमी होत असते आशय लोकं मध्ये हा आजार बाळवण्याची शक्यता असते त्यातील काही आजार बागू\nHiv,कॅन्सर, साखर(डाय���ेटीस),अवयव बदल(Organ Transplant), सफेद पेशी कमी असणारे, जास्त दिवस स्टेरॉईड चा वापर, ड्रग्स वापरणारे, कुपोषणईत्यादी सारखे आजार वल्याना होऊ शकतो.\nकाळी बुरशी चे लक्षणे हे प्रतेका ला वेग वेगळी असू शकतात ते तुमच्या शरीरात काळी बुरशी कुठे तयार होईलते तुमच्या शरीरातील कमजोर भाग असेल तिथे असेल ती तयार होण्या आधी तुमचे शरीर काही संकेत तुम्हाला देण्याचा प्रेतन करेल त्या कडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. ते लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतील.. ताप येण, डोळ्यानं मध्ये दुखणे, खोकला येण, डोळ्यांची बागण्याची सक्षमता कमी होणे, छातीत दुखणे,श्वस भरून येण, सायनस रक्त संचय होणे, शोच्यास रक्त पडणे, उलटी होणे, डोकेदुखणे, चेहरा वर सूज येणे, नाका वर किंवा तोंडाच्या आत मधी काळे डाग पडणे,पोटात दुखणे, जुलाब होणे व शरीरावर इतर ठिकाणी लासर चटे किंवा फोड येण ईत्यादी लक्षणे आढळू शकतात.\nकाळी बुरशी ईचे निदान डॉक्टर कडून घेऊ शकतात. यात डॉक्टर आपलया शरीराची चाचणी करू शकतात. आपल्या नाक आणि घशयातून नमुने कडून तपासणी साठी देऊ शकतात. किंवा टिश्यू बायोप्सीद्वारे पण आपल्या ज्या भागावर बुरशी झाले भागांची केली जाईल. जे ने करून आपणास समजेल की किती भाग काळी बुरशीच्या संसर्ग झालेला आहे.\nकाळी बुरशी रोगाला साधारण घेऊ नका\nकाळी बुरशी रोगाबाबत आपण गंभीर पणे विचार करा. आपण समजत आहात तेवढा हा रोग साधा नक्कीच नाही\nया मुळे समोर आलेली मानविय हानी आपल्या शरीराची एकधा भाग कायमचा निकामी करू शकतो\nया मुळे आपल्या दृष्टी कमी होणे, मज्जातंतू नुकसान, रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात तुम्हाला हा संसर्ग जाणवत असेल तर आपण त्वरित आपल्या डॉक्टर चा सल्ला घ्या जेने करून संक्रमण वेळेत रोखता येऊ शकेल\nकाळी बुरशीचे संरक्षण केले जाऊ शकते\nकाळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी आपण काही खबरदारी घेऊ शकता. तथापि, हे टाळण्याचे आश्वासन दिले जाऊ शकत नाही. आम्हाला ही खबरदारी जाणून घ्या.\nधुळीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि मास्क वापरा\nगलिच्छ आणि संक्रमित पाण्याचा संपर्क टाळा\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणार्‍या गोष्टी खा\nयोग आणि व्यायाम करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-06-17T21:35:50Z", "digest": "sha1:U7O7ITZHBYRAIIM43OSYJKRBQNM75DMY", "length": 12628, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रतिभा रानडे - विकिपीडिया", "raw_content": "\nडाॅ. प्रतिभा रानडे (जन्म : २० ऑगस्ट १९३७) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची २०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांत कादंबऱ्या, समाजशास्त्रीय लेखन, चरित्रे आदींचा समावेश आहे.\nफक्त कथा आणि कादंबऱ्या या पद्धतीच्या चाकोरीबद्ध लेखनपद्धतीत न अडकता दरवेळी काहीतरी वेगळे लिहिण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या प्रतिभा रानडे यांच्या प्रत्येक लेखनात नावीन्य असते. त्यांचे लेखन हे संवेदना आणि कलात्मकतेचा मिलाफ असते..\n१ शिक्षण आणि कार्य\n२ प्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके\nप्रतिभा रानडे यांचा जन्म पुण्यात त्यांच्या मावशीच्या घरी झाला असला तरी त्यांचे शाळा कॉलेजचे सर्व शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्या बी.ए. आहेत.\nत्यांचे पती फिरोज ऊर्फ पंढरीनाथ रानडे हे भारत सरकारच्या सेवेत होते. त्यामुळे लग्नानंतर प्रतिभा रानडे यांना भारतभ्रमण करता आले. पतीच्या वरचेवर बदल्या होत असत. त्यामुळे कलकत्ता, मणिपूर, शिलॉंग, दिल्ली, अफगणिस्तान आणि आता मुंबई असा प्रवास त्यांना करावयास मिळाला. या प्रत्येक बदल्यांच्यावेळी पतीबरोबर फिरत असताना आलेले अनुभव प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या लेखनातून मांडले.\nप्रतिभा रानडे यांनी दिल्लीत असताना इन्स्टिटयूट ऑफ जरनॅलिझमचा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि मग त्यातूनच त्यांची लिखाणाची आवड वाढली. त्यांचा दैनिक ’केसरी’मध्ये दिल्लीतल्या सांस्कृतिक घडामोडीवर एक लेख छापून आला आणि त्यानंतर त्यांचे नियमित लेखन सुरू झाले.\nदिल्लीतल्या `पुराना किल्ला’ या विषयावर प्रतिभा रानडे यांनी विस्तृत लिहिले होते. तिथून त्यांची खऱ्या अर्थाने लेखनास सुरुवात झाली.\nदिल्लीत असताना प्रतिभा रानडे यांची लेखिका अमृता प्रीतम यांच्याशी ओळख झाली. मग रानडे यांनी त्यांच्या `बंद दरवाजा’चा अनुवाद केला आणि त्यांचा पुस्तकांच्या जगात प्रवेश झाला.\nप्रतिभा रानडे यांची देश-परदेशांत, आणि भारतातील विविध संस्थांमध्ये व्याख्याने झाली आहेत. भारतात आकाशवाणीवरील आणि दूरचित्रवाणीतील कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांनी काही मालिकांचे लेखनही केले आहे. वर्तमानपत्रांतून त्यांचे लेख सातत्याने प्रकाशित होत असतात.\nप्रतिभा रानडे यांचे पती फिरोज रानडे यांचे काबूलनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे.\nप्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nअखेरचा बादशहा (हिंदी ’बदनसीब’चा अनुवाद)\nअनुबंध धर्म संस्कृतींचे : आर्थिक सत्ता आणि राजकारणाची धग\nअफगाण डायरी : काल आणि आज\nअमीर खुसरो : एक मस्त कलंदर\nऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी\nकाझी नसरूल इस्लाम : एक आर्त\nझाशीची राणी लक्ष्मीबाई (चरित्र) : या पुस्तकाच्या ६ आवृत्या निघाल्या. इंग्रजी, हिंदी, कानडी, ओरिया या भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे.\nबंद दरवाजा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका अमृता प्रीतम)\nबुरख्याआडच्या स्त्रिया : काल आणि आज\nमी नाही ख्रिस्ती, मुस्लिम, हिंदू (या पुस्तकामध्ये बर्ट्रांड रसेल, कांचा इलैया आणि अल वर्राक या तीन पुस्तकांची ओळख करून दिली आहे.\nस्त्री प्रश्नांची चर्चा : १९वे शतक (या समाजशास्त्रीय पुस्तकाच्या लेखनासाठी फोर्ड फाऊंडेशनचे अनुदान मिळाले होते.)\nज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे\nप्रतिभा रानडे या बडोद्याच्या मराठी वाङ्‌मय परिषदेने भरविलेल्या एका वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या.\nपुण्यात २०१५ सालच्या डिसेंबर महिन्यात भरलेल्या स्त्री साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.\nमहाराष्ट्र राज्य शासन, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आदींकडून विविध पुरस्कार.\n’ऐसपैस गप्प दुर्गाबाईशी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९८-९९चा पुरस्कार\n’झाशीची राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिर यांच्यातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार (२००३)\n’पाकिस्तान ...अस्मितेच्या शोधात’ या पुस्तकाला मुंबईतील विलेपार्लेच्या उत्कर्ष मंडळाचा हेडगेवार पुरस्कार\nइ.स. १९३७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/05/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T20:22:26Z", "digest": "sha1:26SZLQTY6XFHVIZOTQJTL4G65SKI2MYA", "length": 34086, "nlines": 332, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "यूपी आसन किस्ट योजना, ऑनलाईन नोंदणी - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nयूपी आसन किस्ट योजना, ऑनलाईन नोंदणी\nby Team आम्ही कास्तकार\nयूपी आसन किस्ट योजना लागू | यूपी सहज की योजना ऑनलाईन नोंदणी | उत्तर प्रदेश आसन किस्ट योजना फॉर्म | यूपी आरामदायक योजना फॉर्म\nजसे की आपण सर्व लोक आमच्या देशातील बहुतेक कुटुंबीयांसारखे आहात जे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाचे आणि आर्थिकदृष्ट्या पर्यवेक्षणात्मक कार्य आहे कारण त्यापैकी विजेचे बिल भरले गेले आहे. सर्व लोक युपी सरकार म्हणून यूपी आरामदायक योजना 2021 का आरंभ झाला आहे. आज आपण या लेखाच्या मार्गदर्शकाद्वारे आपण काय सहजपणे योजना बनवू शकता. यूपी आसन किस्ट योजना काय आहे ही योजना काय आहे ही योजना काय आहे या योजनेत अर्ज करण्यासाठी काय पात्रता इ. जर आपण यूपी सोपी की योजनांची माहिती जाणून घ्या तर आपण आपल्याशी निगडीत आहात आपण आमच्या लेखातील शेवटपर्यंत वाचू शकता.\nयूपी आसन किस्ट योजना 2021\nयूपी आरामदायक योजना 2021 उत्तर प्रदेशातील परिस्थिती योगी आदित्यनाथ जी ने रर्थ आहे. यूपी आसन किस्ट योजनेतील सर्व युपी लोक आर्थिकदृष्ट्या वीजपुरवठा बिल जमा करतात परंतु त्या लोकांमध्ये वीज आहे. या योजनेच्या भागातील शहरी उपभोक्तांसाठी 12 किस्टोंमध्ये बकाया बिल पेमेंट आणि ग्रामीण उपभोक्तांसाठी 24 किस्टन्स बकाया बिल पेमेंट केलेले आहेत.\nयूपी दृश्य क्विस्ट नवीन अद्यतन\nराज्य जिन लोगो या योजने अंतर्गत आपले वितरण करण्याच्या प्रक्रियेनंतर काका किश्तोंचे जमा केले नाही, ते त्यांच्या उपभोक्तांच्या कनेक्शनचा कट झाला. विभागानुसार डिविजन क्षेत्रातील नगरपालिकेच्या या योजनेसाठी 3035 आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 14050 उपभोक्तांनी त्यांचे पंजीकरण केले ज्या जनके नंतर विभाग ने बकायादार उपभोक्ताओं की बकाया रकमेच्या किश्तोंमध्ये केले गेले क��ही उपभोक्तांनी इन मासिक किश्तों जमा केले. न दिलेले आहे जसे की डिफेल्फर उपभोक्तांकडून व्हीसलीच्या त्याच कनेक्शनसाठी अभियान सुरू करण्यासाठी तयारी चालू आहे.\nयूपी आसन किस्ट योजना 2021 की ठळक मुद्दे\nआर्टिकल काय आहे याबद्दल माहिती आहे यूपी आरामदायक योजना\nकाय लंच की स्कीम उत्तर प्रदेश सरकार\nलाभार्थी उत्तर प्रदेश नागरिक\nरचना बकाया वीज देयके सहजतेने शिल्लक आहेत\nऑफिशियल वेबसाइट येथे क्लिक करा\nस्कीम उपलब्ध आहे किंवा नाही उपलब्ध\nयुपी सोपा किस्त योजना कायके साठी आहेत आणि हे योजना के समावेश कसे पैसों का किंमत करणे होईल\nयूपी आसाम किस्त योजना सर्व घरगुती शहरी आणि ग्रामीण 4 किलोवाटपर्यंत लोडिंग उपभोक्तांसाठी आहे. यूपी सोपी की योजनांच्या मूलभूत रकमेची 5 टक्के रक्कम किंवा न्यूनतम 1500 वाजता बिल भरणे आवश्यक आहे. जर मूळ धन-रकमेचा 5% 1500 वेळ कमी झाला तर 1500 वेळा जमा होऊ द्या. किश्त रकमेच्या उपभोक्तांकडे सध्याचे बिल भरणे देखील आवश्यक आहे.\nयूपी आसन किस्ट योजना मध्ये का पंजीकरण निरस्त ने काय\nयूपी सुलभ योजनांच्या भागांमधील कोणतेही नियमित व्यक्ती आपल्या महासत्तेवर आणि सध्याच्या बिलची भरपाई करू शकत नाही आणि त्यापुढील महिन्यात दोनदा बिल द्यावा लागेल. जर तो 2 महिन्यांपर्यंत सतत कुतूहल करतो आणि सध्याच्या बिलची भरपाई करत नाही. या योजनेचा भाग कमीतकमी पाच लाख उपभोक्तांचा लाभ घ्या.\nसोपा किस्त योजना युपी का रचना\nउत्तर प्रदेश सरकारची यूपी सोपी की योजना योजना संपूर्ण आर्थिकदृष्ट्या सर्व सामान्य लोकांसाठी आहेत. आर्थिक टंगेचे कारण वीज बिल जमा नाही. हे उत्तर प्रदेश आसन किस्ट योजना 2021 सर्व भागातील शहरी आणि ग्रामीण भागातील उपभोक्तांना सहजपणे बिल देण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nयुपी सोपा किस्त योजना के मुख्य बिंदू\nउत्तर प्रदेश आसन किस्ट योजना 2021 सर्व भागांतर्गत शहरी आणि ग्रामीण उपभोक्तांचे बिल उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nया योजनेच्या अंतर्गत उपभोक्ता धनशीर्षक 5% किंवा न्यूनतम रु 1500 सध्याच्या बिल पेमेंट करू शकतात.\nशहरी परिस्थितीच्या उपभोक्तांसाठी 12 किना बनाई्यावर जाणे ग्रामीण भागातील उपभोक्तांसाठी 24 किड्सकडे जा.\nमासिक किस्त कमी रकमेची 1500 वर्षे राहतील.\nजर उपभोक्तांनी नेारी चारी वेळ जमा केली तर सर चार्ज मूलभूत रूपात माफ करा.\nजर कोणी उपभोक्ता म्हणू��� दोन महिन्यांपर्यंत काम केले आणि सध्याच्या देयकाची भरपाई केली नाही.\nतो सर्व उपभोक्ता जी निर्बंधित झाला आहे त्याने सर्वच चार्ज केले नाही.\nहर महा मासिक किश्त सोबत वर्तमान बिल द्या आणि गत्यंतर\nउत्तर प्रदेश आसन किस्ट योजना 2021 ची पात्रता\nया योजनेचे लाभार्थी उपभोक्ता उत्तर प्रदेश स्थाने शहर होण्याची शक्यता आहे.\nया योजनेचा फायदा काही स्थानिक 4 किलोमीटर कनेक्शनवर आला आहे.\nजर उपभोक्ता सर्व किश्त आणि बिल देण्याच्या वेळेस तभी बॅज माफ केलेले असेल.\nयूपी सहज काय योजनांमध्ये अनुप्रयोगासाठी महत्वाचे दस्तऐवज\nयूपी आसम किस्त योजनांविषयी काही महत्वाची माहिती\nयूपी आरामदायक योजनांचे विभाजन पंजीकरण नंतर सर्व काही कस्टोन पे पेमेंट ऑनलाइन. हे किस्त काउंटर वर जमा होत नाही.\nजर उपभोक्ता सर्व काही असतील आणि बिल जमा करावयाचे असतील तर बॅज माफ करा.\nया योजनेचा भाग 31 ऑक्टोबर २०१ तक पर्यंत बिल देय नाही.\nकिस्टसह उपभोक्तांच्या वीज बिल देखील जमा करणे आवश्यक आहे.\nजर एखाद्या व्यक्तीने मागील महिन्यात बिल जमा केले नाही तर गेल्या महिन्यातील बिल जमा करावयाचे असेल तर.\nया योजनेचे भाग पंजीकरण वेळ 1500 वेळ अदा करणे आवश्यक आहे.\nयूपी आरामदायक योजनांच्या बिल बिल पेस्टोन्ट्समध्ये पोस्ट केलेले. शहरी उपभोक्तांना 12 किलोग्रॅममध्ये बिल देय द्या आणि ग्रामीण उपभोक्तांना 24 किल्ट्स देय द्यावेत.\nपंजीकरण वेळेत या योजनेचा भाग 5% वीज देय द्या आणि अनवर्य आहे. सध्याच्या वेळेस बिल पेमेंट करणे देखील अंडवारी आहे.\nयुपी सोपा किस्त योजना मध्ये पंजीकरण ते च्या प्रक्रिया\nजर आपण सहजपणे योजना आखत असाल तर कृपया प्रक्रिया पूर्ण करा.\nत्यानंतर लॉगिन दुवे क्लिक करणे आवश्यक आहे.\nत्यानंतर आपला अकाउंट नंबर आणि पासवर्ड डलर लॉगिन करू शकता.\nआता आपल्या रेजिस्ट्रेशन फॉर्मची माहिती द्या.\nनोंदणी फॉर्म सर्व प्रश्नांची माहिती जसे की गणना क्रमांक, सेवा कनेक्शन क्रमांक, मोबाइल नंबर इत्यादी प्रविष्ट करा आणि रजिस्टर बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nया प्रकारची आपल्या यूपी सहजतेने योजना बनवित आहे.\nउत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफिशियल वेबसाइट जाणे होईल.\nपुन्हा आपल्या मुख्यपृष्ठावर उघड करा\nत्यानंतर बिल पेमेंट सेक्शनमध्ये जाकर रजिस्ट्रेशन फॉर सोपी किस्ट योजना रूरल वर क्लिक करणे आवश्यक आहे.\nआता ��ृपया लॉगिनच्या लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे.\nत्यानंतर रजिस्टर नायूच्या दुव्यांवर क्लिक करणे आणि यूजर नॅट आणि पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे.\nपुन्हा आपल्या रेजिस्ट्रेशन फॉर्म खुलकर आ.\nनोंदणी फॉर्म सर्व प्रश्नांची माहिती जसे की गणना क्रमांक, सेवा कनेक्शन क्रमांक, मोबाइल नंबर इत्यादी प्रविष्ट करा आणि रजिस्टर बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nया प्रकारची आपल्या यूपी सहजतेने योजना बनवित आहे.\nत्यानंतर लॉगिन दुवे क्लिक करणे आवश्यक आहे.\nपुन्हा आपण आपल्या अकाउंट नंबर आणि पासवर्ड डॉलर्स लॉगिन करू शकता.\nआता आपल्या रेजिस्ट्रेशन फॉर्मची माहिती द्या.\nनोंदणी फॉर्म सर्व प्रश्नांची माहिती जसे की गणना क्रमांक, सेवा कनेक्शन क्रमांक, मोबाइल नंबर इत्यादी प्रविष्ट करा आणि रजिस्टर बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nया प्रकारची आपल्या यूपी सहजतेने योजना बनवित आहे.\nउत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफिशियल वेबसाइट जाणे होईल.\nआता आपले काही होम पेज खुल कर आले आहेत.\nआता कृपया बिल पेमेंट सेक्शनमध्ये जाकर रजिस्ट्रेशन फॉर सोपी किस्ट योजना अर्बन वर क्लिक करा.\nआता कृपया लॉगिनच्या लिंक वर क्लिक करणे आवश्यक आहे.\nआता रजिस्टर नायूच्या दुव्यांवर क्लिक करा आणि यूजर नॅट आणि पासवर्ड क्रिएट करा.\nआता आपल्या रेजिस्ट्रेशन फॉर्मची माहिती द्या.\nनोंदणी फॉर्म सर्व प्रश्नांची माहिती जसे की गणना क्रमांक, सेवा कनेक्शन क्रमांक, मोबाइल नंबर इत्यादी प्रविष्ट करा आणि रजिस्टर बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nया प्रकारची आपल्या यूपी सहजतेने योजना बनवित आहे.\nपोर्टल वर लॉग इन प्रक्रिया\nसर्वप्रथम नमूद करा उत्तर प्रदेश पावर कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाइट जाणे होईल.\nआता आपले काही होम पेज खुल कर आले आहेत.\nहोम पेज वर सांगा लॉगिन के बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nआपल्या पश्चिमेला आपला नवीन पृष्ठ खुल्या करायचा असेल तर युजर क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.\nआता आपण लॉगिन बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nया प्रकारात आपण लॉगिन करा\nटेंडर डाउनलोड करण्याची प्रक्रिया\nसर्वप्रथम नमूद करा उत्तर प्रदेश पावर कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाइट जाणे होईल.\nआता आपले काही होम पेज खुल कर आले आहेत.\nमुख्यपृष्ठ पृष्ठावरील टेंडरच्या टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे.\nआता सांगा टेंडर दु��े क्लिक करणे आवश्यक आहे.\nते पश्चिमेकडील फिल्टर कॅटेगरीची निवड करणे आवश्यक आहे.\nआता आपण तिथि प्रविष्ट करा.\nपश्चिमेकडील आपल्या शोच्या बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nटेंडरची यादी आपल्या संगणकावर स्क्रीन असेल.\nआपण आपल्या आवश्यक लिंक वर क्लिक करा टेंडर डाउनलोड करू शकता.\nकम्प्लिंट प्रविष्ट करण्याची प्रक्रिया\nपहिल्यांदा उत्तर द्या पावर कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाइट जाणे होईल.\nआता आपले काही होम पेज खुल कर आले आहेत.\nहोम पेज वर सांगा रेजिस्टर कंप्लेंट दुवे क्लिक करणे आवश्यक आहे.\nआपल्या पश्चिमेला आपल्या नवीन पृष्ठाबद्दल माहिती देण्यात आली आहे, कारण उपभोक्ता प्रकार, उपभोक्ता नाव, वडिलांचे नाव, मोबाइल नंबर, बँक खाते क्रमांक, नजदीकी ओळखीचे स्थान इत्यादी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.\nआता आपण सेव्ह बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nत्यानंतर आपली एकत्रीत फॉर्म उघडेल.\nआपण या फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व महत्वाच्या माहिती प्रविष्ट करा.\nआता आपण सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nया प्रकारची आपण कंप्लेंट प्रविष्ट करा.\nकंप्लेंट स्टेट्स चेक प्रक्रिया\nसर्वप्रथम नमूद करा उत्तर प्रदेश पावर कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाइट जाणे होईल.\nआता आपले काही होम पेज खुल कर आले आहेत.\nहोम पेज वर सांगा ट्रॅक कंप्लेंट ऑप्शन वर क्लिक करणे आवश्यक आहे.\nआता सांगा स्टेट्स ऑप्शन वर क्लिक करणे आवश्यक आहे.\nत्यानंतर आपला एक नवीन पृष्ठ उघडला जाईल मोबाइल नंबर आणि कंप्लेंट नंबर प्रविष्ट करा.\nआता आपण सर्च कंप्लेंट बटणावर क्लिक करा.\nकम्प्लिंट स्टेट्स आपला संगणक स्क्रीन असेल.\nपहिल्यांदा उत्तर द्या पावर कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाइट जाणे होईल.\nआता आपले काही होम पेज खुल कर आले आहेत.\nमुख्यपृष्ठावर कांटेक्ट अस टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे.\nआता सांगा फीडबॅक दुवे क्लिक करणे आवश्यक आहे.\nआपल्या पश्चिमेला आपले नवीन पृष्ठ उघडण्यापूर्वी आपले नाव, ईमेल आयडी, पत्र डड्रेस, फोन नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.\nआता आपण सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nया प्रकारात आपण फीडबॅक दिले.\nआम्ही आपल्या या लेखाच्या सूचना देतो यूपी आरामदायक योजना संबंधित सर्व महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जर आपण अद्याप कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली असेल तर आपण समस्येच्या नंबरवर संपर्क साधू शकता. हेल्पलाइन नंबर काही या प्रकारात आहे.\nटोल फ्री क्रमांक- 1912\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nअनुसरण योजना योजना 2021: ऑनलाईन अनुप्रयोग\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nअनुसरण योजना योजना 2021: ऑनलाईन अनुप्रयोग\n[Registration] देवनारायण छत्र स्कूटी वितरण योजना 2021 राजस्थान नि: शुल्क स्कूटी योजना फॉर्म\nऑनलाईन अर्ज, विद्यार्थ्यांची योजना पंजीकरण\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nऑनलाईन अर्ज, पंजीकरण प्रक्रिया व फायदा\nउत्तर भारतातील या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान इशारा जारी\nकृष्ण मोचन योजना लाभार्थी यादी\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/narayan-rane-left-congress-and-resigns-as-mla/", "date_download": "2021-06-17T21:28:27Z", "digest": "sha1:K5YVWHB5ERLUJI4IXWOAUHX7PLQUXAND", "length": 17353, "nlines": 365, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अखेर नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिट्टी; आमदारकीचाही राजीनामा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nअखेर नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिट्टी; आमदारकीचाही राजीनामा\nसिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी अखेर आज काँग्रेसला रामराम ठोकला आहे. शिवाय त्यांनी कुडाळ विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले नारायण राणे काँग्रेसला सोडचिट्टी देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. शेवटी घटस्थापनेच्या दिवशी राणेंनी ‘तुम्ही काय माझी हकालपट्टी कराल, मीच काँग्रेस सोडतो,” अश्या शब्दात सिंधुदुर्गच्या कुडाळमधील आयोजित पत्रपरिषदेत काँग्रेसला सोडचिट्टी दिल्याची घोषणा केली. आज दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवले आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला असं राणे म्हणाले.\nयावेळी बोलताना नारायण राणे म्हणालेत,’ काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन पाळले नाही. काँग्रेसने आपला वापर करून घेतला. मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन देऊन मला चार वेळा हुलकावणी देण्यात आली, असा आरोप हि त्यांनी केला. आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते. परंतु दिलेले आश्वासन पाळण्यात आले नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही आपल्याला मुख्यमंत्री करणार असे आश्वासन दिले होते. परंतु मला न करता पृथ्वीराज चव्हाण याना मुखमंत्री करण्यात आले. काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार असे ही त्यांनी यावेळी म्हटले. शिवाय, विलासराव देशमुख यांच्यानंतर मी मुख्यमंत्री होणार होतो असेही त्यांनी सांगितले. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली असे ही ते म्हणालेत. महसूल मंत्री पद मला देण्याचे ठरले होते परंतु ते पद न देता महसूल उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो असेही त्यांनी स्पष्ट केले.\nयावेळी बोलताना राणे म्हणालेत, राज्यातील अनेक नेते आणि पदाधिकारी काँग्रेस पक्ष सोडणार आहेत. २५ नगरसेवक आताच माझ्यासोबत काँ��्रेसचा राजीनामा देत आहेत. आता लवकरच आम्ही पुढचा निर्णय आणि भविष्यातील वाटचाल काय असणार हे स्पष्ट करू, असे राणे यावेळी म्हणाले. उद्यापासून ( शुक्रवार) महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. नागपूरपासून माझ्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे, असे राणे यांनी यावेळी जाहीर केले.\nPrevious articleपेट्रोल आणि डिझेलला जीएसटी अंतर्गत आणण्यास राज्यांचा विरोध\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/bjp-state-president-chandrakant-patil-suddenly-jumped-on-the-issue-of-brahmin-reservation-cm-claims-not-to-reply-to-letters-nrvb-133368/", "date_download": "2021-06-17T21:13:03Z", "digest": "sha1:5TMQL2QR22TYLT443CHFBOHRQQGNUQZ4", "length": 14657, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "BJP state president Chandrakant Patil suddenly jumped on the issue of Brahmin reservation CM claims not to reply to letters nrvb | आता यांचा आलाय पुळका : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटी यांची अचानक ब्राम्हण आरक्षणाच्या मुद्यावर उडी; मुख्यमंत्री पत्रांना उत्तरे देत नसल्याचा दावा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nBrahmin reservationआता यांचा आलाय पुळका : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटी यांची अचानक ब्राम्हण आरक्षणाच्या मुद्यावर उडी; मुख्यमंत्री पत्रांना उत्तरे देत नसल्याचा दावा\nब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nपुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकदम ब्राम्हण समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर उडी घेतली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त करताना पाटील यानी देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजासाठी अमृत महाडमंडळाची स्थापना केली. पण ते अजूनही सुरुच झालेले नाही. यामध्ये सरकारच्या दूरदृष्टीचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासाठी अनेक पत्र पाठवण्यात आली. मात्र, यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचा ��ावाही चंद्रकांत पाटील यांनी केला ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.\nनियमित आर्थिक उत्पन्न नाही\nचंद्रकांत पाटील म्हणाले की, ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nबीआरडी मेडिकल कॉलेज, गोरखपूर येथे आढळले ३ रुग्ण ; डॉक्टर म्हणाले-जर योग्य वेळी उपचार न मिळाल्यास जीव जाण्याचीही शक्यता\nआरक्षण नसणाऱ्या, विशेषतः ब्राह्मण समाजासाठी मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी 'अमृत' महामंडळाची योजना आखली होती. पण गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या सगळ्या महामंडळाचा बोऱ्या वाजला आहे. हे तर अस्तित्वात यायचं होतं, त्यामुळे हे पडून आहे. pic.twitter.com/P4C39oZ66V\nदरम्यान मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटल्यानेच आजपर्यंत खासदार संभाजीराजे यांची भेट होऊ शकली नाही, असा खुलासा करण्याचा प्रयत्न देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचे मत मांडले आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले तर भाजपचे त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होईल असा पुनरूच्चारही चंद्रकांत पाटील यांनी केला.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्वि��यसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/hsc-examination-is-going-to-be-held-what-exactly-was-decided-in-the-cabinet-meeting-441694.html", "date_download": "2021-06-17T20:49:20Z", "digest": "sha1:6KKL3LGQKDVDF3FUDQF242SZLWN4VNIP", "length": 15617, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nबारावीची परीक्षा होणारच, मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरलं\nबारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षण खाते काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलं आहे. (HSC examination is going to be held, what exactly was decided in the cabinet meeting)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : देशात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहवीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र बारावीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान उद्या रात्री 8 वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनची घोषणा करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कडक लॉकडाऊनचा आग्रह केला. (HSC examination is going to be held, what exactly was decided in the cabinet meeting)\nराजेश टोपे यांनी दहावीची परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षण खाते काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलं आहे.\nवर्षा गायकवाड यांचं ट्विट नेमकं काय\nमहाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होतं आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचं आरोग्य आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.\n1. महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाऊन करणार\n2. उद्या मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनची घोषणा करणार\n3. दह���वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणार\n4. बारावीची परीक्षा होणारच – राजेश टोपे\n5. कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली – एकनाथ शिंदे\n6. नियमावली लवकरच जाहीर केली जाईल – अस्लम शेख\n7. राज्यात जिल्हाबंदी होणार, प्रवासावर निर्बंध येणार\n8. परदेशी लस लसीकरणासाठी वापरणार – टोपे\n9. लसीकरणाचा वेग वाढविण्याची केंद्राकडे मागणी – टोपे\nSSC Delhi Police Recruitment 2021: SSC कॉन्स्टेबलच्या 5836 पदांसाठी PET आणि PMT परीक्षांच्या तारखा जाहीर\nशाळा सुरू करायच्या, पण कशा मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम\nनागपूर विद्यापीठाचा 9,429 विद्यार्थ्यांना दणका, समाधानकारक कारणं न दिल्याने पुनर्परीक्षेची विनंती फेटाळली\nSSC GD Constable Recruitment 2021: कॉन्स्टेबल जीडी भरतीचं नोटिफिकेशन लवकरच निघणार 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी\nकर्नाटक सरकार अगोदर म्हणालं दहावीच्या परीक्षा घेणार, आता मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणतात…\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्���वर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/10/15/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T20:23:20Z", "digest": "sha1:QOQA3XGFU3ZLJMVCUC3HJEH2STHJPKBG", "length": 20243, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "अखेर नारायण राणे भाजपावासी; स्वाभिमान भाजपात विलीन", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nअखेर नारायण राणे भाजपावासी; स्वाभिमान भाजपात विलीन\nसिंधुद��र्ग: अखेर आज नारायण राणे यांनी त्यांचा स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पार्टित विलीन केली आणि जाहीररीत्या भाजपावासी झाले आहेत. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कणकवलीत सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर प्रत्यक्ष टीका करणे टाळले.\nनीतेश राणे यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नीतेश राणे यांना शिवसेनेच्या सतीश सावंत यांनी आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे, सावंत हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळं आजच्या सभेत मुख्यमंत्री शिवसेनेच्या विरोधात बोलणार का, याविषयी उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जाहीर टीका करण्याचं टाळलं. आपल्या उमेदवाराचा दणदणीत विजय होईल. विरोधी उमेदवार चारीमुंड्या चीत होतील, इतकंच ते म्हणाले. ‘आजच्या दिवसाकडं अनेकांचं लक्ष होतं. राणेंचा प्रवेश सिंधुदुर्गातच व्हावा, असा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा आग्रह होता. त्यानुसारच हा कार्यक्रम होत आहे. कणकवलीत ज्या पद्धतीनं सगळे एकत्र आलेत. ते पाहता विचलित होण्याची अजिबात गरज नाही. आपला विजय निश्चित आहे. त्यामुळं आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. अनेक लोक आपल्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. पण, त्याकडं दुर्लक्ष करा. प्रेमानं आणि शांततेनं लढा. जिंकणाऱ्या लोकांनी वाघासारखं राहायचं असतं,’ असा टोलाही त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना लगावला. भाजप सरकारनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या विकासकामांचा पाढाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nपर्यटन विकास संधीबाबत नागपूरात कोकण पर्यटन परिषद\nविधानसभा निवडणूक-2019 : कोकण विभागात आज 7 उमेदवारी अर्ज दाखल\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्व���धिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/bhaicha-birthday-khatarnaak-english-marathi-lyrics/", "date_download": "2021-06-17T21:09:38Z", "digest": "sha1:IS63IQYEBI4F7L37QTLDRLYI6E3IL47U", "length": 11373, "nlines": 207, "source_domain": "marathilyrix.com", "title": "Bhaicha birthday- आरारारा खतरनाक - marathi lyrics", "raw_content": "\nआरं रारारारा खतरनाक... - Marathi Lyrics\nआरारारारा आरारारारा आरारारारा राऽऽ (खतरनाक)\nआरं आरारारारा आरारारारा आरारारारा राऽऽ (खतरनाक)\nआरारारारा आरारारारा आरारारारा राऽऽ (खतरनाक)\nआरारारारा आरारारारा आरारारारा राऽऽ (खतरनाक)\nसही अंगठ्यानं सातबारा कोरा\nशेतीचा झोन रेसिडेंसीएल केला (आरारारारा राऽऽ)\nनोटांची बंदी धंद्यात मंदी (आरारारारा राऽऽ)\n(सही अंगठ्यानं सातबारा कोरा\nशेतीचा झोन रेसिडेंसीएल केला\nनोटांची बंदी धंद्यात मंदी (आरारारार��� राऽऽ))\nए जीस्ट चा आलाय फेरा\nआरं जीस्ट चा आलाय फेरा\nकाळापैसा भी होईना गोरा\nअन् बिल्डर च्या… गाठीमंदी\nअन् बिल्डर च्या गाडीमंदी\nआरं आरारारारा आरारारारा आरारारारा राऽऽ\n(आरारारारा आरारारारा आरारारारा खतरनाक\nआरारारारा आरारारारा आरारारारा खतरनाक)\nरेरा च्या कायद्यात लई मारामारी\nआपलीच मोरी अन् मुतायची चोरी (आरारारारा राऽऽ)\nआरं बीजनेस झाला लंबा खोळंबा\nपंग्याचा खंबा सरकारी दंगा (आरारारारा राऽऽ)\nआरं भाईचा बर्थडे वाजले बारा (हैप्पी बर्थडे)\nआरं भाईचा बर्थडे वाजले बारा\nकंपनी पार्टनर आमदार तेरा\nप्रत्येका बिल्डर च्या गाठीमंदी\nत्या बिल्डर च्या गाडीमंदी\nआरं आरारारारा आरारारारा आरारारारा राऽऽ\n(आरारारारा आरारारारा आरारारारा खतरनाक\nआरारारारा आरारारारा आरारारारा खतरनाक\nआरारारारा आरारारारा आरारारारा राऽऽ)\nआरं रर रर रर खतरनाक\nचित्रपट /अल्बम: मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern)\nगीत : प्रणीत कुलकर्णी (Praneet Kulkarni)\nसंगीत : नरेंद्र भिडे (Narendra Bhide)\nगायक / गायिका : आदर्श शिंदे (Adarsh Shinde)\nचित्रपट /अल्बम कलाकार : ओम भुटकर, प्रवीण तरडे, दिप्ती धोत्रे, मालविका गायकवाड, उपेंद्र लिमये (Om Bhutkar, Pravin Tarde, Dipti Dhotre , Malvika Gaekwad, Upendra Limaye)\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\nदादा कोंडके यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध मराठी गाणी. त्या गाण्याचे इंग्रजी आणि मराठी गीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nMalyachya Malya Madhi – माळ्याच्या मळ्यामधी\nDhagala lagli kala – ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ\nAsha Bhosale Marathi Lavni List -आशा भोसले यांनी गायिलेल्या मराठी लावण्या\nAsha Bhosale Marathi Lyrics Lavni List -आशा भोसले यांनी गायिलेल्या मराठी लावण्या\nSanga Mukund Kuni Ha Pahila – सांगा मुकुंद कुणी हा पाहिला\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nSanga Mukund Kuni Ha Pahila – सांगा मुकुंद कुणी हा पाहिला\nTujhya Usala Lagal Kolha – तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा\nDholkichya Talavar – ढोलकीच्या तालावर\nSolava Varis Dhokyach – सोळावं वरीस धोक्याचं\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nTujhya Usala Lagal Kolha – तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा\nDehachi Tijori – देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nGomu Sangatina – गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-covid-vaccine-should-be-made-available-for-maharashtra-by-the-prime-minister-komal-sawant/", "date_download": "2021-06-17T20:50:35Z", "digest": "sha1:AJQ7KWPP25MGY4VXHG5BXRPTXWD7JGQN", "length": 9975, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "महाराष्ट्रासाठी कोविड लस पंतप्रधानांनी उपलब्ध करून द्यावी - कोमल सावंत - बहुजननामा", "raw_content": "\nमहाराष्ट्रासाठी कोविड लस पंतप्रधानांनी उपलब्ध करून द्यावी – कोमल सावंत\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोविड लस तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नागरिक शेतकरी संघाच्या महिला अध्यक्षा कोमल सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.\nसावंत म्हणाल्या की, कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार च्या माध्यमातून कोवीड लसीकरण दिले जात आहे. मात्र, ती अपुरी पडत असल्याने त्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्व व्यक्तीना लस देण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली पाहिजे. केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन अद्यादेश जारी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्व वयोगटातील व्यक्तीला कोरोनावरील लस दिली गेली तर कोरोना आटोक्यात येईल, त्यासाठी लस देण्याची गरज आहे, असे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.\nTags: covid LasKomal SawantMaharashtraPrime Minister Narendra ModiWomen of Nagarik Shetkari Sanghकोमल सावंतकोविड लसनागरिक शेतकरी संघाच्या महिलापंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्रा\nहडपसरमध्ये कडक Lockdown, पोलिसांचा खडा पहारा\nVideo कॉलिंगच्या माध्यमातून महिलेने कपडे काढले अन्..\nVideo कॉलिंगच्या माध्यमातून महिलेने कपडे काढले अन्..\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना��तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमहाराष्ट्रासाठी कोविड लस पंतप्रधानांनी उपलब्ध करून द्यावी – कोमल सावंत\n तर मग करू नका ‘ही’ चूक, अन्यथा..\nBuilder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’ सवलतीचा लाभ घेऊन घेतला तब्बल 103 कोटींचा फ्लॅट\nभाजप आमदार नितेश राणेंचा सवाल, म्हणाले – ‘शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांची लिंक हिरेन प्रकरणाशी कशी, वाझेंचा गॉडफादर कलानगरमध्ये आहे काय\n‘वारजे कुस्ती संकुल’ या नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणावरून 80 हजार रूपयांच्या प्लेटची चोरी\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक\n मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-infog-iphone-8-can-be-good-luck-charm-for-apple-make-ti-worlds-first-company-5692289-PHO.html", "date_download": "2021-06-17T19:52:59Z", "digest": "sha1:LBPQBVULIJO4WTRJSPNYUXSHQEEOM7IR", "length": 4899, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "iPhone 8 can be good luck charm for apple make ti worlds first company | आज Apple ला आहे दबंग होण्याची संधी, हे आहे कारण.. - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआज Apple ला आहे दबंग होण्याची संधी, हे आहे कारण..\nनवी दिल्ली - जगभरातील अॅप्पल प्रेमी सध्या iPhone 8च्या प्रतीक्षेत आहेत. iPhone 8 च्या लाँचिंगनंतर कंपनीचे भाग्य पालटण्याची अपेक्षा अॅप्पलच्या संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे. आयपॅड आणि आयफोनच्या चांगल्या विक्रीसह आयफोन 8 च्या जोरदार विक्रीनंतर अमेरिकेची ही अॅप्पल कंपनी जगातील दबंग कंपनी बनू इच्छित आहे. iPhone 8 च्या लाँचिंगनंतर जगातील पहिली कंपनी अशी होऊ शकते, ज्याचे बाजारमूल्य 1000 अब्ज डॉलर इतके असेल.\nमार्केट वॉचमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अॅप्पलचे तिमाही परिणाम नुकतेच घोषित झाले. त्यांनतर कंपनीचे बाजारातील मूल्य 56 अब्ज डॉलरने वाढले.\nगुंतवणूक क्षेत्रातील कंपनी आरबीसी कॅपिटलच्या तज्ज्ञांनुसार, अॅप्पलच्या शेअर्समध्ये तेजीने वाढ होत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीकडून आयफोन 8 चे लाँचिंग होणार आहे. त्यामुळे कंपनीला मोठा फायदा होण्याचा अंदाज तज्ज्ञंनी व्यक्त केला आहे.\nअॅप्पल कंपनीमध्ये बाजारातील 1000 अब्ज डॉलर इतका बाजारातील वाटा मिळविण्याची क्षमता आहे. त्यानंतर पुढील 12 ते 18 महिन्यांनी यापेक्षा अधिक गुंतवणूक ओढण्याची क्षमता अॅप्पलमध्ये आहे.\nविश्लेषकांनी सांगितले, की नव्या आयफोनच्या सादरीकरणानंतर कंपनीला प्रत्येक शेअरमागे 12 डॉलरचा फायदा होईल. त्यामुळे कंपनीच्या आपोआप नफा वाढून कंपनीचे बाजारमूल्य वाढेल.\nत्याशिवाय अॅप्पलच्या शेअरची किंमत 160 डॉलरहून वाढून 192 डॉलरपर्यंत पोहचू शकते. त्यानुसार कंपनीचे बाजारमूल्य 1000 अब्ज डॉलर इतके पोहचेल. त्यामुळे कंपनीला जागतिक स्तरावर दबंग होण्याची संधी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-no-positive-development-in-nashik-4706586-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:39:14Z", "digest": "sha1:EM7YXNW3D2PVIDFH4GXR57B7Y5YKTQA5", "length": 8292, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "no positive development in nashik | अडीच वर्षांनंतरही प्रमुख प्रकल्प नवनिर्माणाविनाच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअडीच वर्षांनंतरही प्रमुख प्रकल्प नवनिर्माणाविनाच\nनाशिक - ‘हातात सत्ता द्या, मग कसे नवनिर्माण करून दाखवतो’, अशी गर्जना करून नाशिक महापालिकेची सत्ता मिळवणा-या मनसेच्या हाती सत्ता येऊन अडीच वर्षे उलटली असली तरीही शहरातील तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना लागलेले दुर्दशेचे ग्रहण कायम आहे. ऑगस्ट महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, तत्पूर्वी होणा-या महासभेत आता पेलिकन पार्कचा प्रस्ताव पुन्हा चर्चिला जाणार आहे. अन्य दोन प्रकल्पांबाबत बोलण्यासाठी मात्र कोणीही तयार नाही.\nमहापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर अडीच वर्षांत ठोस असे कोणतेही काम मनसेला करता आलेले नाही. गोदापार्क हा शिवसेनेच्या काळातील जुनाच प्रकल्प आता रिलायन्सच्या मदतीने नव्याने साकारला जात आहे. नवनिर्माणासाठी फारसे काही नसताना जुन्या प्रकल्पांच्या पुनर्निर्माणाकडेही मनसेचे दुर्लक्ष झाले आहे. स्थायी समिती निवडणुकीनिमित्ताने भाजपसोबत दुरावा झाला असताना अडीच वर्षाची पहिली टर्म आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुसरी टर्म मनसेला भाजपसोबत करणे अवघड ठरणार आहे. दुसरीकडे भाजप व शिवसेनेची पुन्हा युती होणार असल्याचे निश्चित झाल्याने विधानसभेच्या तोंडावर मनसे आता अखेरच्या महिनाभरात लोकांना आकर्षित करण्यासाठी नेमके काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यात इच्छुकांबरोबरच नगरसेवकांचाही समावेश आहे.\nपेलिकन पार्क समस्यांचे आगर\nसिडकोतील 17 एकर जागेत 1997 मध्ये पेलिकन पार्कची निर्मिती करून पुणे अ‍ॅम्युझमेंट पार्क या ठेकेदाराकडे हस्तांतरित केला. अत्याधुनिक यंत्रणा व खेळणीसाठी 17 एकर जागा बँकेत गहाण ठेवून महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनकडून 47 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड न केल्यामुळे व्याजासह रक्कम कोट्यवधींच्या घरात गेली. या रकमेचा वाद आता न्यायप्रविष्ट असून, त्यामुळे पेलिकन पार्क महापालिकेला मिळविता आलेला नाही. याप्रकरणी प्रकल्पाचा पहिला निकाल पालिकेच्या बाजूने लागला. त्यासाठी तब्बल 15 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आता प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे पार्कचे रूपांतर आता कचरा कुंडीत झाले आहे.\nफाळके स्मारक पांढरा हत्ती\nस्थापनेनंतर तब्बल चार वर्षे फायद्यात असलेला फाळके स्मारकाचा प्रकल्प पर्यटकांबरोबरच नाशिककरांचे आकर्षण होता. जवळपास 11 कोटी खर्चून प्रकल्प उभा राहिला. यातील खुले चित्रपटगृह, कलादालन व मिनी थिएटर आकर्षणाचे केंद्र होते. मात्र, पुढे हा प्रकल्प खासगीकरणाद्वारे चालविण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्येच स्पर्धा झाल्याचे लपून राहिले नाही. त्यातून ठेक्याची रक्कम कमी होत गेली व पुढे प्रकल्पाचे दिवाळे निघाले.\n2001 मध्ये महापालिकेने खत प्रकल्प उभारला. 17 एकर क्षेत्रावरील प्रकल्पाची क्षमता 800 मेट्रिक टन होती. प्रत्यक्षात 400 मेट्रिक टन खत निर्मितीही अवघड ठरत होते. खतप्रकल्प पालिकेसाठी पांढरा हत्तीच बनला. खतप्रकल्प चालवता न आल्याने यंत्रसामुग्रीही गंजली व कर्मचा-यांचे वेतन देणेही अवघड बनल��. त्यानंतर मनसेने खासगीकरणाचा मार्ग अवलंबला; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील निविदांना प्रतिसादच मिळाला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-yuva-sangharsh-group-program-5032777-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:14:13Z", "digest": "sha1:XGZJQGQEAZDWDSCBPX45B5XQUWAEDT42", "length": 5262, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "yuva sangharsh group program | मोदींविरोधात संघर्ष तीव्र करणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींविरोधात संघर्ष तीव्र करणार\nनगर - खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तास्थानी पोहोचले आहेत. इंग्रजाच्या जोखडातून देश स्वतंत्र करणे सोपे होते. मात्र, मोदींपासून देशाला स्वतंत्र करणे कठीण आहे. त्यांच्याविरोधात संघर्षाची धार आम्ही तीव्र करणार आहोत, असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा यांनी सांगितले.\nयुवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी सायंकाळी सहकार सभागृहात आयोजित करण्यात युवा संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. युवक काँग्रेसचे राज्य प्रभारी हिंमत सिंग, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, जलि्हाध्यक्ष हेमंत ओगले, काँग्रेसचे प्रभारी शहर जलि्हाध्यक्ष दीप चव्हाण, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.\nराजा म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना भरमसाट आश्वासने देऊन दिशाभूल करत मोदी सत्तास्थानी पोहचले. वर्ष उलटून गेले, तरी एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडून झालेली नाही. ही वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक काँग्रेसकडून जनजागृती करण्यात येईल.\nमोदी यांनी त्यांच्या लग्नाबाबतही जनतेला अंधारात ठेवले होते. निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यांचे लग्न झाल्याची माहिती बाहेर आली. खोटे बोलणारा पंतप्रधान देशाला मिळाला. गांधी परिवाराप्रमाणे देशासाठी समर्पित जीवन जगणारा एकही नेता भाजपमध्ये नसल्याचा हल्ला राजा चढवला. अन्य वक्त्यांचीही यावेळी भाषणे झाली.\nयुवककाँग्रेसच्या कार्यक्रमाकडे उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली. प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, जलि्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे हे नेतेही मेळाव्याकडे फिरकले नाहीत. यामागे काँग्रेस अंतर्गत असलेल्या गटातटाचे राजकारण असल्याची मेळाव्यात चर्चा होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-absent-in-flag-hoisting-action-on-54-ias-officer-5673182-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:06:38Z", "digest": "sha1:663QFWYJVBUQ7TIHA3XRKDNZ4322E3KB", "length": 5068, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "absent in Flag hoisting, action on 54 ias officer | 54 आयएएस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा, ध्वजारोहणाला अनुपस्थित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n54 आयएएस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा, ध्वजारोहणाला अनुपस्थित\nडेेहराडून - स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल उत्तराखंडमधील ५४ आयएएस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ज्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यात प्रधान सचिव आणि अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.\nस्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाला उपस्थित न राहिल्याबद्दल उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच असे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. ध्वजारोहण समारंभाला अनुपस्थित का राहिले याचे स्पष्टीकरण लवकरात लवकर द्यावे, असा आदेश मुख्य सचिव एस. रामास्वामी यांनी या अधिकाऱ्यांना दिला आहे.\nडेहराडूनच्या परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला होता. रावत यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले होते. त्या वेळी अनेक वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अधिकारी का उपस्थित राहिले नाहीत याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून मागावे, तसेच समाधानकारक कारण न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आपापल्या भागात ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अशाच कारणे दाखवा नोटिसा बजावाव्यात, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांंना देण्यात आला आहे. अनुपस्थितीबद्दलचे योग्य कारण न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालात तशी नोंद करावी, असेही सांगण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/gdp-falls-5-in-june-quarter-low-in-last-6-year-1567173927.html", "date_download": "2021-06-17T19:26:47Z", "digest": "sha1:PSRF6THHLVLZSPT6MTG4FL7XSNCAM2Q5", "length": 6634, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "GDP falls 5 % in june quarter, low in last 6 year | आर्थ��क वर्षातील पहिल्या त्रैमासिकात जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआर्थिक वर्षातील पहिल्या त्रैमासिकात जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली\nनवी दिल्ली- भारताची आर्थिकस्थिती सध्या डबघाईला गेल्याचे चित्र आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून या त्रैमासिकात जीडीपी घसरुन 5 टक्क्यांवर आला आहे. मागील साडे सहा वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे सरकारचा भांडवली खर्च कमी होणे, विविध क्षेत्रातील घट, विक्री कमी होणे यासह विविध कारणांमुळे जीडीपीत घसरण झाली आहे. गेल्या वर्षातील अखेरच्या त्रैमासिकात 5.8 टक्के जीडीपीची नोंद करण्यात आली होती.\nभारतीय प्रवासी वाहन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जून हा मागील 19 वर्षातील सर्वात वाईट काळ ठरला आणि 31 टक्क्यांनी विक्री कमी झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून सतत विक्री घटत असल्याने निर्मितीही बंद करावी लागली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चार वेळा 110 बेसिस पॉईंटने रेपो दरात कपात केली आहे. तरीही याचे वाढीत रुपांतर होईल याबाबत अर्थतज्ञांना शंका आहे. आरबीआयने रेपो दर कमी केल्याने बँका स्वस्त कर्ज देतात आणि वाहन खरेदीसाठीही कमी दरात कर्ज मिळते. त्यामुळे वाहन क्षेत्रासाठी ही दिलासादायक बाब मानली जात होती. पण जीएसटी कमी होत नसल्याने ग्राहक अजूनही दर कमी होण्याची वाट पाहत आहे.\nजारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या काळात सरकारच्या भांडवल खर्चातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळे एकही नवा प्रकल्प जाहीर करता आला नाही, परिणामी भांडवली खर्च 28 टक्क्यांनी कमी झाला आणि त्याचा परिणाम जीडीपीवर जाणवला. गेल्या वर्षी याच काळात सरकारने 8.81 बिलियन डॉलर्स 630 अब्ज रुपये खर्च केले होते.\nजीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री केल्यास फौजदारी कारवाई करणार, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा इशारा\nकोल्हापुर-सांगलीत महापूर; 53 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, नौसेना आणि एनडीआरएफचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू\nपुरामुळे औरंगाबादमधील 39 गावांचा विद्युतपुरवठा सुरक्षेसाठी बंद, प्रशासनाची सहकार्याची मागणी\nपावसाचे पुनरागमन : दीर्घ खंडानंतर अनेक जिल्ह्यांत पाऊस, मराठवाडा, विदर्भात विजेचे सहा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/05/take-care-that-there-will-be-no-crowd-in-public-places-under-any-circumstances-ajit-pawar/", "date_download": "2021-06-17T20:01:01Z", "digest": "sha1:KKFPF6LMCGBDHZCFVAOE3SY4MMS4WAUA", "length": 11707, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या - अजित पवार - Majha Paper", "raw_content": "\nकोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या – अजित पवार\nमुख्य, कोरोना, पुणे / By माझा पेपर / अजित पवार, उपमुख्यमंत्री, कोरोना आढावा बैठक, महाराष्ट्र सरकार / June 5, 2021 June 5, 2021\nपुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही सर्व दक्षता नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.\nपुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.\nकोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह ग्रामीण भागात गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसते आहे. ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी सार्वजनिक समारंभाला गर्दी करू नये, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही याबाबत अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.\nजिल्ह��यात ऑक्सिजन प्लॅन्टची वेळोवेळी तपासणी करून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, तसेच कोविड रुग्णालयांनी औषधांचा वापर मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करावा, कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.\nयावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खा. गिरीष बापट, खा. श्रीरंग बारणे, आमदार ॲड अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही महत्वाचे विषय मांडले. डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दुर्लक्ष करून चालणार नाही, प्रत्येकाने दक्षता नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nविभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होताना दिसत आहे. प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिककेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. म���ाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_46.html", "date_download": "2021-06-17T19:58:47Z", "digest": "sha1:SFSXLFRGRC4KIT4PIM23D3PLFGW4EEKD", "length": 8468, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "भिवंडीत खावटीचे अनुदान मिळण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन !", "raw_content": "\nHome भिवंडीत खावटीचे अनुदान मिळण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन \nभिवंडीत खावटीचे अनुदान मिळण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन \nशासनाकडून प्रत्येक लाभार्थीला चार हजार रुपये खावटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये दोन हजार रुपये बँक खात्यात जमा आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचे जाहीर करण्यात आले. लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र अजूनपर्यंत जीवनावश्यक वस्तू मिळालेल्या नाहीत. या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीवर एकाचवेळी मोर्चा काढून सदरील मागणीचे निवेदन ग्रामपंचयतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.\nखावटी योजनेची अनुदानित रक्कम लाभार्थ्यांपर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने भिवंडी तालुक्यातील ६६ग्रामपंचायतीवर एकाच वेळी मोर्चे काढण्यात आले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदीमुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली.ही उपासमार रोखण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने शासनाकडे सातत्याने खावटी योजनेचा लाभ देण्याची मागणी केली. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध मागण्याचे निवेदन देऊन शिष्टमंडळाने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्याबरोबर चर्चा केली.यामध्ये घरकुल,गावठाण,वीज,पाणी,रस्ता तसेच घरपट्टी पती - पत्नीचे यांच्या संयुक्त नावे करावी, मासिक पाळी येणाऱ्या मुली व महिलांना ग्रामपंचायत मार्फत मोफत सॅनिटरी पॅड वाटप करावे ही मागणी लावून धरली. संघटनेने केलेल्या या मागण्याचे जवळपास सर्वच ग्रामसेवक, सरपंच यांनी स्वागत कर��न या मागण्या येत्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करू असे आश्वासन दिले.\nदिलेल्या मुदतीत मागण्याची पूर्तता न केल्यास संघटना यापेक्षाही तीव्र आंदोलन करील असे भिवंडी तालुका अध्यक्ष सुनिल लोणे यांनी यावेळी सांगितले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/dupani-durga-bhagvat/", "date_download": "2021-06-17T20:03:07Z", "digest": "sha1:ZG2TB7EOY3KYXDFELVSFY6YMFI2RI6GP", "length": 16455, "nlines": 99, "source_domain": "yashwantho.com", "title": "दुपानी| दुर्गाबाई भागवत |एक करारी व्यक्तिमत्व | मराठी पुस्तक", "raw_content": "\nदुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\nदुर्गाबाई भागवत म्हणजे एक अत्यंत अभ्यासू, परिपक्व आणि करारी व्यक्तिमत्व. अनेक विषयांमधला त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्या मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांना अनेक देशी-परदेशी भाषा तसेच आदिवासींच्या बोलीभाषा देखील अवगत होत्या. आपल्या लेखनातून त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक प्रश्नांवर व्यक्त झाल्याच पण त्याचसोबत कलात्मक आणि दैनंदिन जीवनातील अ��ेक विषयांवरची आपली तर्कशुद्ध मतं त्यांनी अगदी ठामपणे, आत्मविश्वासाने मांडली. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या टिकेचीही पर्वा त्यांनी केली नाही. आणीबाणीला सर्वप्रथम जाहीरपणे विरोध करणाऱ्या दुर्गाबाई भागवत एकट्याच होत्या. एखादी गोष्ट पटली नाही की जशा त्या आपलं मत मांडायच्या तसंच एखादी गोष्ट पटली की त्या विरोधकांचं कौतुकही करायच्या. प्रत्येक विषयातील त्यांची मतं इतकी वैशिष्ट्यपूर्ण, विचारपूर्वक, संशोधन करून आणि प्रामाणिकपणे मांडलेली असायची की ते प्रत्येक लिखाण अभ्यासाचा वेगळा विषय होईल. त्यांची लेखनशैलीही तरल, नादमय, अर्थ सहज समजेल अशीच असायची. ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक मानदंड निर्माण केला आहे.\n‘दुपानी’ या पुस्तकात दुर्गा भागवत यांनी आणीबाणीच्या राजकीय पार्श्वभूमीवर दैनंदिन जीवनामध्ये मनात आलेले वेगवेगळ्या तऱ्हेचे विचार, कल्पना आणि अनुभव मांडलेले आहेत. यात त्यांनी कोणतेही राजकारण किंवा त्यावरील थेट भाषण केलेले नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य. मध्यम आकाराच्या पुस्तकाची समोरासमोर असलेली दोन पाने भरतील असं लेखनाच्या दृष्टीने साचेबंद पण विषयांचे वैविध्य जपणारे हे लेख आहेत. त्यांचा व्यासंग आणि दूरदृष्टी मनोगतातही दिसते. मनोगतात दुर्गाबाईंनी लिहिलंय की,\n‘हे माझे हृदगत आहे; म्हणजे ते जे मनातल्या मनात करू न करू अशा स्वरूपात होते, त्याचे हे प्रकट भावन आहे. हा प्रयोग मी १९७४ पासून सुरू केला. आजच्या परिस्थितीला मिनी-लेखनाची पाऊलवाट म्हणून कुणाला ‘दुपानी’ उपयोगी पडली तर माझं प्रयोग सफल झाल्याचे समाधान मिळेल.’\nदुपानी या छोट्याश्या पुस्तकातही विषयांचं इतकं वैविध्य आहे. यात दुर्गाबाईंना पुस्तकांमधून आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रणं आहेत. निसर्गाबद्दल कोमल दृष्टिकोण आहे. वास्तव्य केलेल्या, भेट दिलेल्या भागांचे वर्णन आहे. मराठी भाषेबद्दलची तळमळ, स्त्री-मुक्ती चळवळ, बॉम्बस्फोट, हुतात्मा स्मारक, आणीबाणी यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संवेदनशील मनात उमटलेले सडेतोड विचार आणि आजच्या काळातील घटनांशी साधर्म्य दाखवणाऱ्या लोककथा, श्लोक, अभंग यांची माहिती अशा अनेक आठवणी आहेत. या पुस्तकातून दुर्गाबाई अनेक भूमिकांमधून आपल्यासोबत संवाद साधत आहेत असं सारखं वाटत राहतं. या ���ुस्तकातील काही लेख काही मासिकं व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले आहेत तर काही अप्रकाशित आहेत.\n“जीवनातल्या प्रत्येक प्रश्नासंबंधी माणसाने भूमिका घेतली पाहिजे. विशेषतः कलावंत साहित्यिकांना आपली भूमिका असली पाहिजे आणि वेळप्रसंगी ती त्यांनी ठासून मांडली पाहिजे.”\nया भूमिकेनुसार जगणाऱ्या दुर्गाबाईंचे वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात प्रचंड मोठे योगदान आहे. त्यांनी कथा,चरित्र, बालसाहित्य, लोकसाहित्य, वैचारिक, समीक्षात्मक, संशोधनपर, बौद्धसाहित्य, ललित असे विपुल लेखन केले. त्यांचं काही साहित्य त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झालं. ऋतुचक्र, डूब, पैस, भावमुद्रा, व्यासपर्व, रूपरंग ही त्यांची गाजलेली पुस्तकं. ठाम भूमिका घेतली पाहिजे असं सांगणाऱ्या दुर्गाबाई आज हव्या होत्या असं प्रकर्षाने वाटतं. काळाच्या पुढे असणाऱ्या त्या एक विद्वान विदुषी होत्या. त्यांचे विचार पुस्तकांच्या माध्यमातून का होईना आपल्याला मार्गदर्शन करायला आहेत, हेही नसे थोडके\nपुस्तक विकत घेण्यासाठी लिंक देत आहोत.\nपुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.\nवाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.\nवाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.\nअश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)\nता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.\nता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.\nतुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.\nमराठी वाचन संस्क��ती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\nWORD POWER सोप्या शब्दात\nमॅक्झिम गोर्की – आई\nबॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी\n४ प्रेरणादायी ‘आई’ – आयुष्यात एकदातरी वाचायलाच हव्यात अशा\nआम्ही Facebook वर सुद्धा आहोत\nप्रत्येक पोस्टची अपडेट मिळवण्यासाठी खाली SUBSCRIBE करा\nयूपीएससी ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी पुस्तकं\n विद्यार्थी आणि नवोदित वाचकांसाठी मार्गदर्शन\nकथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा\nठाम निर्णय कसे घ्यायचे\nरत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी\nकमी बजेटमध्ये जास्त पुस्तकं कशी वाचावीत\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nप्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’\nमॅक्झिम गोर्की – आई\nवाचनाची आवड जपण्यासाठी, वाचनाच्या सर्वांगीण विकासासाठी, आमच्या प्रत्येक पोस्टची पहिली अपडेट मिळवण्यासाठी, SUBSCRIBE करा\n यशवंतहो.com वर आपलं स्वागत\nविविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.\nWhatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.\nचांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/09/06/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T20:21:52Z", "digest": "sha1:NUHUVWK6K5PXABGGZVDIYZKM7VSA7PLP", "length": 8712, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "मुतखडयाचा त्रास आहे का ? पाण्यात हा पदार्थ टाकून सकाळी उपाशी पोटी ८ दिवस प्या… – Mahiti.in", "raw_content": "\nमुतखडयाचा त्रास आहे का पाण्यात हा पदार्थ टाकून सकाळी उपाशी पोटी ८ दिवस प्या…\nआजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत. अशातच आबालवृद्धांमध्ये वाढणारा एक त्रास म्हणजे मूतखडा किंवा किडनीस्टोन. मूतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने त्यामधून सुटका मिळवण्यासाठी वेळीच त्याचं निदान करणं आवश्यक आहे.\nसध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा ताण किंवा दुर्लक्षामुळे बरेचदा पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले जात नाही. त्यामुळे अचानक ओटीपोट, पाठीत होणाऱ्या वेदना जाणवू लागतात आणि मग निदान झाल्यावर लक्षात येते की, मुतखडा झाला आहे. मुतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजारा आहे.\nमुतखडा घरगुती उपाय : माझं नाव राहुल प्रकाश साळवे. मी जालना येथील रहिवासी आहे. माझं अधून मधून थोडं पोट दुखत होत..पण एका दिवशी फार जास्त दुखायला लागलं तर मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. मी (सहा दिवस) हॉस्पिटलमध्ये होतो. तिथे माझी सोनुग्राफी करण्यात आली. तर सोनुग्राफी मध्ये मला मुतखड्याचा प्रॉब्लेम सांगितला. (\nमुतखड्यांची साईज 11mm, 9mm, 8mm, 13mm, 6mm, आणि 22mm अशी होती, एकूण सहा ) तर मला डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल अस सांगितलं, पण मी आर्थिक परिस्थिती मुळे ऑपरेशन करू शकलो नाही ..\nअशातच माझी ओळख ( राजु मामा गोल्हार) यांच्याशी झाली. त्यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन करून आयुर्वेद उपाय सांगितले आणि मी ते केले .(उपाय असा होता की मी बाजारातून एक किलो हुलगे आणले आणि त्याचे समान 10 भाग केले व रोज रात्री एक भाग पाण्यात धून भिजू घालायचा आणि ते हुलगे सकाळी आणखी थोडं पाणी टाकून चांगले उकळून घ्यायचे . उकळल्यानंतर ते पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायचं .आणि ते राहिलेले हुलघ्यांची उसळ करून रोज खावी ..\nअसं मी सलग 8 दिवस केलं आणि एका महिन्यानंतर सोनूग्राफी केली तर एका महिन्यामध्ये माझे 4 खडे विरघळून पडले आणि 2 राहिलेत ते ही काही दिवसात पडून जातील. असे त्यांनी मला सांगितले आहे व पुन्हा शरीरात मुतखडा तयारीच होणार नाहीत या साठी आैषध घेणार आहे न ऑपरेशन करता. आणि एक रूपये न खर्च करता. आता मी ठणठणीत आहे ..\nआरोग्य संवाद गृप व राजु मामा गोल्हार यांच्या मुळे मी न ऑपरेशन करता आज मुतखडा या आजारापासून मी पूर्ण पणे ठीक आहे. राजू मामा गोल्हार यांचा मी खूप खूप मनातून ऋणी आहे. माझं नाव :- राहुल प्रकाश साळवे, जालना.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article दिवसाची सुरुवात चांगली करावयाची असेल तर, सकाळी उठल्यावर चुकूनही करू नका या चुका….\nNext Article शरीराच्या या ‘3’ महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nअस्वच्छ पिवळ्या दातांना ���ोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/news-anchor-rohit-sardana-passed-away/", "date_download": "2021-06-17T20:29:21Z", "digest": "sha1:YJQ66ZIWUPCQ2MP4P34KACVO3W6IEMJS", "length": 10070, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "news anchor rohit sardana passed away", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/देश-विदेश/न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन\nन्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन\nप्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना (Rohit Sardana) यांचं निधन झालं आहे. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय अँकर होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तसंच झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.\nरोहित सरदाना हे झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.\nसुधीर चौधरी हे ट्विटमध्ये म्हणतात, “आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून हात थरथर कापू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदानाच्या मृत्यूची ती बातमी होती. हा व्हायरस आमच्या इतक्या जवळच्या कोणाला घेऊन जाईल याची अजिबात कल्पना नव्हती. हा देवाचा अन्याय आहे, ओम शांती”\nरोहित सरदाना हे अनेक वर्षांपासून टीव्ही मीडियात कार्यरत होते. ‘आज तक’ वाहिनीवरील दंगल या शोचं ते अँकरिंग करत होते. 2018 मध्ये त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.\n‘शुटर दादी’ चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन\n'काँग्रेसच्या कोविड योध्यांचा छळ थांबवावा'\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nसत्या नाडेला मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्त\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nलसीकरणामुळे झाला मृत्यू ;देशातील पहिलीच घटना\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%AD%E0%A5%AD-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5.html", "date_download": "2021-06-17T20:31:43Z", "digest": "sha1:GFA2K6TZA35RL7OFTVNBD3VNMAN56X64", "length": 17990, "nlines": 230, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "अकोल्यातील ७७ गावे संभाव्य पूरबाधित यादीत - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअकोल्यातील ७७ गावे संभाव्य पूरबाधित यादीत\nby Team आम्ही कास्तकार\nअकोला ः पावसाचे दिवस सुरू झाले असून, येत्या काळात वेळप्रसंगी उद्‍भवणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. जिल्ह्यात यंदा ७७ संभाव्य पूरबाधित ठिकाणे असून, या गावांना पुरापासून होणाऱ्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.\nजिल्ह्यातील उमा, काटेपूर्णा, शहानूर, मोर्णा, मन, निर्गुणा, आस, वान, गांधारी व मस नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये अधिक पाऊस पडतो. त्यामुळे पूर वाढतो. जीवितहानी, संपत्तीचे नुकसान, गुरे पशुधनहानी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. बाधित गावांची तालुकानिहाय संख्या ः अकोला १२, बार्शीटाकळी १२, अकोट १०, तेल्हारा ११, बाळापूर ०८, पातुर १०, मूर्तीजापूर १४.\nअकोला तालुका- म्हैसांग, एकलारा, कपिलेश्‍वर, वडद बुद्रुक, दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बुद्रुक, कुरणखेड, बार्शीटाकळी तालुका – चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खु., टाकळी, राजंदा, सिंदखेड, सुकळी, अकोट तालुका- केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मडगाव, अकोट, करोडी, वरूर, तेल्हारा तालुका- मनात्री बुद्रुक, डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळवंद, दानापूर, सौंदळा, वारखेड, बाळापूर तालुका – वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरूण, पातुर तालुका- पास्टुल, भंडारज खुर्द, आगीखेड, कोठारी बुद्रुक, चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बुद्रुक, सस्ती, तुलंगा, मूर्तिजापूर तालुका – हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापूरा, हिवरा कोरडे, लाखपूरी, पोही, उनखेड, मंडुरा, माना.\nअकोल्यातील ७७ गावे संभाव्य पूरबाधित यादीत\nअकोला ः पावसाचे दिवस सुरू झाले असून, येत्या काळात वेळप्रसंगी उद���‍भवणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. जिल्ह्यात यंदा ७७ संभाव्य पूरबाधित ठिकाणे असून, या गावांना पुरापासून होणाऱ्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.\nजिल्ह्यातील उमा, काटेपूर्णा, शहानूर, मोर्णा, मन, निर्गुणा, आस, वान, गांधारी व मस नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये अधिक पाऊस पडतो. त्यामुळे पूर वाढतो. जीवितहानी, संपत्तीचे नुकसान, गुरे पशुधनहानी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. बाधित गावांची तालुकानिहाय संख्या ः अकोला १२, बार्शीटाकळी १२, अकोट १०, तेल्हारा ११, बाळापूर ०८, पातुर १०, मूर्तीजापूर १४.\nअकोला तालुका- म्हैसांग, एकलारा, कपिलेश्‍वर, वडद बुद्रुक, दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बुद्रुक, कुरणखेड, बार्शीटाकळी तालुका – चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खु., टाकळी, राजंदा, सिंदखेड, सुकळी, अकोट तालुका- केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मडगाव, अकोट, करोडी, वरूर, तेल्हारा तालुका- मनात्री बुद्रुक, डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळवंद, दानापूर, सौंदळा, वारखेड, बाळापूर तालुका – वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरूण, पातुर तालुका- पास्टुल, भंडारज खुर्द, आगीखेड, कोठारी बुद्रुक, चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बुद्रुक, सस्ती, तुलंगा, मूर्तिजापूर तालुका – हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापूरा, हिवरा कोरडे, लाखपूरी, पोही, उनखेड, मंडुरा, माना.\nअकोला akola पूर floods सामना face प्रशासन administrations ठिकाणे ऊस पाऊस अकोट बाळ baby infant खेड केळी banana तळेगाव आग\nजिल्ह्यात यंदा ७७ संभाव्य पूरबाधित ठिकाणे असून, या गावांना पुरापासून होणाऱ्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 ह���ार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nअमावस्या Amaion वर्षांची परंपरा मोडून कांद्याची विक्री झाली\nकृषी कायद्यात करणार सुधारणा ः महसूलमंत्री पाटील\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bajajallianz.com/marathi/home-insurance/easy-householder-policy.html", "date_download": "2021-06-17T19:42:17Z", "digest": "sha1:2G5RUBMMQN5ML2CYTA2QO6FASKJ3R2X5", "length": 35903, "nlines": 244, "source_domain": "www.bajajallianz.com", "title": "इझी हाऊसहोल्डर पॅकेज पॉलिसीः होम इन्शुरन्स सुलभ| बजाज अलियांझ", "raw_content": "\nलाँग टर्म टू व्हीलर इन्शुरन्स\nकार थर्ड पार्टी इन्शुरन्स\nटू व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्स\nकमर्शियल वहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स\nइतर उत्पादने / सोल्यूशन्स\nभारत भ्रमण ट्रॅव्हल इन्शुरन्स\nसिनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजना फर्मिट्रा मोबाइल अ‍ॅप\nहेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529\n24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858\nग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720\nइझी हाऊसहोल्डर पॅकेज पॉलिसी\nइझी हाऊसहोल्डर पॅकेज पॉलिसी\nतुमच्या घरासाठी सुलभ प्रोटेक्शन\nतुमच्यासाठी एक सुयोग्य प्लॅन तयार करूया.\nत्यात तुमच्यासाठी काय आहे\n3 कस्टमाइज्ड प्लॅन्समधून निवडण्याची सुलभता\nसुलभ क्लेम सेटलमेंट प्रोसेस\nबजाज अलियांझ इझी हाऊसहोल्डर्स पॅकेज पॉलिसी कशासाठी\nआपले मन शांत नसेल तर तणाव आणि चिंता हे नैसर्गिक परिणाम असतात. तुमच्या नवीन घरात किंवा निवासी मालमत्तेत अधिक शांतता मिळण्यासाठी तुम्हाला कुलूप आणि डबल डोअर्सपेक्षा इतरही गोष्टींची गरज भासते. तुमच्या घरात येणाऱ्या नवीन व्यक्तींवर तत्परतेने भुंकणारा तुमचा जागरूक कुत्राही तुमच्या प्रियजनांना विविध धोक्यांपासून मुक्त ठेवेल याची हमी नसते. बजाज अलियांझ इझी हाऊसहोल्डर्स पॉलिसी तुम्हाला चिंतामुक्त ठेवण्यासाठी आवश्यक आहे.\nकव्हरेजच्या स्पर्धात्मक अटी आणि परवडणारे दर यांच्यामुळे ही हाऊसहोल्ड पॉलिसी प्रत्येक गरज आणि बजेटनुसार कस्टमाइज्ड प्लॅन्स देते. तुमचे घर मालकीचे असो किंवा भाड्याचे, ते तुम्हाला नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित धोके, वैयक्तिक अपघात आणि मालमत्तेच्या नुकसानापासून संरक्षण देते.\nआपत्कालीन परिस्थितीत शेजारी आणि मित्र सर्वप्रथम मदतीला धावतात आणि भावनिक आधार देतात हे खरे असले तरी, बजाज अलियांझची हाऊसहोल्डर पॉलिसी ही आर्थिक अशाश्वततेसाठी एक उत्तम उपाय आहे जी तुमचे घर आणि मालकीच्या वस्तूंबाबत येऊ शकते.\nहोम इन्शुरन्स क्लेम प्रोसेस\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहोम इन्शुरन्सचे प्रमुख फायदे\nभारतात घर घेणे हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भारतातील अनेक लोक आपल्या मालकीच्या घरात राहतात. त्यामुळे तुमचा स्वतःचा निवारा असल्याचा अभिमान निर्माण होतो. परंतु चोऱ्या, दंगली यांच्यामुळे मालमत्तेचे नुकसान आणि इतर धोके वाढू लागले असल्यामुळे तुमच्या स्वप्नातील घराला रोजच्या रोज विविध प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. तुम्हाला कुटुंब किंवा अवलंबून असलेल्या इतर व्यक्ती असल्यास अपघात किंवा दुखापतींच्या शक्यतांमुळे धोके प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.\nया धोक्यांचा अंदाज लावणे किंवा प्रतिबंध करणे कठीण असते. होम इन्शुरन्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे दरोड्यासारख्या दुर्दैवी घटनेत तुम्हाला शाश्वतता मिळते. इझी हाऊसहोल्डर पॉलिसी तुम्हाला कोणत्याही आर्थिक धक्क्यातून वाचण्यासाठी तसेच तुमच्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी एक उत्तम पिलर होऊन शांतपणे उभे राहण्यासाठी मदत करते.\nबजाज अलियांझ इझी हाऊसहोल्डर्स पॅकेज पॉलि��ी कशासाठी हे पाहाः\n3 कस्टमाइज्ड प्लॅन्समधून निवडण्याची सुलभता\nएका सज्ज स्पर्धकासोबत बुद्धीबळाचा पट जिंकण्यासाठी तुम्हाला धोरणाबरोबरच इतरही गोष्टींची गरज असते. खेळ पुढे सरकतो तसे तुमची अंतर्भावनाच तुम्हाला विजेता बनवण्यासाठी पुरेशी ठरत नाही. तुम्हाला स्पर्धेचा सामना करण्यासाठी लवचिकता आणि सुधारणाही करावी लागते. आमच्या इझी हाऊसहोल्डर पॉलिसीसोबत तुम्ही तुमच्या विशेष गरजांसाठी सुयोग्य मोड्यूलर कव्हरेज देणारे 3 कस्टमाइज्ड प्लॅन्समधून निवड करू शकता.\nएक प्रतिष्ठित ग्राहक म्हणून तुम्हाला तुमच्या पैशांचे पुरेपूर मूल्य हवे असते याची आम्हाला कल्पना आहे. त्याचमुळे आमची इझी हाऊसहोल्डर पॉलिसी तुमच्या गरजांसाठी सुयोग्य असलेले तयार कव्हरेज देत असताना किंमतीबाबत खूप हलकी आहे आणि तिची रचना तशी केलेली आहे.\nआवश्यक त्या कव्हरचे कॉम्बिनेशन\nबुफे जेवण हे आनंददायी तर असतेच पण त्याचबरोबर तुम्हाला विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमधून निवडीची संधी देते. आमच्या इझी हाऊसहोल्डर पॉलिसीसोबत आम्ही साचलेपणा कमी करून तुमच्या गरजांसाठी उत्तम कव्हरेज निवडण्यासाठी अभूतपूर्व लवचिकता देत आहोत. यामुळे होम इन्शुरन्स कव्हर खरेदी करण्याचा एकूण खर्च तर कमी होतोच पण त्याचबरोबर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितींचा सामना आत्मविश्वासाने करणे शक्य होते.\nसोपी क्लेम सेटलमेंट प्रोसेस\nआमचे वचन पूर्ण करण्याबाबत आम्ही कायमच सज्ज राहतो. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक कार्यपद्धतीचा वापर करून इझी हाऊसहोल्डर पॉलिसी तुम्हाला वेगवान क्लेम सेटलमेंट आणि 24x7 कस्टमर सपोर्ट देते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर माहिती मिळत राहते. दिवसाची कोणतीही वेळ असेल (किंवा रात्रीचीही) तुम्ही आम्हाला शंका विचारण्यास फोन केल्यास आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आमचे सल्लागार काही क्षणांत होम इन्शुरन्स क्लेमबाबत रिअल टाइम स्टेटस अपडेट देतात आणि तुम्हाला असलेल्या कोणत्याही प्रश्नांची ते अगदी आनंदाने उत्तरे देतील.\nआमच्या इझी हाऊसहोल्डर्स पॉलिसीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.\nस्टेप बाय स्टेप क्लेम प्रोसेस\nआमच्या इझी हाऊसहोल्डर्स क्लेमम पॉलिसीअंतर्गत क्लेम सादर करण्यासाठी आम्हाला आमचा टोल फ्री नंबर (1800 209 5858) वर कॉल करा किंवा येथे इमेल लिहा bagichelp@bajajallianz.co.in\nतुमचा क्लेम ऑनलाइन रजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा\nतुमचा क्लेम कसा प्रोसेस होईल याची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस पाहा.\n1. आम्हाला क्लेमची सूचना मिळाल्यावर आम्ही सर्व्हेयरची नेमणूक करू आणि तो नुकसान पाहण्यासाठी तुम्हाला भेट देईल.\n2. त्याच्या सर्व्हेवर आधारित राहून क्लेम रजिस्टर केला जातो आणि क्लेम नंबर तुम्हाला ट्रॅकिंगसाठी दिला जातो.\n3. आम्ही सर्व्हे केल्यावर 48-72 तासांत आवश्यक त्या कागदपत्रांची यादी तुम्हाला कळवू. तुम्हाला ही कागदपत्रे 7-15 कामकाजांच्या दिवसांत सबमिट करायची आहेत.\n4. कागदपत्रे मिळाल्यानंतर लॉस अॅडजेस्टर आम्हाला रिपोर्ट सबमिट करेल.\n5. आम्हाला रिपोर्ट आणि तुमची कागदपत्रे मिळाल्यावर तुमचा क्लेम 7-10 कामकाजाच्या दिवसांत प्रोसेस केला जाईल आणि पेमेंट एनईएफटीद्वारे केले जाईल.\nआपण होम इन्शुरन्स सोपा करूया.\nइझी हाऊस होल्डर्स पॅकेज पॉलिसी म्हणजे काय\nसततच्या पावसामुळे घरात पाणी साठणे असो किंवा विद्युत उपकरणांची नादुरूस्ती असो, आमची इझी हाऊस होल्डर्स पॅकेज पॉलिसी तुम्हाला दुरूस्ती आणि बदलीच्या खर्चापासून दिलासा देते. या कॉम्प्रेहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसीची रचना घरातील लोकांना आलेले विविध धोके आणि आपत्कालीन स्थिती कव्हर करण्यासाठी केली गेली आहे. त्यातून तुमच्या घरातील सामान, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घरगुती प्रवासाचे सामान यांच्यासाठी संरक्षण मिळते.\nइझी हाऊसहोल्डर्स पॅकेज पॉलिसीची रचना तुमच्या सर्वांत मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणासाठी वन-स्टॉप सोल्यूशन देण्यासाठी केली गेली आहे.\nमला विम्याची रक्कम वाढवता येईल का\nनाही, तुमच्या होम इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत विम्याची रक्कम पॉलिसी अस्तित्वात आल्यानंतर वाढवता येणार नाही. याचे कारण असे की पूर्वनिश्चित विम्याच्या रकमेसह इझी हाऊस होल्डर्स पॅकेज पॉलिसीचे निश्चित प्लॅन्स आहेत.\nया पॉलिसीअंतर्गत मोठ्या एक्स्लुजन्स काय आहेत\nबजाज अलियांझ सर्वांगीण कव्हरेज देत असले तरी या अंतर्गत काही विशिष्ट धोके समाविष्ट होत नाहीत. कोणत्याही प्रकारचे किंवा तपशिलाचे संबंधित नुकसान, डेप्रिसिएशन किंवा वापरामुळे झालेले नुकसान किंवा नादुरूस्ती, वस्तूंचे नुकसान झाले तरी त्या वापरण्यायोग्य आहेत, मोबाइल फोन किंवा तत्सम संवाद उपकरणे हरवणे किंवा नुकसान किंवा मौ��्यवान वस्तू, दागिने किंवा अतिमौल्यवान वस्तूंचे नुकसान किंवा हरवणे कव्हर केलेले नाही. वगळलेल्या वस्तूंच्या यादीसाठी पॉलिसी वर्डिंग्स पाहा.\nया पॉलिसीअंतर्गत कोणते प्लॅन्स उपलब्ध आहेत\nआम्ही तुम्हाला मोठ्या धोक्यांपासून इन्शुअर करण्यासाठी तीन खास प्लॅन्स देतो आणि त्यांची रक्कम निश्चित आहेः\nबजाज अलियांझ, तुमचा कस्टमर सर्व्हिस एजंट चांगला होता. त्याने संपूर्ण व्यवहारात मला मार्गदर्शन केले आणि प्रतिसादही लगेच दिला.\nहोम इन्शुरन्स ऑनलाइन प्रोसेस सुलभ आणि सोपी होती. बजाज अलियांझ तुमचे काम चांगले आहे.\nइन्शुरन्स वॉलेट अॅप सुविधा वापरकर्ता स्नेही आणि अडथळ्यांपासून मुक्त प्रोसेस आहे.\nघरखरेदी हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या नवीन घराचा अंतिम ताबा घेण्यापूर्वी आर्थिक बाबी पूर्ण करणे आणि कागदपत्रांची पूर्तता ही एक खूप दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असू शकते. तुम्हाला घर खरेदी करताना लागणारी आर्थिक गुंतवणूक आणि समभाग यांचा विचार करताना हाऊसहोल्डर पॉलिसी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. एका अत्यंत नाममात्र प्रीमियमवर ती तुमच्या घराला आणि कुटुंबाल चोरी, दंगली, आग, पूर, भूकंप इत्यादींसारख्या घटनांमध्ये मनःशांती आणि सातत्यपूर्णता देते.\nएक स्थिर मालमत्ता असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचे तसेच आतील सामानाचे रक्षण नुकसानापासून करण्यासाठी अनेक पावले उचलावी लागू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तुम्ही सीसीटीव्ही, व्हिडिओ डोअर फोन्स, इंटरकॉम यंत्रणा इत्यादींचा वापर तुमच्याघराभोवती तसेच आसपासच्या परिसरात अधिक चांगल्या सर्व्हेलन्ससाठी करू शकता. तुम्ही तुमच्या चांगले संबंध असलेल्या शेजाऱ्यांना आपसातील सहकार्याचा भाग म्हणून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास सांगू शकता.\nपरंतु, तुमच्या परिसरात दक्षता आणि सुरक्षेसाठी या गोष्टी योगदान देऊ शकतात. परंतु त्या फुलप्रूफ असू शकत नाहीत. एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि त्यातून होणारी घालमेल यांच्यासाठी ते कोणतेही संरक्षण ते देऊ शकत नाहीत. बजाज अलियांझची सिद्ध झालेली हाऊसहोल्डर पॉलिसी तुम्हाला आर्थिक धक्का कमी करण्याच्या दृष्टीने तफावत कव्हर करण्यास मदत करते आणि नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित दुर्घटनांमध्ये आयुष्य पुन्हा सामान्य होण्यास उ���योगी ठरते.\nसुलभ, परिणामकारक आणि परवडणारी- आमची सोपी हाऊसहोल्डर पॉलिसी हा एक हुकुमाचा एक्का आहे जो तुमच्या दुर्दैवी घटनेचे रूपांतर शिकण्याच्या गोष्टीत करतो.\nतुमचे घर फक्त काही क्लिक्सवर सुरक्षित होते.\nतुम्हाला या पॉलिसीबाबत हे सर्व जाणून घेण्याची गरज आहे\nइझी हाऊसहोल्डर्स पॅकेज पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी.\nआग आणि संबंधित नुकसान\nआग, वीज पडणे, चक्रीवादळ, पूर आणि इतर अनेक गोष्टींमुळे होणारे नुकसान किंवा नादुरूस्ती कव्हर करते.\nघरगुती उपकरणांच्या अनपेक्षित मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊनच्या दुरूस्ती किंवा बदलीचा खर्च कव्हर करते.\nदरोडा किंवा चोरी प्रत्यक्ष होणे / प्रयत्न यांच्यामुळे संकुलाला आणि साधनांना झालेले नुकसान किंवा नादुरूस्ती कव्हर करते.\nकोणत्याही प्रकारचे किंवा तपशिलाचे परिणामी नुकसान\nखेळात असाल किंवा इतर कुठेही, नुकसान हे होतच राहते. परिणामस्वरूप किंवा अप्रत्यक्ष नुकसान जसे इन्शुअर्ड मालमत्तेचे नुकसान झाल्यामुळे भाड्याचे उत्पन्न येणे थांबणे हे इझी हाऊसहोल्डर पॉलिसीमध्ये कव्हर केलेले नाही.\nडेप्रिसिएशन किंवा घर्षणामुळे झालेले नुकसान किंवा नादुरूस्ती\nतास, दिवस, महिने आणि वर्षे- कालचक्र सतत फिरत राहते. तुमच्या घराचे किंवा आतील सामानाचे जीर्णत्वामुळे नुकसान झाल्यास आम्ही ते नुकसान कव्हर करू शकत नाही.\nवापरण्यायोग्य वस्तूंचे झालेले नुकसान\nरोजच्या वापरातील गोष्टी जसे, औषधे, अन्न, इंधन, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी या पॉलिसीच्या अटींमध्ये कव्हर केलेले नाही.\nमोबाइल फोन किंवा तत्सम कम्युनिकेशन उपकरणांचे नुकसान किंवा हरवणे\nमोबाइल फोन किंवा संपर्काची इतर साधने ही वैयक्तिक वापराची असल्यामुळे या इझी हाऊसहोल्डर पॉलिसीमध्ये कव्हर केलेली नाहीत.\nमौल्यवान वस्तू, दागिने किंवा अतिमौल्यवान वस्तूंचे नुकसान किंवा हरवणे.\nसोने आणि इतर मौल्यवान वस्तू या बँकेच्या व्होल्टमध्ये सर्वांत सुरक्षित असतात. ती आमच्या हाऊसहोल्डर पॉलिसीमध्ये कव्हर केलेली नाहीत.\nइतर वगळलेल्या बाबी पॉलिसी वर्डिंग्समध्ये नमूद केलेल्या आहेत.\nकव्हरेजबाबत आमच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलांसाठी गुंतवणूक करण्यापूर्वी पॉलिसी वर्डिंग्स सावधपणे वाचा.\nअधिक माहितीसाठी वरील टूल सेक्शनमध्ये ब्र��शरचा संदर्भ घ्या.\nहोम इन्शुरन्स डॉक्युमेंट्स डाऊनलोड करा.\nतुमच्या आधीच्या पॉलिसीचा कालावधी अद्याप संपलेला नाही\nरिन्यूअल रिमाइंडर सेट करा\nऑनलाइन होम इन्शुरन्स खरेदी करणे अत्यंत सुलभ, सोयीचे आणि विना अडथळा.\nहोम इन्शुरन्सची अत्यंत प्रोफेशनल, वेगवान आणि सोपी क्लेम प्रोसेस.\nमी बजाज अलियांझ प्रतिनिधीशी चर्चा केली आणि त्यांनी मला होम इन्शुरन्सबाबत पूर्ण माहिती दिली. ही खूप चांगली गोष्ट आहे.\nहोम इन्शुरन्स क्लेम प्रोसेस\nतुमचे घर संरक्षित आहे का\nपरत कॉलची विनंती करा\nसेल्स आणि सर्विस गाइड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_723.html", "date_download": "2021-06-17T21:11:16Z", "digest": "sha1:BH2BOZAQCSKFSFS772ZOELYQXKDOMIMG", "length": 7932, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "'खासगी बँकांचे लाड कशासाठी, राष्ट्रीयीकृत बँका आहेत ना", "raw_content": "\nHome'खासगी बँकांचे लाड कशासाठी, राष्ट्रीयीकृत बँका आहेत ना\n'खासगी बँकांचे लाड कशासाठी, राष्ट्रीयीकृत बँका आहेत ना\nआपला निधी व कर्मचाऱ्यांचे वैतन आणि निवत्तीवैतन फक्त राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवण्याची भूमिका घेत महाआघाडी सरकारने घेतली होती. त्यानुसार शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई आणि ठाणे महापालिकेची ऑक्सिस बँकेतील खाती काढून घेण्याच्याही हालचाली झाल्या होत्या.मात्र वित्त विभागाने गुरुवारी एक आदेश काढून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन यांचे आहरण, वितरण करण्यासाठीची परवानगी ज्या १५ बँकांना दिली त्यात अँक्सिस बँकेचा समावेश करण्यात आला असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nमागील सरकारच्या काळात अँक्सिस बँकेला झुकते माप देण्यात आल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेली असताना प्रत्यक्षात हा निर्णय कसा काय लागू करण्यात आला याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे. ऑक्सिस बँकेत अधिकारी असलेल्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावामुळे शासनाच्या काही विभागांची खाती ऑक्सिस बँकेत उघडण्यात आली, असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. त्यावर, ऑँक्सिस बँकेत शासनाची खाती माझ्या लग्नाच्या आधीपासून आहेत, मी अधिकारी झाल्यापासूनची नाहीत, असे अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले होतें. त्यांचे आणि शिवसेना नेत्यांचे ट्विटर युद्धही रंगले होते. 'खासगी बँकांचे लाड कशासाठी, राष्ट्रीयी���ृत बँका आहेत ना' असा हल्लाबोल त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता, मात्र आता पुन्हा अॅक्सीस बँकेसह अन्य बँकांमध्ये फेडरल बँक, येस बँक, कोटक महिंद्र बँक, एसबीएम बँक, इंड्सइंड बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक, आयसीआयसीआय बँक आदींचा समावेश करण्यात आला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/heat-wave-will-continue-in-the-country-fruits-and-vegetables-affected-due-to-temperature/", "date_download": "2021-06-17T21:09:16Z", "digest": "sha1:T7GQ75D44REMXTATH5G3PX7HZPYKWGFZ", "length": 11322, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "देशात कायम राहणार उष्णतेची लाट; तापमानामुळे फळपिके अन् भाजीपाला होरपळला", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदेशात कायम राहणार उष्णतेची लाट; तापमानामुळे फळपिके अन् भाजीपाला होरपळला\nकोरडया हवामानाची स्थिती आणि मध्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानवाढ होऊन राज्यात सध्या लाहीलाही निर्माण होत आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी सध्या उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. ढगाळ वातावरणाची स्थिती दूर ह��ऊन गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागांमध्ये निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यातच राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट निर्माण झाली. गेल्या तीन दिवसांपासून या भागातून कमी उंचीवरून उष्ण वारे राज्याकडे येत आहेत. परिणामी राज्याच्या दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे.\nसोमवारी राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सध्या विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची तीव्र लाट आल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मराठवाडा, विदर्भासह खानदेशातील तापमान ४३ ते ४६ अंशाच्या वर गेल्याने या भागातील भाजीपाल्यासह फळपिके वाढत्या बाष्पीभवनाने होरपळू लागली आहेत. भाजीपाल्यासह केळी, संत्रा, मोसंबी, आंबा ही फळपिके वाढत्या तापमानाने प्रभावित होत आहेत. केवळ भूस्तरावरीलच नव्हे तर जमिनीच्या तापमानातही वाढ झाल्याने पिकांची वाढ खुंटणे मुळ सुकण्याचे प्रकार घडू लागली आहेत.\nउत्तर आणि वायव्य दिशेने मध्य व दक्षिण भारताकडे येणारे कोरडे वारे, उन्हाचा वाढलेला ताप यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात महाराष्ट्रात उष्ण लाट आली आहे. आज देशात उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील पाच दिवस विविध देशाच्या भागात उष्ण लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. आज विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.\nइतर देशातही तापमान वाढले असून इराकमधील तूज शहरात जगभरातील उच्चांकी ५०.५ अंश सेल्सिअस तर पाकिस्तानातील नवाबशाह शहरात ४८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. या उष्ण शहारांच्या यादीत पश्चिम राजस्थानातील चुरू शहर चौथ्यास्थानावर तर नागपूर आणि चंद्रपूर अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या स्थानावर असल्याची जगातील हवामानाच्या नोंदी घेणाऱ्या अलडोरॅडो वेदर या संकेतस्थळावर नोंद झाली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्��क आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/rachana-vidyalaya-ex-students-arogya-rachana-initiative", "date_download": "2021-06-17T21:20:54Z", "digest": "sha1:HGBS2DVCI4C3K6DRSW247V62HCSI3FMD", "length": 6066, "nlines": 61, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "करोना रुग्णांसाठी ‘आरोग्य रचना’ | rachana vidyalaya ex students arogya rachana initiative", "raw_content": "\nकरोना रुग्णांसाठी ‘आरोग्य रचना’\nरचना विद्यालय माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम\nव्हॉट्सअ‍ॅपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलणे होत होते. लोकांना किती वेगवेगळ्या प्रकारची मदत हवी आहे, याचाही अंदाज येत होता. या पार्श्वभूमीवर आपण काही करू शकतो का, अशी चर्चा सुरु झाली. ऑनलाईन मीटिंग झाली. त्या चर्चेतूनच ‘आरोग्य रचना’ हा उपक्रम आकाराला आला. या उपक्रमाचे 5 विभाग करण्यात आले आहेत. तीन विभागांचे काम सुरु झाले असून दोन विभागांचे काम येत्या काही दिवसांत सुरू होईल, अशी माहिती रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेचे सचिव साहेबराव हेंबाडे यांनी दिली...\nया उपक्रमाची रचना कशी आहे\nया उपक्रमाचे लसीकरण, सामाजिक बांधिलकी, अन्नदान, सेवाभाव आणि कोविड हेल्पलाईन असे 5 विभाग करण्यात आले आहेत. त्या त्या विभागाची जबाबदारी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे.\nकोणते कार्यक्रम सुरू झाले\nलसीकरण, सेवाभाव आणि हेल्पलाईन हे कार्यक्रम सुरू झाले आहेत. अनेक माजी विद्यार्थ्यांचे पालक नाशिकमध्ये राहतात. त्यांची मुले नोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहात आहेत. अशा पालकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे. संस्थेचाच एक माजी डॉक्टर विद्यार्थी एका रुग्णालयात संचालक आहे. ते यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहेत. लसीकरण नोंदणीसाठी एक फॉर्म तयार केला आहे. सेवाभाव उपक्रमात रचना परिवारातील ज्येष्ठ नागरिक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक, यातील जे दुर्दैवाने कोरोना बाधित झाले असतील, होम आयसोलेशन मध्ये असतील किंवा वयोमानाने बाहेर पडणे शक्य नसेल, त्यांना दैनंदिन अत्यावश्यक असणार्‍या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेल्पाईनही सुरु झाली आहे. सामाजिक बांधिलकी अंतर्गत वाघेरे गाव आणि आजूबाजूच्या पाड्यांमध्ये येत्या काही दिवसात औषधे, व्हिटॅमिनच्या गोळ्या, दोन मास्क आणि साबण दिले जातील. अन्नदानाचाही उपक्रम लवकरच सुरु होईल.\nकिती कार्यकर्ते सहभागी आहेत\n50-60 माजी विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी आहेत. आणि सगळेच विद्यार्थी जी शक्य आहे तो मदत करणारच आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदतीसाठी सगळे सदस्य तयारच असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_22.html", "date_download": "2021-06-17T20:18:36Z", "digest": "sha1:3LMTEUAX3RRQNLBAZ7YZJXOD4HQRN6V2", "length": 7622, "nlines": 57, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "जखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश", "raw_content": "\nHomeजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूर : तालुक्यातील खर्डी वनविभागाच्या हद्दीतील मौजे पळशीन गावा जवळील रस्त्यावरील मोरीच्या गोलाकार सिमेंटच्या पाईपात लपून बसलेल्या तरस जातीच्या वन्यप्राण्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून पुढील वैद्यकीय उपचारांकरिता संजय गांधी नॅशनल पार्क येथे पाठविला असल्याची माहिती खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी दिली. सोमवारी खर्डी ते वैतरणा जवळील पळशीन गावच्या रस्त्यावरील पाईपात जखमी अवस्थेत हुबेहूब बिबट्या सारखा दिसणारा तरस जातीचा वन्यजीव लपल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनअधिकाऱ्यांनी लोखंडी पिंजऱ्याचा सापळा लावून त्याला पकडले. त्याच्या पायाला जखम झाली असल्याने त्याच्यावर उपचार होण्याची गरज लक्षात घेऊन उपचार व देखभाल करणाऱ्या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे.\nसदर प्रसंगी खर्डी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. देशमुख, वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी डी. व्ही. ठाकूर, वनरक्षक जी. एस. भांगरे, जी. एस. भोये, व्हाय. पी. पाटील, पी. डी. बेलदार, डी. डी. ठोंबरे, एस. एल. शिंदे, पी. एल नागरगोजे, एम. एन. आढाव, व्ही. एस. लखडे,एन. एस. श्रावणे, वनपाल काष्टी, आदी वनपरिक्षेत्र खर्डी प्रादेशिक आणि वन्यजीव चे कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन जखमी तरस वन्य प्राणी रेस्क्यू करून पकडून पुढील वैद्यकीय उपचारांकरिता संजय गांधी नॅशनल पार्क येथे पाठविले आहे. खर्डी गावाशेजारीच तानसा अभयारण्याचे क्षेत्र असल्याने हे तरस भटकत रस्त्यावर आले असावे असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघ���नांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-pbks-vs-rcb-ipl-14-today-match-punjab-kings-vs-royal-challengers-bangalore-head-to-head-records-447788.html", "date_download": "2021-06-17T21:23:01Z", "digest": "sha1:YGCSPDYX3DR6LQSVW7IPNQLODXC7D5WG", "length": 14824, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021, PBKS vs RCB Head to Head | पंजाब विरुद्ध बंगळुरु आमनेसामने, केएल राहुलसमोर विराटसेनेचं तगडं आव्हान, कोण मारणार मैदान\nआयपीएलच्या 14 व्या मोसमातील (ipl 2021) 26 वा सामना पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयपीएलच्या 14 व्या मोसमातील 26 वा सामना आज 30 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.\nआयपीएलच्या इतिहासात उभयसंघ एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब बंगळुरुवर वरचढ राहिली आहे. पंजाबने 14 सामन्यांमध्ये बंगळुरुचा पराभव केला आहे. तसेच बंगळुरुने 12 विजयांची नोंद केली आहे.\nगत 13 व्या मोसमात दोन्ही संघांचा 2 वेळा आमनासामना झाला. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये बंगळुरुला पराभव स्वीकारावा लागला. पंजाबने पहिल्या सामन्यात बंगळुरुवर 8 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला.\nया सामन्यात दोन्ही संघांच्या सलामीवीरांवर सर्वांचच लक्ष असणार आहे. बंगळुरुचा देवदत्त पडीक्कल आणि पंजाबचा कर्णधार सलामीवीर या दोघांनी गेल्या मोसमात शानदार कामगिरी केली होती. तसेच या मोसमातही हे दोघे चांगला खेळ करत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण यशस्वी ठरेल, हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.\nपंजाबचा आक्रमक फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ ख्रिस गेलवरही सर्वांचच लक्ष असेल. गेल 2011 ते 2017 दरम्यान बंगळुरुकडून खेळला होता. यादरम्यान गेलने शानदार कामगिरी केली. मात्र त्यानंतर पंजाबने गेलचा आपल्या ताफ्यात समावेश केला. त्यामुळे गेल आपल्या आधीच्या संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असणार आहे.\nBirthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक\nBCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या, इंग्लंड दौऱ्यानंतर थरार रंगणार\n“तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका, हाच संदेश”\nSanjay Raut | विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं; संजय राऊतांचा टोला\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मा���ण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plazma-therphy/", "date_download": "2021-06-17T20:37:52Z", "digest": "sha1:XR6YKW5DML6EWZMS7COIZZEBXPOPZG3G", "length": 4023, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Plazma Therphy Archives - MPCNEWS", "raw_content": "\nInterview With Dr. Suhas Mate : प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे मानूनच काळजी घ्यावी लागेल…\nएमपीसी न्यूज (प्रमोद यादव) - येणाऱ्या काळात समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे मानूनच काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाची लस अद्याप दुष्टीक्षेपात नाही त्यामुळे सध्या त्यावर खबरदारी हाच उपाय आहे, असे मत भारतीय वैद्यकीय…\nMumbai: कोरोनाशी लढताना टाटा उद्योग समूह सरकारसोबत संपूर्ण ताकदीने उभा – मुख्यमंत्री\nएमपीसी न्यूज - समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समूहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. त्यामुळे आपण कोरोनाच्या…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%B8%E0%A5%80.", "date_download": "2021-06-17T19:41:30Z", "digest": "sha1:XDOC3VE4ODKYRFEZVJ53BPTFB7RPYVHR", "length": 7838, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेइक्सोस एस.सी. - विकिपीडिया", "raw_content": "\nआकादेमिका • अरौका • बेलेनेन्सेस • बेनफीका • ब्रागा • एस्तोरिल • जिल व्हिसेंते • मरितिमो • नॅसियोनाल • ओल्हानेन्स • पासोस दे फरेरा • पोर्तू • रियो आव्हे • स्पोर्टिंग • व्हितोरिया दे गिमार्येस • व्हितोरिया दे सेतुबाल\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली ना���ी(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ डिसेंबर २०१९ रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://svnsmedia.com/decision-of-lockdown-in-maharashtra-in-two-days-chief-minister-uddhav-thackeray/", "date_download": "2021-06-17T19:33:50Z", "digest": "sha1:CHBSJUXQRBM2NOQKIYRBA6POOTGVIL5G", "length": 10464, "nlines": 58, "source_domain": "svnsmedia.com", "title": "महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय दोन दिवसात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय दोन दिवसात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nदि.10 : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.\nमहाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. कोरोना विषाणूची साखळी तोडायची असेल तर सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. ‘जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही’असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.\nबैठकीच्या शेवटी आपला निर्णय काय… कडक लॉकडाऊन पण जनतेचा उद्रेक यामध्ये मार्ग काढावा लागेल. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल. जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही. मी ज्या सर्वांशी चर्चा केली त्यांना सर्वांनी सहकार्य केलं व्यापारी उद्योजक. याला काही अवध��� लागेल एक दोन दिवसात व्यापारांचा प्रश्नं सोडवू. नाहीतर सर्व काही सुरू ठेवा आणि जे काही अनर्थ ओढवेल त्याला सामोर जावं लागेल असं मुख्यमत्र्यांनी म्हटलं.\nलसीचे दोन्ही डोस घेतल्या नंतर काही व्यक्ती कोरोना पॉस्टिव्ह आढळल्या आहेत या बाबत पंतप्रधान यांच्याशी बोललो. देवेंद्र फडणवीसजी काल आपण बैठकीत नव्हता आपल्यासाठी ही बैठक आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं आहे.\nमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, मधला काळ बरा होता. तरुण वर्ग आता जास्त बाधित होतोय. आपल्याला एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे. असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कडक निर्बंध आणि काही प्रमाणात सूट हे उपयोगाचे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\nमहाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. बेड्स उपलब्ध नाहीत. वेंटिलेटर फूल आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आता प्रचंड ताण येऊ लागला आहे. कोरोनाचे रुग्ण रोज झपाट्याने वाढत असल्याने त्याला रोखण्याचं मोठं आव्हान सरकारपुढे असणार आहे.\nराज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कडक निर्बंध लागू करुनही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचं अनेकांचं मत आहे. लॉकडाऊनमुळे पुन्हा आर्थिक घडी मोडण्याची शक्यता आहे. पण नागरिकांचा जीव आणि आरोग्य हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.\nराज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय. मात्र, मुख्यमंत्री किमान 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. 8 दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.\nगिनीज बुक मध्ये दोन रेकॉर्ड नोंदविणारा भारतीय जवान लेफ्ट. कर्नल भरत पन्नू\nआता Ration Card मध्ये या पद्धतीने जोडा नवीन सदस्याचे नाव व मोबाइल नंबर\nKarad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार\nRace to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही\nIPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी\nPune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी\nCorona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T20:26:23Z", "digest": "sha1:RVEIG2EPWHPTA6HYKM6RSY2KMROSAGG7", "length": 25417, "nlines": 252, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपयुक्त मित्रकीटक - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nएकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपयुक्त मित्रकीटक\nby Team आम्ही कास्तकार\nin नगदी पिके, बातम्या\nट्रायकोग्रामाची माशी अतिसूक्ष्म असून, पतंगवर्गीय किडींच्या अंड्यामध्ये आपली अंडी घालते. अंडी अवस्थेतच या किडींचा नायनाट होतो. ट्रायकोग्रामाची सुमारे ४० हजार अंडी असलेले एक कार्ड (ट्रायकोकार्ड) एका एकरसाठी पुरेसे होते. या कार्डवर दिलेल्या खुणानुसार त्याच्या पट्ट्या तयार करून पानांच्या खाली लावाव्यात. कपाशीच्या शेतात बोंडअळ्याची अंडी दिसू लागल्यावर या पट्ट्या लावल्यास त्यातून ७ ते ९ दिवसात ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात. ते बोंडअळ्यांच्या अंड्याचा शोध घेऊन त्यात आपली अंडी घालतो. त्यातून बाहेर येणारी अळी त्या अंड्यावर जगते. परिणामी अंडी निकामी होते.\nक्रायसोपाची अळी मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच बोंडअळ्यांची अंडी व त्याच्या लहान अळया यांचे भक्षण करते. क्रायसोपाचा पतंग पोपटी, हिरव्या व निळसर झाक असलेला असतो. मादी पतंग कपाशीच्या पानावर किंवा देठावर एकेकटी अंडी घालते. अंडे हिरव्या रंग���चे असून पांढऱ्या तंतूच्या टोकावर राहते. या अंड्यातून ४८ तासांत अळी बाहेर पडते. ती भक्ष्याच्या शोधात फिरते. अळी अवस्था १५ ते २७ दिवसाची असते. हेक्टरी १० हजार या प्रमाणात क्रायसोपाची अंडी कपाशीचे शेतात एकसारख्या प्रमाणात, पीक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यानंतर ३० दिवसाच्या अंतराने दोन वेळा सोडावीत.\n३. लेडीबर्ड बिटल :\nलेडीबर्ड बिटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडींवर जगतात. लेडीबर्ड बिटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून, समुहामध्ये पण उभी घातलेली असतात. याची अळी ६ ते ७ मि.मी. लांब असून, रंगाने करडी व त्यावर पांढुरके ठिपके असतात. प्रौढ तुरीच्या दाण्यासारखे, पण खालून चपटे व वरुन फुगीर असतात. प्रौढ रंगाने पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात. काही प्रजातीमध्ये ते नसतात. अळी प्रती दिवशी २५ मावा, तर प्रौढ भुंगा ५६ मावा खाऊ शकतो. पिकावर मावा किडीसोबत लेडीबर्ड बिटल जास्त आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.\n४. सिरफीड माशी :\nही मावा किडींचा महत्वाची भक्षक आहे. सिरफीड माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडचा भाग टोकदार असतो. अळीला पाय नसतात. एक अळी दिवसभरात साधारणपणे १०० मावा खाऊ शकते. या कीटकाची माशी घरात आढळणाऱ्या माशी सारखी असून तिच्या पाठीवर लाल पिवळे व काळे पट्टे असतात. माशीचे डोके लालसर रंगाचे असते.\nअ) पेंट्याटोमिड ढेकूण ः हे ढालीच्या आकाराचे, काळपट तपकिरी रंगाचे असून, कापूस पिकावर सर्वत्र पाहायला मिळतात. हे ढेकूण आपली सोंड अमेरिकन बोंडअळी, उंट अळी व अन्य अळ्यांच्या शरीरात खुपसून शरीरातील द्रव शोषतात. परिणामी अळी मरते.\nब) ओरीअस ढेकूण ः हे छोटे काळपट रंगाचे असून त्यांना सोंड असते. हे ढेकूण फुले तसेच पानांच्या बेचक्यात लपून बसतात. पिल्ले चकचकीत पिवळसर रंगाची असतात. प्रौढ व पिल्ले मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी किंडीची अंडी, तसेच लहान अळ्या यामध्ये आपली सोंड खुपसून आतील द्रव शोषण करतात, त्यामुळे किडी मरतात.\nकातीन हा कोळी वर्गातील असून, त्याला आठ पाय असतात. कपाशीच्या पिकामध्ये जाळे करून राहणाऱ्या व जाळे न करणाऱ्या शिकारी कातीन या दोन्ही प्रकारच्या कातीन आढळतात. या दोन्ही प्रकारच्या कातीन आपापल्या आकारमानाप्रमाणे विविध किडींना खातात. ���्यामुळे कातीनही शेतकऱ्यांचा मित्र मानली जाते.\nडॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८\n(विषय विशेषज्ञ – किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)\nएकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपयुक्त मित्रकीटक\nट्रायकोग्रामाची माशी अतिसूक्ष्म असून, पतंगवर्गीय किडींच्या अंड्यामध्ये आपली अंडी घालते. अंडी अवस्थेतच या किडींचा नायनाट होतो. ट्रायकोग्रामाची सुमारे ४० हजार अंडी असलेले एक कार्ड (ट्रायकोकार्ड) एका एकरसाठी पुरेसे होते. या कार्डवर दिलेल्या खुणानुसार त्याच्या पट्ट्या तयार करून पानांच्या खाली लावाव्यात. कपाशीच्या शेतात बोंडअळ्याची अंडी दिसू लागल्यावर या पट्ट्या लावल्यास त्यातून ७ ते ९ दिवसात ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात. ते बोंडअळ्यांच्या अंड्याचा शोध घेऊन त्यात आपली अंडी घालतो. त्यातून बाहेर येणारी अळी त्या अंड्यावर जगते. परिणामी अंडी निकामी होते.\nक्रायसोपाची अळी मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच बोंडअळ्यांची अंडी व त्याच्या लहान अळया यांचे भक्षण करते. क्रायसोपाचा पतंग पोपटी, हिरव्या व निळसर झाक असलेला असतो. मादी पतंग कपाशीच्या पानावर किंवा देठावर एकेकटी अंडी घालते. अंडे हिरव्या रंगाचे असून पांढऱ्या तंतूच्या टोकावर राहते. या अंड्यातून ४८ तासांत अळी बाहेर पडते. ती भक्ष्याच्या शोधात फिरते. अळी अवस्था १५ ते २७ दिवसाची असते. हेक्टरी १० हजार या प्रमाणात क्रायसोपाची अंडी कपाशीचे शेतात एकसारख्या प्रमाणात, पीक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यानंतर ३० दिवसाच्या अंतराने दोन वेळा सोडावीत.\n३. लेडीबर्ड बिटल :\nलेडीबर्ड बिटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडींवर जगतात. लेडीबर्ड बिटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून, समुहामध्ये पण उभी घातलेली असतात. याची अळी ६ ते ७ मि.मी. लांब असून, रंगाने करडी व त्यावर पांढुरके ठिपके असतात. प्रौढ तुरीच्या दाण्यासारखे, पण खालून चपटे व वरुन फुगीर असतात. प्रौढ रंगाने पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात. काही प्रजातीमध्ये ते नसतात. अळी प्रती दिवशी २५ मावा, तर प्रौढ भुंगा ५६ मावा खाऊ शकतो. पिकावर मावा किडीसोबत लेडीबर्ड बिटल जास्त आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.\n४. सिरफीड माशी :\nही मावा किडींचा महत्वाची भक्षक आहे. सिरफीड माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडचा भाग टोकदार असतो. अळीला पाय नसतात. एक अळी दिवसभरात साधारणपणे १०० मावा खाऊ शकते. या कीटकाची माशी घरात आढळणाऱ्या माशी सारखी असून तिच्या पाठीवर लाल पिवळे व काळे पट्टे असतात. माशीचे डोके लालसर रंगाचे असते.\nअ) पेंट्याटोमिड ढेकूण ः हे ढालीच्या आकाराचे, काळपट तपकिरी रंगाचे असून, कापूस पिकावर सर्वत्र पाहायला मिळतात. हे ढेकूण आपली सोंड अमेरिकन बोंडअळी, उंट अळी व अन्य अळ्यांच्या शरीरात खुपसून शरीरातील द्रव शोषतात. परिणामी अळी मरते.\nब) ओरीअस ढेकूण ः हे छोटे काळपट रंगाचे असून त्यांना सोंड असते. हे ढेकूण फुले तसेच पानांच्या बेचक्यात लपून बसतात. पिल्ले चकचकीत पिवळसर रंगाची असतात. प्रौढ व पिल्ले मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी किंडीची अंडी, तसेच लहान अळ्या यामध्ये आपली सोंड खुपसून आतील द्रव शोषण करतात, त्यामुळे किडी मरतात.\nकातीन हा कोळी वर्गातील असून, त्याला आठ पाय असतात. कपाशीच्या पिकामध्ये जाळे करून राहणाऱ्या व जाळे न करणाऱ्या शिकारी कातीन या दोन्ही प्रकारच्या कातीन आढळतात. या दोन्ही प्रकारच्या कातीन आपापल्या आकारमानाप्रमाणे विविध किडींना खातात. त्यामुळे कातीनही शेतकऱ्यांचा मित्र मानली जाते.\nडॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८\n(विषय विशेषज्ञ – किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)\nडॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. हनुमान गरुड\nकीटकनाशक कापूस विषय topics खामगाव khamgaon कृषी विद्यापीठ agriculture university\nकीटकनाशक, कापूस, विषय, Topics, खामगाव, Khamgaon, कृषी विद्यापीठ, Agriculture University\nकपाशी पिकामध्ये येणाऱ्या विविध किडीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या परोपजीवी, भक्षक कीटकांची माहिती घेऊ.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nनव्या जाती विकसनामध्ये मुळा���च्या संरचनेकडेही हवे लक्ष\nसंत्रा उत्पादकांना नव तंत्रज्ञानाची जोड गरजेची...\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/transfer-20-officers-achhad-toll-plaza-after-sakal-news-310608?amp", "date_download": "2021-06-17T20:36:06Z", "digest": "sha1:7AYAAB2X4XYQQVOVKKJ3YKRN2EWBXJBZ", "length": 22715, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाक्यावरील 20 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; एक एआरटीओ आणि दोन डेप्युटी आरटीओंना शोका्ॅज", "raw_content": "\nगुजरात, राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात सर्रास खासगी प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे मुंबई बस मालक संघंटनेने उघड केले. या अवैध प्रवासी वाहतूकीचा सकाळ ने भंडाफोड केल्यानंतर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओ रवी गायकवाड यांनी तपासणी नाक्यावरील 20 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर एक एआरटीओ आणि दोन डेप्युटी आरटीओंना शोकाॅज देण्यात आली आहे.\nसकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाक्यावरील 20 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; एक एआरटीओ आणि दोन डेप्युटी आरटीओंना शोका्ॅज\nमुंबई: गुजरात, राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात सर्रास खासगी प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे मुंबई बस मालक संघंटनेने उघड केले. या अवैध प्रवासी वाहतूकीचा सकाळ ने भंडाफोड केल्यानंतर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओ रवि गायकवाड यांनी तपासणी नाक्यावरील 20 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर एक एआरटीओ आणि दोन डेप्युटी आरटीओंना शोकाॅज देण्यात आली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लाॅकडाऊन आहे. त्यामूळे सार्वजनिक प्रवासी वाहतूकीवर बंदी आहे. मात्र, गुजरात, राजस्थान राज्यातील कामगारांना अवैध पद्धतीने मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे सोडण्याचे काम सुरू होते. या खासगी वाहनांमध्ये स्लिपर, सिटर आसणांवर प्रवाशांची गर्दी करून, कोणत्याही प्रकारच्या पासेस न काढताच कोविड-19 चे नियमांचे उल्लघंन करून प्रवास केल्या जात होते. मात्र, मुंबईतील खासगी प्रवासी वाहतूकदारांनी या वाहनांना मुंबईत प्रवास करणाऱ्या टोल नाक्यावर पकडल्याने परिवहन विभागाती तारांबळ उडाली होती.\nहेही वाचा: चीनविरोधात संताप; मुंबईत चिनी वस्तू नष्ट करण्याचे आंदोलन\nत्यानंतर राज्यातील परिवहन विभागाने या वाहनांवर कारवाई केली असून, गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या आच्छाद या सिमा तपासणी नाक्यावरील मोटार वाहन निरिक्षक पदावरील 20 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करून त्यांना त्यांच्या मुख्यालयी पाठवण्यात आले आहे. तर नविन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्येच एक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना शोकाॅज देण्यात आले आहे. या कारवाईनंतर अवैध प्रवासी वाहतूक बंद झाल्याचा दावा ठाणे आरटीओ विभागाने केला आहे.\nअवैध प्रवासी वाहतूक प्रकरणाची चौकशी होणार:\nलाॅकडाऊन असतांना, राजस्थान, गुजरात राज्यातून महाराष्ट्रात खासगी प्रवासी वाहतूकीची वाहने तपासणी नाक्यांवर न तपासता कशी सोडण्यात आली, किंवा या वाहनांना तपासण्यातच आले नाही का या मार्गांने राज्य परिवहन विभागाने आच्छाद तपासणी नाक्यांवर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची आणि संबंधीत नियंत्रण अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.\nकर न घेताच अवैध वसूली:\nआच्छाड सिमा तपासणी नाक्यावरील कर न घेताच अवैध वसूली करण्याचा प्रकार सर्वक्षृत आहे. वर्ष 2018 पुर्वी आच्छाड सिमा तपासणी नाक्यावरून गुजरात नाक्याच्या तुलनेत कमी महसूल गोळा झाल्याने 2018 मद्ये राज्याच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता याच सिमा तपासणी नाक्यांवरील अत्याधुनिक यंत्रणा आणि सीसीटीव्हीचा वापर न करताच, कर न घेता अवैध प्रवासी वाहतूकीकडून सर्रास वसूली सुरू असल्याची ही शंका सुत्रांनी व्य़क्त केली आहे.\n\"मुंबई बस मालक संघंटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री पहाटे 5 वाजेपर्यंत चेकपोस्टवर स्वतहा कार्यरत होतो. ��ात्र अवैध प्रवासी वाहतूकीची एकही बस आढळून आली नाही. यादरम्यान मुंबई बस मालक संघंटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्दा करण्यात आली आली, त्यासह तपासणी नाक्यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे\", असे ठाणे विभागाचे आरटीओ रवी गायकवाड यांनी म्हंटले आहे.\nहेही वाचा: एचआयव्ही रुग्णांसाठी मुंबई महापालिकेचं कौतुकास्पद पाऊल; तब्बल 'इतक्या' रुग्णांना एआरटी‌ केंद्राची मदत..\n\"मुंबई बस मालक संघंटनेने गेले दोन दिवसात 100 ते 125 परप्रांतीय बेकायदेशीर बसेस पकडून आरटीओंचा ताब्यात दिल्या आहे. संघंटनेने रस्त्यांवर उतरून स्वतहा बसेस पकडल्यानंतर आणि ही अवैध प्रवासी वाहतूकीची बाब लक्षात आणून दिल्यानंतर आरटीओ विभागाचे पुर्णपणे सहकार्य मिळाले, त्यानंतर ठाणे आरटीओंनी अच्छाड चेकपोस्टवर येऊन स्वतः तपासणी केली\",असे मुंबई बस मालक संघंटनेचे सरचिटणीस हर्ष कोटक यांनी सांगितले आहे.\nसकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाका प्रकरणात चौकशीचे आदेश; परिवहन विभागात मोठी खळबळ...\nमुंबई : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने देशभरातील प्रवासी वाहतूक बंद आहे. मात्र, 1 जूनपासून गुजरात, राजस्थानातील खासगी प्रवासी वाहनांना छुप्या मार्गांने आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्रात सर्रास प्रवेश दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर 'सकाळ'ने अवैध प्रवा\nआच्छाड तपासणी नाका प्रकरणाची चौकशी भरकटणार ठाणे आरटीओंनी माहिती देण्यास मागितली आणखी मुदतवाढ...\nमुंबई : राज्य परिवहन विभागाचा आच्छाड सीमा तपासणी नाका ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत येतो. या महत्त्वाच्या सीमा तपासणी नाक्यावरून लॉकडाऊनच्या काळात गुजरात, राजस्थान या राज्यांतील खासगी बसगाड्यांमधून अवैध प्रवासी वाहतूक झाल्याचे मुंबई बस मालक संघटनेने उघडकीस आणले होते. मुंबई बस मालक संघ\nबेळगावला मुंबईपासून का नाही धोका ; वाचा सविस्तर...\nबेळगावः महाराष्ट्र आणि मुंबईमधील लोकांना कर्नाटकात प्रवेश दिल्यानंतर सर्वाधिक धोका बेळगावला असेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती; पण हा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. तिसऱ्या लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील प्रवाशी, भाविक, स्थलांतरीत मजुरांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत क\n राज्यात कोरोनाचा धोका वाढणार गु��रात, राजस्थानातून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक...\nमुंबई : सार्वजनिक वाहतूक करतांना प्रवाशांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जाणार नाही. किंवा प्रवासादरम्यान कोरोनाची बाधा टाळण्यासाठी राज्यातील प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामूळे राज्यातील खासगी वाहकदारांनी आपली वाहने उभे करून ठेवले आहे. मात्र, याचा फायदा गुजरात, राजस्थान येथील खासगी वाहतूकदार\nबॅगा चोरांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश पोलिसांकडून धक्कादायक गोष्टींचा खुलासा\nनाशिक : राज्यातील वेगवेगळ्या शहरांत बॅगा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्लीतील टोळीस इंदूर येथील सात जणांना बेड्या ठोकल्या असून, या संशयितांकडून इनोव्हा कारसह रोकड असा सुमारे दहा लाख ८६ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.\nप्रशांत पाटील गडाखांनी फाडला अर्णब-कंगणाचा बुरखा, मराठी अस्मिता हरवली काय\nनगर ः महाराष्ट्राची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्याला शाहू- फुले- आंबेडकरांचा वारसा आहे. तोच आपल्याला तरुण पिढीकडे सोपवावा लागेल. सुशांत, कंगना, रिया, अर्णब हे त्यांचे आदर्श असू शकत नाहीत. राज्यघटनेनुसार, या देशाच्या कोणत्याही राज्यात आपल्याला समानतेने जगण्याचा हक्क आहे; पण हे क\nमुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...\nमुंबई : कोरोनाचा जगात वाढणारा प्रभाव, त्यातच चीनविरुद्ध सीमेवर संघर्ष सुरू झाल्यामुळे चीनविरोध तीव्र होत आहे. त्यात चीनच्या कंपन्यांना विरोध करण्याची मागणी जास्तच जोर धरत आहे. क्रीडा साहित्यातही चीनमधील कंपन्यांची मक्तेदारी वाढत आहे; मात्र चीनमध्ये तयार झालेले क्रीडा साहित्य आम्ही विक्रीस\nराज्यभरात आतापर्यंत फक्त 'इतक्या' खासगी बसची तपासणी; राज्यात अवैध वाहतूकविरोधी मोहीम..\nमुंबई: लाॅकडाऊनच्या काळात गुजरात, राजस्थानमधील वाहनांतून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे पुढे आल्यानंतर राज्य परिवहन आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आतापर्यंत फक्त 178 बसगाड्यांची तपासणी झाली असून, 50 वाहने जप्त करण्यात आले आहेत. त्यात ई-पास आणि परमिट नसलेल\nकल्याण-डोंबिवली शहरांमध्ये पुन्हा लॉकडाउन खुद्द पालकमंत्र्यांनीच दिली 'ही' माहिती...\nकल्याण (वार्ताहर) : मुंबईसह दिवसेंदिवस कल्याण-डोंबि���ली शहरांतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीपासून लॉकडाऊन शिथिल करून अनलॉक 1.0 सुरु करण्यात आला. त्यामुळे दोन-तीन महिन्यांपासून ठप्प असलेले व्यवहार पुन्हा नव्याने सुरु झाले. मात्र, असे असताना कोरोना\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1464.html", "date_download": "2021-06-17T21:07:02Z", "digest": "sha1:26FLHXQEC3SMO5WAAYMZP3NI65H2WNFO", "length": 15835, "nlines": 232, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "मूर्तीपूजेचे महत्त्व - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक > स्वामी विवेकानंद > मूर्तीपूजेचे महत्त्व\nस्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतां��ा लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले.\nरागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेह-याकडे एकवार चोरट्या नजरेने बघून दिवाणजी म्हणाले, ' स्वामी काय बोलता हे ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत ' विवेकानंद म्हणाले, 'दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे'. एवढे बोलून ते राजाला उद्देशून म्हणाले, 'राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेले आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचाराचे आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणार्यांची कीव करणे अविचाराचे आहे.' स्वामी पुढे म्हणाले, 'मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे ज्ञानी भक्त जाणतात; परंतु निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट नसल्याने, त्यांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्तीपूजा ही प्रारंभीची पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो'. हे ऐकून राजा अंतर्मुख होऊन विचारात पडला.\n– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)\nभक्ताच्या इच्छेनुसार देवाने काम करणे\nराष्ट्ररक्षणाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवराय \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक���षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/19/british-pms-visit-to-india-canceled-due-to-increasing-outbreak-of-corona/", "date_download": "2021-06-17T21:30:08Z", "digest": "sha1:BHUOUVSLTG4Z33YT4ZZFI7Z5F2GZYE6W", "length": 5524, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द - Majha Paper", "raw_content": "\nब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / कोरोना प्रादुर्भाव, बोरीस जॉन्सन, ब्रिटन पंतप्रधान, भारत दौरा / April 19, 2021 April 19, 2021\nइंग्लंड – युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा पुन्हा एकदा रद्द झाला असून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जॉन्सन हे 26 जानेवारीला येणार होते, पण ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला होता.\nआता 25 एप्रिलला बोरिस जॉन्सल हे भारतात येणार होते. पण त्यांचा हा दौरा आता अनिश्चित काळासाठी रद्द झाल्याचे बीबीसी न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. भारत आणि युनायटेड किंगडमच्या संबंधांबाबत ते व्हिडिओ काँफरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. सध्याचा कोरोना काळ पाहाता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. त्याचबरोबर ते भारत दौऱ्यावर या वर्षाच्या अखेरीस येऊ शकतात अशी, माहितीही त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/19/the-closure-of-market-committees-in-nashik-district-has-not-affected-the-supply-of-vegetables-in-mumbai-and-suburbs/", "date_download": "2021-06-17T19:58:06Z", "digest": "sha1:PKXWJWFLJW4ZP6ASIEOWOXPZR7IXOJGO", "length": 7185, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंदमुळे मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम नाही - Majha Paper", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंदमुळे मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम नाही\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन विभाग, भाजीपाला, महाराष्ट्र सरकार / May 19, 2021 May 19, 2021\nमुंबई : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या दहा दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे 12 मे ते 21 मे 2021 पर्यंत बाजार समित्याचे कामकाज बंद आहे. मात्र याचा मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही, असा खुलासा पणन विभागाने केला आहे.\nनाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या 12 मे ते 21 मे 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश 12 मे, 2021 देण्यात आले आहेत. या आदेशातील परिच्छेद 3 मध्ये त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या हितास्तव कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी भाजीपाला पुरवठ्याची व्यवस्था वेगवेगळ्या स्तरावर विकेंद्रीत करुन भाजीपाला व फळे यांचा पुरवठा सुरळीत राहील, अशी व्यवस्था करावी. याच आदेशात अंतर-शहर व आंतर-जिल्ह्यात, फळे व भाजीपाला यांच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध लागू नाहीत. भाजीपाला पूर्णत: नियमनमुक्त असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्याचे उत्पादन आता बाजार समितीच्या यार्डमध्ये आणणे आवश्यक नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान नाही.\nतसेच नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 दिवसांसाठी बंद असल्या तरी त्याचा परिणाम मुंबईतील आवक वर झालेला नाही. मुंबईतील भाजीपाल्याच्या पुरवठ्यात, नाशिक जिल्ह्यातून 15-20 टक्के या प्रमाणात होतो. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या जरी बंद असल्या तरी मुंबईला अहमदनगर, पुणे, सातारा व पालघर या जिल्ह्यातून भाजीपाल्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरातील भाजीपाल्यावर परिणाम नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_20.html", "date_download": "2021-06-17T19:33:41Z", "digest": "sha1:HL4GES2IKYBMYZP2QYU5RZBQI54F5NJR", "length": 10744, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाण्याच्या ग्लोबल कोविड सेंटरची अग्नीसुरक्षा वार्‍यावर", "raw_content": "\nHome ठाण्याच्या ग्लोबल कोविड सेंटरची अग्नीसुरक्षा वार्‍यावर\nठाण्याच्या ग्लोबल कोविड सेंटरची अग्नीसुरक्षा वार्‍यावर\nठाणे - कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश ठाणे पालिकेच्या प्रशासनाने जुमानले असल्याचे उघडकीस आले आहे. ठामपाच्या वतीने चालविण्यात येणार्‍या ग्लोबल कोविड सेंटरमधील अग्नीसुरक्षा बेभरवश्याची असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेली अग्नीसुरक्षा यंत्रणेची हाताळणी करण्याचे प्रशिक्षणच अग्नीशमन दलाच्या जवानांना देण्यात आलेले नसल्याचे येथील कर्मचार्‍यांनीच सांगितले. यामुळे, डमी अग्नीसुरक्षा यंत्रणा उभी करुन प्रशासनाने धूळफेक केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nराज्यात अनेक ठिकाणी रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटटना घडत आहेत. कौसा येथील घटनेत चार जण प्राणाला मुकले आहेत. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी फायर ऑडीट करण्याचे आदेश ठामपा प्रशासनाला दिले आहेत. असे असतानाही खासगी रुग्णालयांची अवस्था दयनिय असतानाच पालिका प्रशासनाचे स्वत:च्याच रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी स्वयंचलित अग्नीसुरक्षा लावण्यात आली असल्याचे उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि डॉ. मालेकर हे सांगत आहेत. तर, या ठिकाणी तैनात करण्यात आलेले फायरमॅन सदरची यंत्रणा मानवचलित असल्याचे सांगत आहेत. ही यंत्रणा हाताळण्यासाठी आवश्यक ��सलेले प्रशिक्षणही अग्नीशमन दलाच्या जवानांना देण्यात आलेले नाही.\nया ठिकाणी जबाबदार अधिकार्‍याची नियुक्ती करणे गरजेचे असतानाही असा अधिकारीही या ठिकाणी तैनात नाही. विशेष म्हणजे, या ठिकाणी आग विझवण्यासाठी अवघ्या 500 लिटर पाण्याचा एक टँकर उभार करण्यात आलेला आहे. ही सर्व सामुग्री ‘मॉक ड्रील’ प्रमाणे असून डमी यंत्रणा उभारुन पालिका प्रशासनाने फसवणूक केली आहे. जी परिस्थिती ग्लोबलची आहे; तीन परिस्थिती कौसा आणि पार्किंग प्लाझा येथीलही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने फसवणूक करणार्‍या मुख्य अग्नीशमन अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.\nग्लोबल कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी शानू पठाण यांनी ज्येष्ठ नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, विक्रम खामकर यांच्यासह समीर नेटके, दिनेश बने, दिनेश सोनकांबळे, फिरोज पठाण, दिलीप उपाध्याय आदीनी. ग्लोबल रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीमध्ये जे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत. तते फोनच स्वीकारले जात नसल्याचे निदर्शनास आले. तर, येथील अग्नीसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याचेही आपल्या निदर्शनास आले असल्याचे पठाण यांनी सांगितले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_64.html", "date_download": "2021-06-17T19:41:03Z", "digest": "sha1:UZODMXAJHQJLMPCQK55SI3TG664Q2PDQ", "length": 10038, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका ग्लोबल टेंडर काढून लस विकत घेणार", "raw_content": "\nHomeपालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका ग्लोबल टेंडर काढून लस विकत घेणार\nपालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका ग्लोबल टेंडर काढून लस विकत घेणार\nठाणे शहरातंर्गत लसीकरण मोहिम अधिक व्यापक आणि गतीमान करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आता ५ लक्ष लस विकत घेण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून लसीचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे महापालिकांवरही ताण येत आहे. यावर मार्ग म्हणून महापालिकांनी स्वतःच्या स्तरावर लसखरेदी करावी, असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या महापालिकांना दिले आहेत. शिंदे यांच्या सूचनेनंतर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. .या सदर्भात तात्काळ ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाल्या दिल्या आहेत. सदर निर्णयामुळे ठाणे शहरातील लसीकरण मोहिम गतीमान होण्यास मदत होणार आहे.\nसध्या लशीची पुरवठ्यात काही अडथळे येत असल्यामुळे एमएमआर प्रदेशातील महापालिकांनी आपल्या स्तरावर लसखरेदी करून नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करण्यावर राज्य शासनाने सर्वतोपरी लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने अलिकडेच ५० लाख लसींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबवली आहे. याच धर्तीवर एमएमआरमधील सर्व महापालिकांनी आपल्या शहरांमधील नागरिकांसाठी आवश्यक लसीचे प्रमाण आणि सरकारकडून होणारा पुरवठा याचा अंदाज घेऊन येणारी तूट भरून काढण्यासाठी लस खरेदी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.\nराज्य सरकार लसीकरण सुरळीत व्हावे आणि लोकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी हरेक प्रयत्न करत आहे. लसींचा तुटवडा लक्षात घेऊन १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्यात आले असून ४५ व त्यापुढील वयोगटातील ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशांना दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक असल्याने महापालिकांनी आपल्या स्तरावर लसखरेदी प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/mumbai/the-high-court-slammed-the-central-government-over-the-senior-citizens-vaccination/565832", "date_download": "2021-06-17T20:51:08Z", "digest": "sha1:73FABFUR4CRVZQ6UTI4HNFQWV4US2V22", "length": 17465, "nlines": 120, "source_domain": "zeenews.india.com", "title": "The High Court slammed the central government over the Senior Citizens vaccination", "raw_content": "\nकेंद्र सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले, घरोघरी जाऊन लसीकरण केले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते \nदेशात कोरोनाचा (Coronavirus in India) मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने (Central government) ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) प्राधान्य दिले आहे. मात्र, लसीकरणासाठी (COVID-19 Vaccination) त्यांना रांगेत ताटकळत राहावे लागतआहे.\nमुंबई : देशात कोरोनाचा (Coronavirus in India) मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने (Central government) ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) प्राधान्य दिले आहे. मात्र, लसीकरणासाठी (COVID-19 Vaccination) त्यांना रांगेत ताटकळत राहावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, काही ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यात असमर्थ आहेत. त्यामुळ घरोघरी जाऊन लसीकरण (Vaccination) केले असते तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते, असे सांगत केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने (High Court) चांगलेच फटकारले आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने सक्रियपणे का राबवित नाही, असा सवालही मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केला आहे.\n75 वर्षांवरील नागरिक, अंथरुणावर असलेले रुग्ण आणि दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला प्रश्न करीत चांगलेच सुनावले आहे. केंद्र सरकारने जर काही महिन्यांपूर्वी घरोघरी जाऊन कोविड लस दिली असती तर अनेक ज्येष्ठ नागरिकांचे विशेषत: समाजातील नामांकित व्यक्तींचे जीव वाचविता आले, असे म्हटले आहे.\nयावेळी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारताना एक आठवणही करुन दिली आहे. 22 एप्रिल रोजी केंद्र सरकारला न्यायालयाने एक सूचना केली होती. घरोघरी जाऊन लस न देण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याबाबत स्पष्ट सूचना केली होती. असे असताना केंद्र सरकारने याबाबत तीन आठवडे होऊन गेले तरी काहीही धोरण आखले नाही किंवा याबाबत काहीच सांगितले नाही. आता केंद्र सरकाराने यावर निर्णय घ्यावा आणि याबाबत 29 मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.\nसुनावणीच्यावेळी उच्च न्यायालायने काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. काही ज्येष्ठ नागरिक तर काही व्हिलचेअर आलेले नागरिक लसीकरण केंद्रावर ताटकळ आहेत. याबाबची छायाचित्र पाहण्यात आली आहेत. हे हृदयद्रावक चित्र आहे. ही बाब चांगली नाही. ज्येष्ठांना अनेक व्याधी असतात आणि त्यांना रांगेत उभे राहून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. हा धोका ते पत्करत आहेत, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.\nतब्बल 1500 किलोचा देवमासा जाळ्यात; बोटमालकाने नुकसान सहन केलं परंतु माश्याला जीवनदान दिलं\nअरुण गवळीचा नातीसोबतचा फोटो व्हायरल\n६ वर्षाच्या मृत मुलाला कवटाळून आईचा जीवघेणा हंबरडा...आणि नि...\nज्या डॉक्टरांनी कोरोनातून बरं केलं, त्या डॉक्टरांना महिलेची...\nWTC : भारत की न्यूझीलंड, क्रिकेटच्या देवाला काय वाटतं\nआनंदाची बातमी...जबदरस्त फीचर्सचे Samsung चे २ टॅब लॉन्च हो...\nVIDEO : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात, अंगा...\nचीनकडून भारतीय सीमेवर मिसाईल तैनात...नेमकं काय आहे ड्रॅगनच्...\nधारदार शस्त्राने वार करून कारमध्येच हत्या, घटनेनं शहरात खळब...\nया बँकेचं अकाऊंट डिटेल्स अपडेट करा, त्याशिवाय ऑनलाईन व्यवहा...\nमुंबई पश्चिम उपनगरात चांगला पाऊस, मुंबई-ठाण्यात पुढील 3 दिव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/31/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2021-06-17T20:31:39Z", "digest": "sha1:DOMEUG6UREVIE3AJEOGTJV54UUYN3ZJI", "length": 28352, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "आशीर्वाद क्रिडा संघ महाड लोअर तुडील २०१९ चषकांचे प्रथम मानकरी .. उपविजेता भूमी इलेव्हन रायगड संघ ..", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भा���पची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nआशीर्वाद क्रिडा संघ महाड लोअर तुडील २०१९ चषकांचे प्रथम मानकरी .. उपविजेता भूमी इलेव्हन रायगड संघ ..\nमहाड (सुजित धाडवे ) – देशभरात सर्वत्र क्रिकेट स्पर्धा सुरू झाले असून गावगांवात क्रिकेट खेळाडूंना चढला क्रिकेट फेव्हर यांचे उदाहरण सध्या महाड तालुक्यासह अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ग्रामीण भागासह शहरातील विविध ठिकाणी वास्तव्यास असणारे खेळाडूंनी महाड खाडीपट्टाविभागातील सापे,तुडील, खुटिल येथील अनेक गावांत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला, दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद क्रिकेट प्रेमींनी क्रिकेटच्या मैदानात व्यक्त केला.\nजगदंब खुटील रामवाडी क्रिकेट संघ आयोजित खुटिल रामवाडी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ व सहकारी मंडळ मुंबई यांच्या विशेष सहकार्याने प्रेम आणि सहनशिलतेचे महामेरू, समाज प्रबोधन संत संगत, परम पुज्य ब्रम्हलीन महात्मा स्वर्गीय सखाराम रामचंद्र सुकूम (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ स्मृतीचषक २०१९ चे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खुटील रामवाडी येथे दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेला अनेक क्रिकेट संघासह मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या, एकसंघतेची भावना टिकून राहावी याकरीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.\nगावातील श्री राममंदिर येथे जाऊन हार नारळ अर्पण करून,श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अपर्ण करून, परम पुज्य ब्रम्हलीन महात्मा स्वर्गीय सखाराम रामचंद्र सुकूम (गुरुजी) यांच्या प्रतिमेला पुष्पह��र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मैदानांमध्ये राष्ट्रगीताने क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली,मंडळातील गावातील मुंबई येथील पदाधिकारी सदस्य,आयोजक जगदंब संघ यांच्या शुभहस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी क्रिकेट स्पर्धेला प्रमुख मान्यवर दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकासशेठ गोगावले, महाड तालुका संपर्कप्रमुख इक्बालशेठ चांदले, विभागप्रमुख कृष्णा सुकूम,माजी सभापती महाड सुहेब पाचकर, तालुका सहसंपर्क प्रमुख एकनाथ सुकूम, खुटिल ग्रामपंचायत सरपंच राजेश सुकूम, ग्रामीण अध्यक्ष काशिराम भुवड, माजी अध्यक्ष अशोक कांदळेकर,रामभाऊ सुकूम, सचिन घाणेकर, महाड पोलादपूर कुणबी युवाअध्यक्ष समीर रेवाळे, सचिव संतोष जऊल, सहसचिव मिलिंद चिबडे,सदस्य गजानन कदम, उपविभागप्रमुख शितल विचारे,तालुका संपर्क अधिकारी सचिन राणे, खाडीपट्टा संपर्कप्रमुख अमोल पवळेकर,सुमित तुपट, राहुल पवार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेटी देऊन स्वर्गीय सुकूम (गुरुजी) यांच्या जीवनांवर मनोगत व्यक्त केले तसेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तसेच आयोजकांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले,तसेच देणगीदार, मंडप डेकोरेटर्स,क्रिकेट मैदान करण्यासाठी योगदान, पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था, क्रिकेट स्पर्धेमध्ये पंचाचा कामगिरी बजावली अशा अनेक ठिकाणी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून सत्कार करण्यात आले.\nसदर स्पर्धेत महाड, मंडणगड, मुंंबई, पुणे आदी शहरातील ३२ संघांनी क्रिकेट स्पर्धेला सहभाग नोंदविला, दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंत्यत चुरशीच्या व अटीतटीच्या अंतिम सामन्यात आशीर्वाद संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, भूमी इलेव्हन संघाने निर्धारित तीन षटकात तीन बाद झाले असून ३५ धावांचे लक्ष आशीर्वाद संघासमोर ठेवले.विजयासाठी ३६ धावांचा पाठलाग करताना आशीर्वाद संघास निर्धारित ३ षटकात तीन बळी गेले होते, केवळ ३५ धावांपर्यंत मजल मारता आली,परंतू नाणेफेक जिंकले असल्यामुळे आशीर्वाद संघाला विजयी घोषित करण्यात आले, अशी दोन संघात सामने रंगले, यावेळी विजेता संघ आशीर्वाद क्रीडा संघ लोअर तुडील महाड, उपविजेता संघ भूमी इलेव्हन रायगड, तृतीय क्रमांक जगदंब खुटिल रामवाडी, चतुर्थ क्रमांक ��ळजाई स्पोर्ट क्लब ओवळे महाड यांनी जगदंब खुटील रामवाडी क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय सखाराम रामचंद्र सुकूम (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ स्मृतीचषक २०१९ या चषकावर नाव कोरले, तसेच सामनावीर सर्वोत्तम गोलंदाज /फलंदाज आशीर्वाद क्रीडा संघ लोअर तुडील महाड संघातील उत्कृष्ट गोलंदाज गणेश नामोले,उत्कृष्ट फलंदाज नारायण उमासरे यांनी किताब पटकावला, सदर विजेता संघाला पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम वीस हजार एकोणीस रुपये व आकर्षक चषक ,उपविजेता संघाला रोख रक्कम तेरा हजार एकोणीस रुपये आकर्षक चषक , तृतीय क्रमांक रोख रक्कम पाच हजार एकोणीस रुपये आकर्षक चषक सह चतुर्थ प्राप्त संघाला रोख रक्कम दोन हजार एकोणीस रुपये व आकर्षक चषक देण्यात आले तसेच या व्यतिरिक्त सामन्यांमध्ये उकृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज यांची देखील निवड करून त्यांना देखील आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.यावेळी अंतिम फेरीत विजेता उपविजेता संघातील अकरा खेळाडूंना तसेच दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजयी संघातील उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज कामगिरीबद्दल त्यांच्या खेळाचा गौरव म्हणून आकर्षक पदक देऊन सन्मानित करण्यात आले, असून विजेत्या संघाला अभिनंदन करून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जगदंब खुटील रामवाडी क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ व सहकारी मंडळ मुंबई, युवा मंडळींनी विशेष सहकार्य लाभले.\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\n७ हजारांची लाच घेताना गुहागर येथील महाविद्यालयातील दोन लिपिकांना ACB कडून अटक\nहाती पाळण्याच्या दोरीबरोबर शिलाई मशीनची दोरी पकडून आदिवासी महिला होतील सक्षम.\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्���सामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T20:42:43Z", "digest": "sha1:CTIRXODSO7J3JGBVBIS7XHFKFSYTI7B7", "length": 7463, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "नक्षलवाद्यांनी आणि सुरक्षा दला Archives - बहुजननामा", "raw_content": "\nTag: नक्षलवाद्यांनी आणि सुरक्षा दला\nहरवलेल्या सैनिकाच्या मुलीने केली विनंती; म्हणाली – ‘नक्षल काका, प्लिज…माझ्या वडिलांना सोडा’ (व्हिडीओ)\nसुकमा : वृत्तसंस्था - JNN छत्तीसगड जिल्हातील विजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीनंतर रविवारी २२ सैनिक शहीद ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nहरवलेल्या सैनिकाच्या मुलीने केली विनंती; म्हणाली – ‘नक्षल काका, प्लिज…माझ्या वडिलांना सोडा’ (व्हिडीओ)\nPune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर जाळला महिलेचा मृतदेह, तिघांविरोधात FIR\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज\n गजा मारणे सेलिब्रिटी आहे का ; उच्च न्यायालयाने फटकारले\nराज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा\nbjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज\n SBI मध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/break-the-chain-strict-lockdown-in-maharashtra-till-june-1/", "date_download": "2021-06-17T20:01:18Z", "digest": "sha1:WT3RD5O6YHGKTQC6LIJO3IKMRPN6LDIY", "length": 10396, "nlines": 67, "source_domain": "janasthan.com", "title": "Break the chain : Strict lockdown in Maharashtra till June 1", "raw_content": "\nमहाराष्ट्रात १ जूनपर्यंत कडक लॉकडाउन : काय आहेत नवीन निर्बंध\nमहाराष्ट्रात १ जूनपर्यंत कडक लॉकडाउन : काय आहेत नवीन निर्���ंध\n‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत शासनाचे नवे आदेश आज अधिकृत पणे जाहीर\nमुंबई : राज्यामध्ये वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत राज्यसरकारने दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’(Break the chain) अंतर्गत यासंदर्भातील शासन आदेश आज अधिकृत पणे जाहीर केले आहेत\nया आधी २९ एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी तसेच कोरोनाची साखळी तुटावी या साठी ‘ब्रेक द चेन'(Break the chain) च्या माध्यमातून हे निर्बंध दि.१५ मे पर्यंत लागू करण्यात आले होते, तसेच नवीन मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आली होती. आता हे निर्बंध १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कायम असतील.\nसाथरोग अधिनियम-1897, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी अनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ब्रेक दि चेन’ संबंधी आज १३ एप्रिल २०२१, २१ एप्रिल २०२१ व त्यानंतर २९ एप्रिल २०२१ रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध १ जून २०२१ पर्यंत लागू राहतील. त्या व्यतिरिक्त पुढील निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.\nकाय आहेत निर्बंध (Break the chain)\nØ कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.\nØ यापूर्वी १८ एप्रिल आणि १ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.\nØ मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त ४८ तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.\nØ स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काट��कोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.\nØ दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.\nØ कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.\nØ स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.\nसुप्रसिद्ध उद्योजक राधाकिसन चांडक यांचे निधन\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/detail-report-how-maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-handling-corona-crisis-281087", "date_download": "2021-06-17T21:39:30Z", "digest": "sha1:OYFDT4KINZ3RXGFYL3EQILTFZNB6PWLG", "length": 38748, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Digital Exclusive :: धीरोदात्त आणि संयमी उद्धव ठाकरे..!", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर नव्या राजकीय समीकरणाची बांधणी केली. सलग पन्नास वर्ष राजकारणात परवलीचा शब्द बनलेले शरद पवार आणि गेली पन्नास वर्ष वैचारिक विरोध असलेला गांधी घराण्यांचा काँग्रेस पक्ष यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केले. या सरकारचे अर्थातच महा विकास आघाडीचे दोलक कायम हेलकावे खाईल आणि ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात फार प्रभावी होणार की नाही अशा शंका-कुशंकांनी गाव खेड्यातून तज्ञ जाणकारांच्या मनात जागा घेतली.\nDigital Exclusive :: धीरोदात्त आणि संयमी उद्धव ठाकरे..\nमुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर नव्या राजकीय समीकरणाची बांधणी केली. सलग पन्नास वर्ष राजकारणात परवलीचा शब्द बनलेले शरद पवार आणि गेली पन्नास वर्ष वैचारिक विरोध असलेला गांधी घराण्यांचा काँग्रेस पक्ष यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केले. या सरकारचे अर्थातच महा विकास आघाडीचे दोलक कायम हेलकावे खाईल आणि ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात फार प्रभावी होणार की नाही अशा शंका-कुशंकांनी गाव खेड्यातून तज्ञ जाणकारांच्या मनात जागा घेतली. पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा सोपान सर केल्यानंतर ज्या पद्धतीने राज्य सरकारचा कारभार हाताळला आहे ते पाहून भलेभले जाणकार आणि प्रशासक देखील अचंबित झाले आहेत. अत्यंत संयमी आणि धीरोदात्तपणे आव्हानांचा सामना करताना उद्धव ठाकरे यांची राजकीय कुशलता आणि परिपक्वता जेवढी प्रभावी असल्याचे दिसते त्याहून अधिक त्यांचा संयमी बाणा आणि अत्यंत समन्वयाने सरकार चालवण्याचा अजेंडा अधिकच उजळून निघत आहे.\nमोठी बातमी - लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...\nमहा विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर असंख्य मार्गाने विरोधकांनी सरकारला हलवण्याचा प्रयत्न केला. जे उद्धव ठाकरे कधीही विधानसभा अथवा विधान परिषदेचे सभासद नव्हते, प्रशासनात कुठलेही पद त्यांनी घेतले नव्हते. त्यामुळे ठाकरे यांचा प्रशासकीय अनुभव कसा असेल यावरून त्यांच्या टीकाकारांच्या चांगल्याच गप्पा रंगायच्या. पण मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या नेत्यांना अत्यंत समन्वयाने आणि आघाडी धर्माच्या आदराने ठाकरे यांनी आपलेसे केले. त्यातूनच राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्षाचे नेते असो जे कधीही उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याच्या प्रक्रियेपासून कोसो दूर होते ते देखील ठाकरे यांच्या प्रेमात पडले. सरळ आणि साधा माणूस.. शब्दाचा पक्का राजकारणी.. अशी प्रतिमा ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळातच बिंबवली. कोणताही बडेजाव नाही. अतिरेकी शब्दांचा प्रयोग नाही. विरोधकांवर आक्रस्ताळेपणाने टीका करणं नाही. पण राजकीय शालजोड्या मारत अत्यंत मुरब्बी पणाने विरोधकांना नामोहरम करणं हे कौशल्य उद्धव यांच्यात असल्याचे सुरुवातीलाच दिसले.\nमोठी बातमी - डिटेल नियमावली जाहीर; २० एप्रिलपासून काय सुरु, काय बंद... वाचा\nखरंतर संकटाच्या खाईतून महा विकास आघाडीचे सरकार बनले आणि लगेचच कोरोना सारखे महाभयंकर संकट या सरकारच्या उंबरठ्यावर आले. राज्यातील जनतेची सुरक्षा आणि आरोग्या बाबतचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले. अशा प्रसंगाला ठाकरे कसे तोंड देतील यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या. पण देशात कोणत्याही राज्याने कोरोनाची साथ जितक्या गंभीरतेने घेतली नाही त्यापेक्षा अधिक गंभीरतेने आणि तत्परतेने या साथीची काळजी ठाकरे यांनी ओळखली. दहा मार्च पासूनच यावर प्रशासकीय काम त्यांनी सुरू केले. एका बाजूला तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचा समन्वय साधणे आणि दुसऱ्या बाजूला कोरोना सारख्या साथीचा सामना करणे हे एक मोठा संघर्ष करावे असे आव्हान होते. सुरुवातीलाच ठाकरे यांनी कोरोना च्या साथीबाबत अत्यंत सावधगिरीने आरोग्य विभागाकडून माहिती जमा करायला सुरुवात केली. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशना बाबत तात्काळ निर्णय घ्यावा लागेल अशी सूचना ठाकरे यांनी केली.\nत्याच वेळी ठाकरे यांच्यातील प्रशासक दूरदृष्टीने काम करणारा असल्याची चुणूक दिसली.\nमोठी बातमी - मुंबईतील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमागील नेमके कारण काय\nजगभरात फोफावणाऱ्या या साथीला महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाय पसरू देऊ नयेत यासाठी ठाकरे यांनी मेहनत सुरू केली. जबाबदाऱ्यांचे वाटप केले. आरोग्य विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवून महाराष्ट्राला आणि विशेषता 24 तास रोडावर चालणाऱ्या मुंबईला लॉकडाऊन करणे हे एक कठीण काम ठाकरे यांना करायचे होते. त्यासाठी 13 मार्च पासून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला याबाबत सावधगिरी आणि सुरक्षितता यांचा विश्वास देण्यातच सुरुवात केली. कोणताही प्रशासकीय अनुभव पाठीशी नसतानाही ठाकरे यांनी कोरोना सारख्या आजाराचा धीरोदात्तपणे सामना करण्याची रणनीती आखली आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी सोपवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रशासकीय अंमलबजावणीचे अधिकार ठाकरे यांनी दिले. त्याच वेळी केंद्र सरकार सोबत बोलणं असेल, चर्चा करणे असेल आणि राज्यातील जनतेला आधार देतानाच सुरक्षिततेची काळजी याबाबतची हमी देणे यावर ठाकरे यांनी स्वतःकडे जबाबदारी घेतली. त्यातूनच राज्यसरकारच्या समन्वयाची एक उत्तम बांधणी ठाकरे यांनी 16 मार्च च्या अगोदरच केली. विधिमंडळाचे अधिवेशन 16 मार्चला संपवण्यात आले आणि महाराष्ट्रातील प्रमुख गर्दीची ठिकाणे अर्थात मॉल्स, जिम, तरण तलाव, चित्रपटगृहे नाट्यगृहे यावर पूर्णता बंदी घालण्यात आली. अत्यंत सावधगिरीने हा निर्णय घेताना कुठल्याही प्रकारचा गदारोळ होणार नाही ही याची काळजी ही ठाकरे यांनी घेतली. दररोज सकाळी आरोग्यमंत्री कोरोना बाबत राज्यातील जनतेला संबोधन करत असतानाच सायंकाळी उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला विश्वास आणि दिलासा देत होते.\nहातावर पोट असणाऱ्या कामगार आणि गोरगरीब मजुरांसाठी शिवभोजन थाळीची संख्या वाढवणे हा पहिला क्रांतिकारक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आणि राज्यभरात शिव भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली.\nमोठी बातमी - वरळीनंतर मुंबईतील 'या' भागांमध्ये सापडतायत कोरोना रुग्ण, तुम्ही इथं राहात असाल तर पूर्ण काळजी घ्या...\n31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचा ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय हा कोलोनाची साखळी तोडण्यासाठी बऱ्याच अंशी महत्त्वपूर्ण ठरला. त्याशिवाय परदेशातून येणाऱ्या भारतीयांना विलगीकरण करणे त्यांची तपासणी करणे याबाबत सरकारने ठोस उपाययोजना केल्या. महाराष्ट्रात सापडलेले पहिले रुग्ण दुबई आणि अमेरिकेतून आले होते. पण दुबई आणि अमेरिका हे दोन देश केंद्र सरकारच्या धोरणात तपासणी च्या यादीमध्ये नव्हते. ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करून या दोन देशातील प्रवाशांसाठी देखील कोरोनाची चाचणी आणि विलगीकरण बंधनकारक करण्यात यावे अशी सूचना केली. ��हाराष्ट्रात विशेषता मुंबई विमानतळावर जगभरातील सर्वाधिक विमाने येत असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा धोका महानगरी मुंबईला मोठा होता. पण ठाकरे सरकारच्या या तातडीच्या निर्णयाने त्यावर बऱ्याच अंशी अंकुश ठेवता आला. 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे देशभरासाठी लॉक डाऊन घोषित केले पण त्या अगोदरच महाराष्ट्र जवळपास 70 टक्के थांबलेला होता. त्याचा परिणाम विषाणूची लागण होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंग कायम राहावे यावर झाला होता. महानगरी मुंबईत प्रचंड मोठ्या संख्येने असणारी लोकसंख्या आणि सोशल डिस्टसिंगचे सगळे नियम धाब्यावर बसवणारी परिस्थिती असून देखील ठाकरे सरकारच्या तत्परतेने त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे झाले.\nमोठी बातमी - \"राज्यावर आता दुसरं संकट\", फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणालेत शरद पवार...\nमागील 21 ते 22 दिवस राज्य सरकारच्या या अथक परिश्रमातून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असले तरी हा विषाणू तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार नाही याची काळजी सरकारने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सामाजिक लागण रोखण्या मागे ठाकरे सरकारने उचललेली पावले आज कारणीभूत ठरताना दिसत आहेत. दरम्यानच्या काळात मजूर असतील कामगार असतील बांधकाम मजूर असतील यांना विश्वासाने घरात बसणे आणि राज्य सरकार देत असलेल्या सेवां वरती समाधान मानून कोरोनाशी संघर्ष करणे या लढाईत उद्धव ठाकरे यांच्या शब्दामुळे जनतेचा सहभाग मिळाल्याचे नाकारता येत नाही. मुंबईत धारावी सारख्या झोपडपट्टी मध्ये आणि वरळी सारख्या गजबजलेल्या विभागात करुणा चा शिरकाव हे सर्वात मोठे आव्हान ठरले. पण प्रत्येक रुग्णाला तातडीने घरात जाऊन तपासणी करणे आणि त्याला विलगीकरण कक्षा पर्यंत आणणे व उपचार करणे यामध्ये राज्य सरकार यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.\nदहा बाय दहाच्या घरात राहणारी अनेक शेकडो कुटुंब कोरोनाच्या लागणीपासून दूर ठेवणे हे एक शिवधनुष्य होते. पण मुंबईच्या सामाजिक भौगोलिक आणि मानसिक बाबींचा अत्यंत बारकाईने अभ्यास असलेल्या उद्धव ठाकरे यांनी हे शिवधनुष्य केवळ अनुभवाच्या जोरावर पेलल्याचे नाकारता येत नाही. मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र असले तरी ज्या पद्धतीने हा विषाणू फैलावतो त्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि मुंबईत तो फैलावत नाही हे मान्य करावे लागेल. हे रोखण्या मागे राज्य सरकारमधील पोलिस, आरोग्य, अर्थ आणि इतर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो समन्वय दिसतो तो समन्वय निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.\nदेशभरात मुंबईला कोरोना पासून वाचवणे हे एक मोठे आव्हान असल्याचे सांगितले जाते. पण मुंबई महानगरपालिका असो किंवा उद्धव ठाकरे सरकारचे प्रशासन असो त्यांनी हे आव्हान आतापर्यंत तरी पेलले आहे हे मान्यच करावे लागेल.\nमोठी बातमी 'कोरोना'बाधिताना किती फायद्याची आहे 'हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन'ची गोळी \nया सर्व परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक उत्तम प्रशासक आणि संकटाच्या काळी धीरोदात्तपणे उभा राहणारा नेता म्हणून राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे. प्रशासकीय पातळीवर तर अनेक अधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या संयमी आणि शांत व्यक्तिमत्वाचे गुणगान गाताना दिसतात. कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. आक्रस्ताळी पणाचे निर्णय नाहीत. मोठाल्या जाहिरात बाजी नाही. आणि एक हाती किंवा स्वतः पुरतेच प्रशासन चालवत राज्याचे नेतृत्व करण्याची मानसिकता नाही. हे ठाकरे यांनी या संकटाच्या काळात दाखवून दिले. त्यातूनच कोरोना सारख्या आजाराने जगातील महासत्ता तडफडत असतानाही महाराष्ट्र आणि मुंबई आजही समाधानकारकपणे सामना करत आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. मजुरांना अर्धपोटी झोपावे लागणार नाही. कोरोनाच्या साथीत काम करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या असुरक्षिततेची भावना होणार नाही. याबाबत देखील ठाकरे सरकारने अत्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले.\nसध्या महाराष्ट्रात कोरोनाची संख्या तीन हजाराच्या टप्यात असतानाही त्यांचे स्वतंत्रपणे तीन प्रकारात विलगीकरण करणे आणि त्यावरती उपचार करणे व हा विषाणू फैलावण्या पासून च्या रोखणे हे प्राधान्य क्रमाचे काम ठाकरे सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे तीन मेपर्यंत महाराष्ट्रातील कोरोना हा अत्यंत चांगल्या पद्धतीने रोखण्यात ठाकरे सरकारला आणि प्रशासनाला येईल असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.\nपवार म्हणतात...कोरोनापेक्षा त्यांना राममंदिर महत्त्वाचे वाटत असेल\nसोलापूर : कोरोनाचे संकट सध्या संपूर्ण विश्‍वावर पसरले आहे. या संकटात अडकलेले लोकच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या संकटातून जनतेला सुखरूप बाहेर काढण्��ासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना पेक्षाही राममंदिराचा मुद्दा अधिक महत्वाचा वाटत अस\nबारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शरद पवार म्हणाले....\nपुणे : कोरोना संकटात बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची धाकधूक असलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा अखेर आज दिलासा मिळाला आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. यात ९०. ६६ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीचे\nसकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे\nमुंबई - गेली वर्षभर कोरोनाच्या संकटात स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कठोर परिश्रम करून जनतेला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वसामान्य शवागार कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री या अशा 31 सेवाव्रतींचा गौरव \"सकाळ सन्मान-2021' या बहारदार कार्यक्रमात झाला.\nमुख्यमंत्र्यांना नारळ देऊन...कोणी केले असं वक्तव्य, जाणून घ्या\nमुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही आहे. मात्र मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण\nजयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत 'मोठं' आणि सूचक विधान, म्हणालेत...\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २१ वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्ताने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करून आजचा वर्धापनदिन साजरा करण्यात\nविधानसभेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात तीन नावांची होतेय चर्चा\nमुंबई - नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभेचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या यासाठी जोरबैठका सुरु झाल्या आहेत. यामध्��े आता काँग्रेसशिवाय इतर सहकारी प\nसोशल मीडियावरील अखेर 'ती' पोस्ट ठरली खरी\nसोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला\nBreaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय\nमुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं समजतंय.\nउद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षावर हाय व्होल्टेज मिटिंग, मुद्दे आहेत...\nमुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडल\nBudget 2020: म्हणून मनसेने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार..\nमुंबई - भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुसऱ्यांदा भारताचा अर्थसंकल्प सादर केला. संसदेत आज निर्मला सीतारामन यांनी दशकातील पहिला म्हणजेच २०२० - २०२१ साठीचा अर्थसंकल्प सादर केलाय. राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/ashtavinayak-plate-free-poor-pune-13107", "date_download": "2021-06-17T20:08:31Z", "digest": "sha1:NPEKEOEKWA2NZJUNEMYR74T3SHR2TYL5", "length": 11704, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पुण्यात अष्टविनायक थाळी गरिबांना मोफत | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात अष्टविनायक थाळी गरिबांना मोफत\nपुण्यात अष्टविनायक थाळी गरिबांना मोफत\nमंगळवार, 18 मे 2021\nश्री अष्टविनायक मित्र मंडळ माजी सैनिक यांच्यातर्फे आज पासून आजूबाजूच्या भागातील कष्टकरी जनतेसाठी मोफत अष्टविनायक थाळी सुरू करण्यात आली.मंडळातर्फे गेल्या आठ दिवसांपासून रोज शंभर लोकांना डाळ खिचडी देण्यात येत होती पण कितीही गरजू असला तरी रोज डाळ खिचडी खाऊ शकत नाही अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली व त्यातून मंडळाच्या सर्व सभासदांनी थाळी चालू करण्याचा निर्णय घेतला.\nपुणे - श्री अष्टविनायकAshtavinayak मित्र मंडळ माजी सैनिक Soilder यांच्यातर्फे आज पासून आजूबाजूच्या भागातील कष्टकरी जनतेसाठी मोफत Free अष्टविनायक थाळी सुरू करण्यात आली. मंडळातर्फे गेल्या आठ दिवसांपासून रोज शंभर Hundred लोकांना डाळ खिचडी देण्यात येत होती पण कितीही गरजू Needy असला तरी रोज डाळ खिचडी Dal khichdi खाऊ शकत नाही अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली व त्यातून मंडळाच्या सर्व सभासदांनी थाळी चालू करण्याचा निर्णय घेतला. Ashtavinayak plate free for poor in Pune\nहे देखील पहा -\nया अष्टविनायक थाळीमध्ये तीन चपाती भाजी भात वरण व एक स्वीट देण्यात येत आहे. आज भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच प्रभाग दोनच्या नगरसेविका शीतल ताई सावंत व माजी नगरसेवक तसेच ॲडव्होकेट भगवान जाधव यांच्या हस्ते थाळीचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. Ashtavinayak plate free for poor in Pune\nCBSE 10th Result 2021 : नवीन वेळापत्रकामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनमध्ये निकालाची प्रतीक्षा वाढली\nपहिल्याच दिवशी या थाळी ला तुफान प्रतिसाद मिळाला.थाळीची संकल्पना राबवण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी पुढाकार घेतला त्याचबरोबर मंडळाचे सभासद अभिजित कदम अक्षय मोरे रोहन कदम सनी भट्टी रोहित परदेशी सम्राट कणसे गौरव देशमाने अमित कुमार ठाकुर साहिल जाधव हे सर्व सभासद रोजचे नियोजन पार पडतात.\nसैनिक पुणे pune भारत नगरसेवक initiatives\nइराणी नौसेनेचे सर्वात मोठे जहाज अखेर बुडाले\nइराणचे सर्वात मोठे जहाज खर्ग ( Iran's Largest Navy Ship) आगीनंतर आज...\nशहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nशहीद जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर काल शनिवार रोजी रात्री 10:15 वाजता परभणी...\nअभिनेता विक्रमजीत कंवरपाल यांचे कोविड -१९ च्या उपचारादरम्यान निधन\nनवी दिल्ली: अभिनेता बिक्रमजीत Bikramjit Kanwarpal ���ंवरपाल यांचे कोविड -१९...\nकोरोना रुग्णांच्या उपचारासाठी गावातील सैनिक आले धावून\nवाशीम - देशात सध्या कोरोना corona संसर्गाचा उद्रेक होत असून,रुग्णालयात बेड bed मिळणे...\nVIDEO | चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले हिटलर, क्षी जीनपिंगच्या...\nचीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग. सध्या सगळं जग यांच्याच नावाने बोटं मोडतंय....\nभारत-चीनचं सैन्य आमने सामने, दोन्ही बाजूने सैन्याची मोठी जमवाजमव...\nभारत चीनदरम्यानचा तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूनी शांततेची चर्चा सुरू आहे. पण तरीही...\n9 चिन्यांना धूळ चारणार एक भारतीय जवान कसा\nभारताला सीमेवर धूळ चारण्यासाठी चीन जंगजंग पछाडतोय. त्यासाठी चीनने दसपट ताकद...\nभारत-चीन वादाचा फायदा घेतोय पाकिस्तान\nभारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे तर दुसरीकडे याच संधीचा फायदा घेण्याचा...\nचीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेची भारताला साथ, वाचा काय आहे रणनिती...\nचीनच्या विस्तारवादी धोरणाला आळा घालण्यासाठी अमेरिकेनं भारताला साथ देण्याची जय्यत...\nBREAKING | चीनच्या कुरापती सुरूच\nनवी दिल्ली: गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट १४ जवळ तंबूसारखी बांधणी केलेली दिसत...\nचीनला आणखी एक मोठा दणका, मुंबईतील मोनोरेलचं कंत्राटही रद्द\nभारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं पहिला घाव घालत चीनची आर्थिक नाकेबंदी...\nभारत-चीन तणावावरुन शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारला टोला\nपंडित नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरिक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/16/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T21:33:36Z", "digest": "sha1:KHNTOQC3EWYWBHOERPTEQEOIZKZ4NFQX", "length": 25861, "nlines": 248, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "पोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर येथे 31 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nनागपूर, दि. 16 : महाराष्ट्र पोलिस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलिस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी पोलिस क्रीडा अकादमी सुरु करण्यात येईल. अकादमीमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.\nनागपूर शहर पोलिस मुख्यालय,शिवाजी स्टेडियम येथे आज 31वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा2019 चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.\nयावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर,पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलिस महासंचालक श्रीमती प्रज्ञा सरोदे, विशेष पोलिस महानिरीक्षक अनूप कुमार सिंग,विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र के. एम. एम. प्रसन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमहाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खेळ हा पोलिस दलासाठी अवि��ाज्य घटक आहे. यामुळे सांघिक भावना निर्माण होते. महाराष्ट्र क्रीडा स्पर्धा ही महाराष्ट्रातील पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. पोलिस दलातील खेळाडूंना त्यांच्यातील क्रीडागुण वृद्धिंगत व्हावे तसेच खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. आजवर राज्यातील पोलिस दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी जीवनात खिलाडूवृत्ती आवश्यक आहे. जिंकणे तसेच हरणे या दोन्ही गोष्टींचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करता यायला हवा.\nपोलिस विभागातील अधिकारी,कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात काम करतात. अशावेळी विविध खेळ प्रकारामुळे ताणतणावांचे व्यवस्थापन करणे सोयीचे जाते. क्रीडा स्पर्धेमुळे सांघिक भावना निर्माण होते. तसेच संघात खेळत असताना आपण उत्कृष्टपणे खेळावे ही भावना वैयक्तिक जीवनातदेखील मदतनीस ठरते. गेल्या चार वर्षांमध्ये शासनाच्या वतीने पोलिस दलासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलिस दलाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिस दलातील खेळाडू तयार होण्यासाठी लवकरच क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.\nक्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाच्या संचलनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्पर्धकांचा शपथविधी पार पडला. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती सोनिया मोकल, मुंबई तसेच राहुल काळे, कोकण परिक्षेत्र यांनी क्रीडा ज्योत पेटविण्यासाठी मशाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी मशालच्या सहाय्याने क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धेचे रितसर उद्घाटन केले.\nसहाय्यक पोलिस उपनिरिक्षक उत्तम मोटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या मैदानासंबधी त्यांनी आजवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.\nमहाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये 8परिक्षेत्र, 4 आयुक्तालय तसेच एका प्रशिक्षण केंद्रातून स्पर्धक सहभागी झालेले आहेत. यामध्ये 2 हजार864 पोलिस दलातील स्पर्धका��चा समावेश आहे. पैकी 284 महिला सहभागी आहेत. क्रीडा स्पर्धेत हॉकी,फुटबॉल, खो-खो, कबड्डी, हॅण्डबॉल,व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, ॲथेलिटिक,बॉक्सिंग, स्विमिंग, कुस्ती, वेट लिफ्टिंग तसेच यंदा नव्याने सुरु केलेल्या टायकान्डो तसेच वूशू अशा16 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस महासंचालक श्री. पडसलगीकर यांनी केले. संचालन आणि आभार पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी मानले. यावेळी पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, पोलिस अधीक्षक राकेश ओला, सहाय्यक पोलिस क्रीडा अधिकारी बाजीराव कलंत्रे,समादेश जावेद अहमद आदी उपस्थित होते.\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमुंबईसह महाराष्ट्रातील डान्सबार होणार सुरू – सुप्रिम कोर्ट\nअहमदनगर राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची हकालपट्टी\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेज���ाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/fir-on-2-hospitals-in-malegaon-nashik/", "date_download": "2021-06-17T20:58:19Z", "digest": "sha1:SJHHG4LR3D6HB7RDY7KC3NPRH5TQJDUX", "length": 12593, "nlines": 125, "source_domain": "bahujannama.com", "title": "FIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी 'गिळंकृत' केल्यानंतर देखील रूग्ण...", "raw_content": "\nFIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी ‘गिळंकृत’ केल्यानंतर देखील रूग्णांना लुटणार्‍या 2 हॉस्पीटलवर FIR\nमनमाड : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना काळात खासगी रुग्णालयां (Hospitals) कडून होणाऱ्या लुटीचे प्रकार सुरूच आहे. राज्य सरकारने दर ठरवून दिले असले तरी काही खासगी रुग्णालये (Hospitals) अवाच्या सव्वा दर आकारत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मालेगावमधील मनमानी करणाऱ्या दोन रुग्णलयांवर कारवाई करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता.\nत्या रुग्णालयावर सिक्स सिग्मा आणि सनराईज रुग्णालयां ((Hospitals) ) वर कारवाई करत महापालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान, मनपाच्या आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांचाही पदभार काढून घेतला.\nत्यानंतर पोलीस ठाण्यात या दोन रुग्णालयांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nतर शहरातील ३२ रुग्णालयांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.\nया घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nकाही दिवसांपूर्वी सिक्स सिग्मा रुग्णालयाकडून मनमानी पद्धतीने रुग्णांकडून बिल वसूल केली जात असल्याची तक्रार कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर या रुग्णालयाची झाडाझडती घेण्यात आली त्यावेळी हे रुग्णालय जीवनदायी योजनेत असल्याचे समोर आले. रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णावर उपचार केल्याचे दाखवून शासनाकडून २ कोटी रुपये तर घेतलेच शिवाय रुग्णाकडून देखील बिल वसूल केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भुसे यांनी महापालिका प्रशासन आणि पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तपासा सुरु असलेली दिरंगाई पाहता भुसे यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्याच्या कृषिमंत्र्यांनीच थेट इशारा दिल्यामुळे अखेर, पालिका प्रशासनाला नरमाईची भूमिका घ्यावी लागली.\nपाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या\nकेसांचे सौंदर्य खुलावण्यासाठी आवश्य करा ‘हे’ ५ घरगुती उपाय\nTags: Agriculture Minister Dada BhuseandolancrimefraudHealth Officer Sapna ThackeraymalegaonMedical Sectormunicipal corporationPolice Thaneprivate hospitalSigma HospitalState governmentSunrise Hospitalआंदोलनआरोग्य अधिकारी सपना ठाकरेकृषिमंत्री दादा भुसेखासगी रुग्णालयगुन्हापोलीस ठाणेफसवणुकमनपामालेगावराज्य सरकारवैद्यकीय क्षेत्रसनराईज रुग्णालयसिग्मा रुग्णालय\nCrime in Pimpri Chinchwad | ‘दादागिरी’ करण्यासाठी चिंचवडमध्ये टोळक्याकडून तोडफोड, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 जणांना अटक\nव्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत\nव्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, 'ही' आहे पद्धत\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nFIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी ‘गिळंकृत’ केल्यानंतर देखील रूग्णांना लुटणार्‍या 2 हॉस्पीटलवर FIR\nPune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू\nCoronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे, आता लहान मुलांना मास्कची गरज नाही\nPune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न\nRelationship Problems | प्रेमाचं नातं तोडण्यापुर्वी ‘या’ 7 गोष्टींचा नक्की विचार करा, जाणून घ्या\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nBhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळ्या प्रकरणी पुणे पोलिसांची 5 शहरात मोठी कारवाई; विविध शहरातून 12 जण ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/mns-always-ready-to-serve-nashik-residents-in-crisis-of-corona-pandemic/", "date_download": "2021-06-17T21:13:27Z", "digest": "sha1:Q4ADWJJNC2HWEZNHW22ONYZ2MJRZ32VU", "length": 7894, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "MNS Always Ready to serve Nashik Residents in Crisis Of Corona Pandemic", "raw_content": "\nकोरोना महामारीच्या या संकटकाळी मनसे नाशिककरांच्या सेवेत सदैव तत्पर-अंकुश पवार\nकोरोना महामारीच्या या संकटकाळी मनसे नाशिककरांच्या सेवेत सदैव तत्पर-अंकुश पवार\nनाशिक : जागतिक कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) दुसऱ्या प्रचंड लाटेच्या संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा त्राण पडला आहे. प्रशासन अपुऱ्या संसाधनांसह सर्व स्तरावर या विरुद्ध लढत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी संपूर्ण ताकदीनिशी प्रशासन व जनतेच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्र सैनिक जागोजागी रुग्ण सेवेत दिवस रात्र आपल्या जीवाचे रान करून एक एक जीवन वाचविण्यासाठी धडपडत आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व विशेषतः शहर अध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेवक योगेश भाऊ शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व विभागांतील मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रा���वर नागरिकांना तसेच कोविड केअर सेंटर्सवर रुग्णांच्या नातेवाईकांना अल्पोपहार देऊन मानसिक आधार देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु असून नागरिक व रुग्णांचे नातेवाईकांकडून ह्या निस्वार्थ सेवेचे मनभरून कौतुक करण्यात येत आहे. या केंद्रांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे सातत्याने चहा नास्ता, पाणी पुरविण्यात येत आहे.\nमनसे सातपूर तर्फे लसीकरण केंद्रात लस घ्यायला येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत नास्ता, चहा, पोहे, पाणी वाटप चालू आहे. आज सातपूर कॉलनी दवाखाना, mico दावाखाना, ESI दवाखाना, चुचाळे गाव दवाखाना येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अंकुशभाऊ पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेवक योगेश भाऊ शेवरे, विभाग अध्यक्ष योगेश (बंटी) लभडे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, नाशिक शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पद्मिनीताई वारे, सातपूर विभाग अध्यक्ष आरतीताई खिराडकर, स्वागता (सोनूताई) उपासनी, बबलू ठाकूर, शाखाप्रमुख वैभव महिरे, निशांत शेट्टी, विजय जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nविनय नगर, भारत नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष निकितेश धाकराव, स्वागता (सोनूताई) उपासनी, धीरज भोसले, अक्षय कोंबडे, पंकज बच्छाव, शेहबाज काझी, योगेश समशेर, काश्मीरा कनोजिया, रुपेश घोलप, संदिप शर्मा, आकाश आहिरे, अंकित भानुशाली, आशिष श्रीवास्तव आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nकोविशील्ड लस घेतलेल्या नागरिकांसाठी नाशिक महानगर पालिकेचे आवाहन\nआज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १८८७ तर शहरात ९६५ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-todays-horoscope-saturday-may-8-2021/", "date_download": "2021-06-17T20:33:38Z", "digest": "sha1:INWPG2RTFYB7BCW3EBIUES2Q7ASEW636", "length": 6856, "nlines": 74, "source_domain": "janasthan.com", "title": "Rashi Bhavishya Today Saturday, May 8, 2021", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य शनिवार, ८ मे २०२१\nआजचे राशिभविष्य शनिवार, ८ मे २०२१\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक\nRashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे”\nचंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (दुपारी २.४७ पर्यंत)\nचंद्र मीन राशीत आहे. ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)\nमेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यत्मिक प्रगती होईल. आत्मिक समाधान लाभेल. खर्चात वाढ होईल.\nवृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन प्रसन्न राहील.\nमिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. मानसिक कष्ट वाढतील.\nकर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून लाभ होतील. अचानक धनलाभ होईल.\nसिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.\nकन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रूपिडा जाणवेल. भागीदारी व्यवसायात लक्ष द्या. जोडीदाराला समजून घ्या.\nतुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.\nवृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. फारसा लाभदायक दिवस नाही. अपत्यांशी संवाद साधा.\nधनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संयम बाळगा. कमी बोलणे हिताचे आहे. प्रलोभने टाळा.\nमकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संधी चालून येतील.\nकुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होणार आहे. शब्दास मान मिळेल. आश्वासन देताना जपून द्या.\nमीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक उन्नती होईल.\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक\n(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nसुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र\nNashik : आजच्या लसीकरणाबाबत महानगरपालिकेचे स्पष्टीकरण\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाज���रात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/open-latter-to-ambedkar/", "date_download": "2021-06-17T19:46:48Z", "digest": "sha1:Z4N6EZIEV3NLY5YTCS6CJ7HI35OCGSZO", "length": 13128, "nlines": 104, "source_domain": "khaasre.com", "title": "मानेंच्या बेताल वक्तव्यावरून प्रकाश आंबेडकरांना अमरजित पाटलांचे खुले पञ ! - Khaas Re", "raw_content": "\nमानेंच्या बेताल वक्तव्यावरून प्रकाश आंबेडकरांना अमरजित पाटलांचे खुले पञ \nआदरणीय अॅड.प्रकाशजी आंबेडकर साहेब.\nपञास कारण की,आपण गेली अनेक दिवस वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यातील वंचित समाज घटकांना राज्याच्या सत्तेमध्ये सत्ताधारी बनवण्याचे ध्येय घेऊन गावोगाव मेळावे घेत आहात.आपण घेत असलेल्या मेळाव्यामधून आपलेच अनेक सहकारी,त्यातल्या त्यात लक्ष्मण माने हे सातत्याने मराठा समाजावर टिका करित आहेत.राज्य मागसवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झाल्यापासून तर लक्ष्मण मानेंच्या टिकेमधून विकृतपणा डोकावू लागला आहे.\nमुळामध्ये लक्ष्मण माने हे स्वत: बौद्ध धम्म स्विकारल्याचे सांगत आले आहेत.ज्यावेळी त्यांनी ‘…चलो बुद्ध कि और ‘ म्हणुन भटक्या विमुक्तांचे अनेक मेळावे राज्यभर घेतलेले होते.त्यावेळेस मराठा समाजातील मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाला सदिच्छा आणि पाठींबाच दिलेला होता.\nनंतरच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव मधील राजर्षी शाहू महाराज यांच्या नावे असणार्‍या भटक्या विमुक्तांच्या अनाथ आश्रमाच्या उभारणीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जी भरीव स्वरुपाची आर्थिक मदत लक्ष्मण माने यांना मिळवून दिलेली होती. त्याबद्दल तर स्वत: लक्ष्मण मानेंचाच एक लेख आमच्या वाचण्यात आला होता. एकंदरीत वेगवेगळ्या प्रसंगी मराठा समाजाने वेळोवेळी सर्वच बहुजन समाजासाठी जो त्याग आणि निस्वार्थ भावणेने सेवा केलेली आहे.हे कोणी ही नाकारु शकत नाही.\nआदरणीय अॅड.प्रकाशजी आंबेडकर साहेब भारतीय लोकशाही मध्ये प्रत्येकाला त्याचा संवैधानिक हक��क आणि अधिकार मिळाला पाहिजे यासाठी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही मार्गाने मागणी करण्याचा,त्यासाठी लढण्याचा हक्क ही प्रत्येक भारतीय नागरीकाला दिलेला आहे.हे आम्ही आपणास सांगावे लागेल असे आम्हाला वाटत नाही. आपण स्वत: डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात. यातच सर्व आले.\nपरंतु,आपल्या न्याय हक्काची मागणी लोकशाही चौकटीत राहून मराठा समाजाने केल्यावर सुद्धा जर आपले सहकारी असणार्‍या लक्ष्मण मानेंना मराठा समाजावर अत्यंत विकृत टिका टिप्पनी करावी वाटते. व ते तसे आपल्या अनेक सभांमधून सातत्याने करत आहेत.त्यामुळे आम्हाला एकूणच आपल्या भुमिके बद्दल आपले स्पष्टीकरण आपण करणे आवश्यक वाटत आहे.\nआज आपले सहकारी लक्ष्मण माने यांनी आपल्या भाषणांतून मराठा, पाटील यांच्या मुलींबद्दल जी अत्यंत निंदनीय आणि विकृत विधाने केलेली आहेत. त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख म्हणून आपण आपली भुमिका जाहिर करणार काय लक्ष्मण मानेंच्या एकंदरीत सर्व भाषणांमधून व त्यातल्यात्यात आजच्या मराठा महिला,मुलींसंदर्भातील भाषणा बाबत आपले मत काय लक्ष्मण मानेंच्या एकंदरीत सर्व भाषणांमधून व त्यातल्यात्यात आजच्या मराठा महिला,मुलींसंदर्भातील भाषणा बाबत आपले मत काय लक्ष्मण माने यांनी मांडलेल्या किंवा मांडत असलेल्या मतांशी आपण सहमत आहात काय लक्ष्मण माने यांनी मांडलेल्या किंवा मांडत असलेल्या मतांशी आपण सहमत आहात काय लक्ष्मण मानेंनी मांडलेली मते ही आपल्या बहुजन वंचित आघाडीची अधिकृत भुमिका आहे काय लक्ष्मण मानेंनी मांडलेली मते ही आपल्या बहुजन वंचित आघाडीची अधिकृत भुमिका आहे काय \nपरंतु, आपली अथवा आपल्या वंचित बहुजन आघाडीची भुमिका वेगळी असल्यास आपण लक्ष्मण मानेंवर शिस्तभंगाची कारवाई करुन आपल्या आघाडी मधून हकालपट्टी करणार काय \nया सर्व प्रश्नांची उत्तरे मराठा समाजाला आपण दिली पाहिजेत.कारण,आपण स्वत: डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात.व आपण स्वत: जेष्ठ विधिज्ञ आहात.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांवर आपला जेवढा हक्क आहे तेवढाच मराठा समाजाचा सुद्धा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांवर हक्क आहे.\nकिंबहुना,मराठा समाजातील नवतरुणांनी शिव – फुले – शाहू – आंबेडकर हि विचारधारा व हे सर्व महापुरुष त्यांची जात न पाहता,त्यांचे बहुजन समाजाप्रती असणारे योगदान पाहून स्व��कारलेले आहेत.हे आपण जाणताच,मग अशा परिस्थितीमध्ये आपले सहकारी असणारे लक्ष्मण मानेंच्या वक्तव्यावर आपली भुमिका आपण स्पष्ट करणे.बहुजन समाजाच्या सामाजिक स्वास्थाच्या अनुशंगाने गरजेचे आहे.आपण आमच्या या खुल्या पञास खुला प्रतिसाद देऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्याल.या अपेक्षासह आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत असलेला एक मराठा बहुजन बांधव…\nमराठ्यांच्या मुलींनी तमाशात नाचा अशी भाषा करणाऱ्या लक्ष्मण मानेंना पूजा झोळेचे खुले पत्र…\nगडचिरोलीत बदलीची धमकी देणाऱ्या माजी मंत्र्याला वर्दीवर जायचं नाही म्हणत DYSP ने सुनावलं..\nगडचिरोलीत बदलीची धमकी देणाऱ्या माजी मंत्र्याला वर्दीवर जायचं नाही म्हणत DYSP ने सुनावलं..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bajajallianz.com/marathi/commercial-insurance.html", "date_download": "2021-06-17T21:09:13Z", "digest": "sha1:P5SNSBGGDXWFGF2PGMHU6ZI56GKSQM27", "length": 28375, "nlines": 213, "source_domain": "www.bajajallianz.com", "title": "कमर्शियल इन्शुरन्सः कमर्शियल लायबिलिटी इन्शुरन्स प्लॅन्स| बजाज अलियांझ", "raw_content": "\nलाँग टर्म टू व्हीलर इन्शुरन्स\nकार थर्ड पार्टी इन्शुरन्स\nटू व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्स\nकमर्शियल वहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स\nइतर उत्पादने / सोल्यूशन्स\nभारत भ्रमण ट्रॅव्हल इन्शुरन्स\nसिनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजना फर्मिट्रा मोबाइल अ‍ॅप\nहेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529\n24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858\nग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720\nपैसा कमावणे ही एक कला आहे आणि चांगला व्यवसाय ही एक उत्तम कला आहे असे म्हटले जाते. पिकासो की लिओनार्दो दा विंची तुम्हाला कोण आवडते खरे सांगायचे तर आम्ही चांगले चित्र काढू शकत नाही परंतु आम्ही चांगल्या कमर्शियल इन्शुरन्स उपाययोजना देऊ शकतो.\nतुमचा व्यवसाय चालवणे हीदेखील एक कलात्मक गोष्ट आहे. ब्रशचे निव्वळ काही स्ट्रोक्स एका निर्जिव कॅनव्हासचे रूपांतर एका सुंदर मास्टरपीसमध्ये करतात. तसेच, तुम्ही बिझनेसचे योग्य निर्णय घेतल्यास तुमचा बिझनेस उत्तम चालतो. पण भविष्यात एखादी नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित दुर्घटना घडली आणि तुमचा बिझनेस क्षणात होत्याचा नव्हता झाला तर काय होईल\nअनिश्चितता हेच आयुष्याचे अंतिम सत्य आहे. आपल्या स्वप्नातल्या आदर्श जगात सर्व काही सुरळीत चालते आणि काहीही दुर्घटना होत नाहीत. परंतु, सत्यात मात्र हे घडू शकते आणि तसे होऊ नये म्हणून फक्त प्रार्थनेने उपयोग होत नाही. त्यामुळेच एक वरिष्ठ व्यवस्थापक किंवा व्यवसाय मालक म्हणून धोका आणि आपत्कालीन व्यवस्थापन योजना असणे आपल्यासाठी महत्त्वाचे ठरते.\nबिझनेस प्रोसेसमध्ये टिकाऊपणा आणण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार करावा लागतो. एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा नुकसान टाळण्यासाठी आपल्याला पुरेसे स्त्रोत वितरण, मोठ्या प्रमाणावर आयटी उपाययोजना आणि परिणामांचा पूर्वनिश्चित अंदाज या गोष्टींची गरज भासते.\nबिझनेसशी संबंधित धोके कोणत्याही प्रकारचे असू शकतात. भूकंप, आग किंवा पूर अशा नैसर्गिक आपत्तींपासून ते कामगारांच्या समस्या आणि कायदेशीर खटल्यांसारख्या मनुष्यनिर्मित घटनांपर्यंत सर्व काही. तुमच्या मॅनेजमेंट टीमलाही पुरेशा कव्हरेजची गरज असते जेणेकरून ते तुमच्या बिझनेसच्या वाढीवर लक्ष केंद्रित करू शकतात. कमर्शियल इन्शुरन्ससोबत तुम्ही अशा आपत्कालीन स्थितीशी सामना करू शकता आणि संकट येण्यापूर्वीच विचार करून पावले उचलू शकता.\n2001 पासून बजाज अलियांझने विविध क्षेत्रांतील आणि प्रदेशांतील बिझनेसना आपल्या कमर्शियल इन्शुरन्स सोल्यूशन्ससोबत धोक्यांचा सामना करण्यास मदत केली आहे. भारतातील काही आघाडीचे कॉर्पोरेट्स आपल्या इन्शुरन्सच्या गरजांसाठी आमच्या सोल्यूशन्सवर विश्वास ठेवतात.\nएखादी आपत्कालीन स्थिती तुमचा बिझनेस अस्थिर करण्याचा धोका निर्माण करते तेव्हा कमर्शियल इन्शुरन्स तुम्हाला वाढीव पर्याय देतात. बिझनेसमधील धोके वाढीच्या नवीन संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम असलेल्या एका शक्तिशाली आणि भविष्यासाठी सज्ज बिझनेसचा पाया ते रचू शकतात. ब���ाज अलियांझ कमर्शियल इन्शुरन्स तुम्हाला बिझनेसशी संबंधित निर्णय आत्मविश्वासाने घेण्यासाठी सक्षम करतो.\nतुमचा बिझनेस यशाच्या महामार्गावर नेण्यासाठी सज्ज आहे असे तुम्हाला वाटत नाही का बजाज अलियांझ कमर्शियक इन्शुरन्स सोल्यूशन्स तुमच्या वाढीला चालना देण्यासाठी आदर्श आहेत.\nतुमच्या बिझनेसला योग्य ठरणारा कमर्शियल इन्शुरन्स कसा निवडायचा\nतुमच्या बिझनेससाठी योग्य इन्शुरन्स उपाययोजना निवडणे हे तुम्ही ज्या उद्योगात कार्यरत आहात त्याच्या प्रकारावर अवलंबून असते. तुमची पिझ्झा फ्रँचायझी असेल तर तुमच्या कमर्शियल इन्शुरन्सच्या गरजा या कमर्शियल ऑर्गॅनिक शेतीच्या व्यवसायापेक्षा खूप वेगळ्या असतात. तुम्हाला जाणवणाऱ्या धोक्यांचे नीट मूल्यमापन करा आणि त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स कव्हरेज सर्वोत्तम ठरेल हे ठरवा.\nसामान्यतः प्रत्येक बिझनेसला आपल्या कार्यालय किंवा गोदामांसारख्या प्राथमिक मालमत्ता आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्याची गरज असते. त्याचे कारण पाहाः\nप्रत्येक बिझनेस, मग तो लहान असो, मोठा असो किंवा मध्यम, त्याला त्याचे नोंदणीकृत कार्यालय, गोदाम किंवा वितरण केंद्रे संरक्षित केल्याची खात्री करावी लागते. आपत्कालीन स्थितीत तुमचा बिझनेस कार्यान्वयन स्थितीत लवकरात लवकर येईल याची काळजी घेण्यासाठी त्याचा फायदा होतो.\nअसेंब्ली लाईन्स आणि कार्यालये यासारख्या स्थिर मालमत्तेत आपल्या गुंतवणूकीस पुरेसे संरक्षण आवश्यक आहे. कमर्शियल इन्शुरन्सची शिफारस हे साध्य करण्यासाठी केली गेली आहे.\nरोजच्या कामकाजादरम्यान आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते. कामगारांचा उठाव, वीजपुरवठा खंडित होणे आणि उत्पादनाच्या समस्या म्हणजे तुम्ही डिलिव्हरीचे वेळापत्रक पाळू शकणार नाही आणि तुमच्यासमोर कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारची आपत्कालीन स्थिती तुमचा बिझनेस अडचणीत आणणार नाही याची काळजी घेण्यासाठी कमर्शियल इन्शुरन्स लायबिलिटी प्रोटेक्शनची निवड करा.\nकोणत्याही व्यवसायाच्या चक्रातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचे कर्मचारी आहेत. उत्पादनांची रोजची निर्मिती किंवा मालाची असेंब्ली किंवा सेवांच्या डिलिव्हरीसारख्या रोजच्या कामात कर्मचाऱ्यांसमोर येणारे धोके विचारात घ्या. पुरेसा कर्��चारी इन्शुरन्स दिल्यामुळे तुम्हाला एखाद्या सहकाऱ्याच्या मृत्यू किंवा कायमच्या अपंगत्वाला कारण ठरणाऱ्या एखाद्या आपत्कालीन घटनेमुळे तुमच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होणार नाही याची खात्री होण्यास मदत होते.\nतुमचे कार्यालय संकुल हे तुमचे दुसरे घर आहे. तुम्ही तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस एक करता आणि बरेच काही दाव्यावर लावलेले असते.\nतुमची उत्पादने समुद्रामार्गे पाठवणे अत्यंत स्वस्त आणि विश्वासू आहे परंतु समुद्रात अनेक गोष्टी अनपेक्षित असतात. हे इतकेच नाही. तयार उत्पादने कारखान्यातून बंदरावर नेतानाही मोठ्या प्रमाणावर धोका असतो.\nएक खटला तुम्हाला प्रचंड खर्चात पाडू शकतो आणि ताण निर्माण करू शकतो. तुमचा बिझनेस विविध ठिकाणी स्थित असेल तर हा धोका मोठा असतो.\nकर्मचाऱ्यांकडून कंपन्यांवर खटले दाखल करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे आणि अशा घटनांमध्ये इतर खटल्यांबरोबरच तुमचा व्यवसाय मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर धोक्यात आणण्याची क्षमता असते.\nएखाद्या इंजिनीअरिंग प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या धोक्यांची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. तुमच्या इंजिनीअरिंग प्रोजेक्टच्या अंमलबजावणीवर परिणाम झाल्यास त्यासाठी आलेला खर्च आणि जाणारा वेळ यांच्यामुळे तुमच्या बिझनेसवर गंभीर परिणाम होऊ शकतो.\nऑइल अँड गॅस इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाला 2010 मध्ये लुइझियाना किनाऱ्यावर झालेल्या “डीपवॉटर होरायझन” या स्फोटाची नक्कीच माहिती असेल. अशा काही दुर्घटना तुम्हाला आर्थिक समस्येत लोटू शकतात.\nएक चांगली कंपनी म्हणून तुमचा कर्मचारी आजारी किंवा रूग्णालयात दाखल असताना तुम्हाला त्याच्या पाठीशी उभे राहावे लागते. हल्लीच्या प्रचंड मोठ्या आर्थिक खर्चाचा विचार करता कर्मचाऱ्यांना फायदे दिल्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर ताण येऊ शकतो.\nतुमचा बिझनेस मोठा करून तो विविध प्रदेशांमध्ये नेण्याचे स्वप्न पाहत आहात का तुमची धोके घेण्यातील भीती हे साध्य करण्यापासून तुम्हाला मागे खेचते आहे का तुमची धोके घेण्यातील भीती हे साध्य करण्यापासून तुम्हाला मागे खेचते आहे का बजाज अलियांझच्या इंटरनॅशनल इन्शुरन्स सोल्यूशन्ससोबत तुम्ही काळजी आमच्यावर सोडून द्या.\nबिझनेसमध्ये धोक्यातून वाढ आणि विस्तारासाठी नवीन संधी प्रतिबिंबित होतात. कमर्शियल इन्शुरन्ससोबत तुम्ही योग्य पद्धतीने विचार करून धोके पत्करू शकता आणि यशस्वी होऊ शकता. तुम्हाला मनःशांती आणि समाधान यांची हमी देणारे कमर्शियल इन्शुरन्सचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.\nकमर्शियल इन्शुरन्सचे फायदे खाली नमूद केलेले आहेत.\nतुमचे दुकान असो किंवा कार्यालय, तुमचे बिझनेस संकुल म्हणजे तुमच्या बिझनेसला महसूल आणि ओळख मिळवून देणाऱ्या उत्पादनांची किंवा सेवांची निर्मिती करणारे ठिकाण आहे. बजाज अलियांझ प्रॉपर्टी इन्शुरन्स तुमच्या बिझनेसच्या जागेचे संरक्षण विविध प्रकारच्या धोक्यांपासून करण्यास मदत करतो आणि तुमच्या उद्योगात नावीन्यपूर्ण राहून सर्वोत्तम कामगिरी करण्याचे स्वातंत्र्य देतो.\nआम्हाला कल्पना आहे की, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचे कर्मचारी ही तुमची खरी मालमत्ता आहेत. तुमच्या कर्मचाऱ्यांना पुरेसे कव्हर देऊन तुम्ही त्यांना कंपनीच्या यशात योगदान देण्यासाठी प्रेरित करू शकता.\nएक ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी किंवा ग्रुप पर्सनल अॅक्सिडंट पॉलिसी तुमच्या कर्मचाऱ्यांचे फक्त कल्याणच करत नाही तर त्यांच्यामध्ये मालकीहक्काची भावनाही जागृत करते. आमच्या एम्प्लॉली बेनिफिट प्लॅन्सचा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचे दाखवून द्या.\nबिझनेसशी संबंधित लायबिलिटी कोणत्याही क्षणी उद्भवू शकते आणि तुमचा बिझनेस अडचणीत आणू शकते. कामाच्या ठिकाणच्या दुखापतींपासून ग्राहकांच्या तक्रारींपर्यंत विविध गोष्टींसाठी तुम्हाला संभाव्य बिझनेस धोक्यांपासून पुरेशा संरक्षणाची गरज असते. लायबिलिटी इन्शुरन्स हे तुमचे कायदेशीर लायबिलिटीपासून कव्हर करणारा कमर्शियल इन्शुरन्सचा प्रकार आहे.\nव्यावसायिक विमा दस्तऐवज डाउनलोड करा\nरिव्हिजन इन माय होम\nतुमच्या होम इन्शुरन्स पॉलिसीमधून\nकाय वगळण्यात आले आहे\nसेल्स आणि सर्विस गाइड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/if-we-want-get-reservation-then-all-maratha-community-and-leaders-should-come-together-13712", "date_download": "2021-06-17T20:26:57Z", "digest": "sha1:57R6NWK4L2VEKVO5GTBF6MUJ5SQIMEO7", "length": 13634, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आरक्षण मिळवायचे असेल, तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे.. समरजीत सिंह घाटगे | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआरक्षण मिळवायचे असेल, तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे.. समरजीत सिंह घाटगे\nआरक्षण मिळवायचे असेल, तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे.. समरजीत सिंह घाटगे\nमंगळवार, 1 जून 2021\nछत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे यांनी सांगली मध्ये मराठा समाजाची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल, तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे आहे. अशी साद त्यांनी या वेळी घातली आहे\nसांगली : छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे Samarjit Singh Ghatge यांनी सांगली मध्ये मराठा समाजाची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल, तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे आहे. अशी साद त्यांनी या वेळी घातली आहे. राज्य सरकार आरक्षण देण्यामध्ये कमी पडले, त्यामुळे याचिका फेटाळली गेली असा आरोप ही त्यांनी यावेळी राज्य सरकार वर केला आहे. If we want to get reservation, then all Maratha community and leaders should come together\nसांगली Sangali आणि कोल्हापूर Kolhapur जिल्ह्याचे मराठा समन्वयक याची सांगली मध्ये बैठक पार पडली आहे. गेल्या वेळेस मराठा समाजाने आरक्षण Maratha society reservation साठी मोर्चे काढले होते. त्यावेळेस काही तरुणांवर केसेस झाले आहेत. ते माघारी घ्यावेत. मराठा समाजात एक संघ नसल्याने आरक्षण मिळवण्यात यश येत नाही. सर्वानी एकत्र येऊन मराठा समाजाला कसे आरक्षण मिळेल हे पाहावे, असे छत्रपती शाहू महाराज यांच जनक घराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे यांनी सांगितले आहे.\n26 राज्यात कोरोनानंतर आता म्युकर मायकोसिसचा कहर \nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या कार्यकाळात सामाजिक आणि आर्थिक मागास असल्याच्या निकषावर मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आल होत. मात्र, सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण टिकवायचे होते. न्यायालयात Court भक्कमपणे बाजू मांडण्यात सरकारला सातत्याने अपयश आले. एकवेळ तरी सुनावणीच्या वेळी राज्य सरकारमार्फत चांगले वकीलही उपस्थित नव्हते. परिणामी सुनावणी पुढे गेली होती. If we want to get reservation then all Maratha community and leaders should come together\nमराठा समाज ही बाब अद्याप विसरलेला नाही. या सरकारला मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य नाही किंबहुना त्यासाठी त्यांचेकडून आवश्यक ते प्रयत्नही झालेले नाहीत, असे नमूद करत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार इतके उदासीन का, असा सवाल घाटगे यांनी केला. या बैठकीला छत्रपती शाहू महाराज यांच जनक घराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि सांगली मधील भाजप BJP नेते उपस्थित होते.\nशिष्यवृत्ती योजनेचे धक्कादायक वास्तव \nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य (समाजकल्याण) विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या...\nमराठा आंदोलनात काळे कपडे घालून प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटलांची...\nकोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी Maratha reservation खासदार संभाजी छत्रपती यांच्या...\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात\nकोल्हापूर : कोल्हापूर मधून आज मराठा क्रांती मोर्चाची एक मशाल पेटवली जात आहे. सकाळी...\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\nसंभाजीराजेंचा आंदोलनाचा इशारा, तर शाहू छत्रपतींचा सबुरीचा सल्ला\nकोल्हापूर - मराठा आरक्षणावरून Maratha Reservation राज्यातील वातावरण तापल आहे....\nनक्षलवाद्यांनो मुख्य प्रवाहात या...संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन\nमुंबई : मराठा समाजाला Maratha Community नक्षलवाद्यांनी Naxal भावनिक पत्रक काढून...\nलोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला....संभाजीराजेंच्या आंदोलनाची...\nकोल्हापूर : समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला आणि जबाबदारी...\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही - उदयनराजे\nसातारा : खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhajir Raje यांनी जाहीर केलेल्या आंदोलनाला...\nमराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी उपसलं हत्यार; १६ जूनला पहिला मोर्चा\nरायगड : मराठा समाजाला Maratha Community आरक्षण Reservation मिळण्यासाठी येत्या...\nराजीनामा देऊन जर आरक्षण मिळणार असेल तर उद्या देतो - छत्रपती...\nसोलापूर - मराठा आरक्षण Maratha Reservation सुप्रीम कोर्टाने Supreme Court...\nकोरोनाच्या लढाईत सर्वधर्मीयांची एकजूट, मुस्लिम बांधवांनी निर्माण...\nकोरोनाच्या लढाईत मुस्लिम समाजानं आदर्शवत असं काम केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात मुस्लिम...\nफडणवीसांनी राजर्षी शाहू महाराजांच्या त्या पोस्टसाठी माफी मागावी-...\n'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या (राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिन पोस्ट...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/06/29/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-130-80-%E0%A4%AE%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T20:38:46Z", "digest": "sha1:LL2WGNH7CQIFX3NVDS7OCNTA3W2RJUK4", "length": 17277, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "कोकण विभागात सरासरी 130.80 मि.मी. पावसाची नोंद", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nकोकण • ठाणे • नवी मुंबई\nकोकण विभागात सरासरी 130.80 मि.मी. पावसाची नोंद\nनवी मुंबई, दि.29 : कोकण विभागात दि.29 जून 2019 रोजी सरासरी 130.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रायगड जिल्हयातील माथेरान तालुका येथे 347.00 मि.मी. झाली आहे.\nजिल्हानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मुंबई शहर-81.20 मि.मी., मुंबई उपनगर-234.80 मि.मी., ठाणे-190.94 मि.मी., पालघर-72.63 मि.मी, रायगड-197.46 मि.मी., रत्नागिरी-112.44 मि.मी., सिंधुदुर्ग-100.63 मि.मी.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nजिल्ह्यात हरित क्रांती घडवू – पालकमंत्री एकनाथ शिंदे\nकल्याण – ठाणे – मुंबई जलवाहतूक प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांच�� बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://svnsmedia.com/category/coronavirus-update/page/4/", "date_download": "2021-06-17T19:48:12Z", "digest": "sha1:2MV7B775EJRR5QV3IOIVLEONEXO7YE6G", "length": 49727, "nlines": 217, "source_domain": "svnsmedia.com", "title": "Corona Virus Archives - Page 4 of 12 - Latest News Today: Get all the latest news, breaking news in India, news headlines for Business, Money, Technology, Politics, India, World and more on SVNSMedia.", "raw_content": "\nKarad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार\n कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …\nRace to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही\nपुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …\nIPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी\nआपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …\nPune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी\nपुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …\nCorona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा\nपुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …\nCrime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत\nमुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायाल���ीन …\nअखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी\nयवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …\nToday’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग\nमेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …\n आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू\nआयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …\nभारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर\nदि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …\nKarad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार\nRace to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही\nIPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी\nPune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी\nCorona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा\nCrime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत\nअखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी\nToday’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग\n आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू\nभारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांच��� भर\n45 वर्षावरील नागरिकांना, लसीसाठी नोंदणी करणे आवश्यक – सोलापूर\nसोलापूर : केंद्र सरकारने जाहिर केलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे, त्यासाठी नागरिकांनी केंद्र सरकारच्या www.covin.gov.in या पोर्टलवर किंवा आरोग्यसेतू ॲपवर नोंदणी …\nसोलापूर : केंद्र सरकारने जाहिर केलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे, त्यासाठी नागरिकांनी केंद्र सरकारच्या www.covin.gov.in या पोर्टलवर किंवा आरोग्यसेतू ॲपवर नोंदणी लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी आज सांगितले.\nत्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1,11,920 नागरिकांना पहिला डोस तर 23,614 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यास आतापर्यंत 1,96,030 डोस मिळाले आहेत. त्यापैकी 1,35,534 डोसचा वापर करण्यात आला. सध्या जिल्ह्यात 51,170 डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यात सध्या 105 शासकीय लसीकरण केंद्रावर तर 21 खासगी दवाखान्यात लसीकरण सुरु आहे. येत्या काही दिवसांत लसीकरण केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे, असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.\nसध्या हेल्प केअर वर्कर, ग्राम विकास विभाग,महसूल विभाग, पोलीस आणि नगरविकास विभागांतर्गत येणाऱ्या संस्थातील कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. 45 ते 59 वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना तसेच 60 वर्षावरील सर्वांना लस दिली जात आहे, असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.\nया शहरात कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी प्रतीक्षा\nजळगाव : कोरोना रूग्णांची संख्या महाराष्टात दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लावूनही कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाची लक्षणे असूनही अनेकजण वेळेत उपचार घेत नसल्याने मृतांची संख्या …\nजळगाव : कोरोना रूग्णांची संख्या महाराष्टात दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लावूनही कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाची लक्षणे असूनही अनेकजण वेळेत उपचार घेत नसल्याने मृतांची संख्या वाढत आहे. वेळेत उपचार घेतल्यानंतर अनेकजण कोरोनातून बरे झाले आहेत. तथापि अनेकजण लक्षणे दिसूनही वेळेत उपचार घेणे टाळत असल्याने मृतांची संख्या वाढत आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कोरोना विषाणूने जळगावात थैमान घालण्‍यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येसोबत मृत्यूचा आकडाही वाढत आहे. गेल्या 24 तासात 20 रुग्णांचे मृतदेह हे स्मशानभूमीत आले असून या मृतांमध्‍ये सर्वाधिक कोरोना बाधितांचा समावेश असल्याची नोंद स्मशानभूमीत घेण्‍यात आली आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तासंतास नातेवाईकांना वाट पाहावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.\nजळगाव जिल्ह्यात कोरोनाने विळखा घातला असून कोरोनामुळे दररोज बळी पडणाऱ्यांची संख्‍या आता पुन्हा वाढत चालली आहे. या बाधित मृतांवर शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही त्याठिकाणी करण्‍यात आली आहे. दररोज कोरोना आणि अन्य आजारामुळे मृत्यू पावलेल्या 20 पेक्षा अधिक व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. मागील वर्षी कोरोनाने अक्षरश: थैमान घातल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.\nआता पुन्हा कोरोनाने पाय पसरवले आहे. एकीकडे कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांची संख्‍या दीड हजारापर्यंत पोहचली असताना, दुसरीकडे बाजार पेठांमधील गर्दी अजूनही कायम आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात 12 ते 15 व्यक्तींचे दररोज मृत्यू होत आहेत. गेल्या 24 तासात 20 मृतदेह स्मशान भूमीत आले असून प्रतीक्षा यादीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत असल्याची माहिती स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.\nरोज होणाऱ्या मृतांमध्‍ये सर्वाधिक कोरोना बाधितांचा समावेश आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. कोरोना बाधित रुग्णांसाठी मनपातर्फे नेरी नाका परिसरातील स्मशानभूमी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच लवकरच गॅसदाहिनी देखील कार्यान्वित करण्यात येणार असून 45 मिनिटांत अंत्यसंस्कार होणार अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.\n कोरोना रुग्णांत मोठी वाढ\nपुणे : पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ४२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ५९ हजार ११२ इतकी झाली आहे. शहरातील २ हजार १०७ …\nपुणे : पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ४२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ५९ हजार ११२ इतकी झाली आहे. शहरातील २ हजार १०७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख २० हजार ७७० झाली आहे.\nपुणे शहरात आज एकाच दिवसात १६ हजार ८०४ नमुने घेण्यात आले आहेत.\nपुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १४ लाख ३३ हजार ९९८ इतकी झाली आहे.\nपुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३३ हजार १२३ रुग्णांपैकी ६४५ रुग्ण गंभीर तर २६०१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.\nपुणे महापालिका हद्दीत नव्याने २८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.\nआजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार २१९ इतकी झाली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. शासनाने लागू केलेले कडक निर्बंध नागरिक पाळत नसल्याने मुख्यमंत्र्याने ही भूमिका घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसध्याची परिस्थिती पाहता राज्याला १५ दिवस लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगितले आहे.\nकोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे वाढला धोका, दुप्पट वेगानं पसरतोय कोरोना\nदि.18 : कोरोनाने अनेक देशात कहर केला आहे. अनेक देशात लसीकरण सुरू आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन घातक ठरत आहे. भारतातही कमी होत असलेली कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक …\nदि.18 : कोरोनाने अनेक देशात कहर केला आहे. अनेक देशात लसीकरण सुरू आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन घातक ठरत आहे. भारतातही कमी होत असलेली कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत आहे. तर ब्राझीलमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू झालाय. ब्राझीलमध्ये 24 तासांत आढळून येणाऱ्या रूग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. शिवाय इथं आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन जगासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.\nकोरोनाचा ब्राझीलमध्ये पुन्हा उद्रेक\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत ब्राझिलमध्ये अक्षरश; मृतांचा खच पडला होता. किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं कोरोनाला बळी पडत होती. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असं वाटत असतानाच पुन्हा ब्राझीलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं प्रवेश केलाय. इथं आतापर्यंत 2 लाख 78 हजार कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. तर कोरोना रूग्णांची संख्या 1 कोटी 14 लाखांपेक्षा जास्त आहे.. आता दुसऱ्या लाटेनं ब्राझीलची चिंता आणखीन वा��लीये. कोरोना रूग्णांमुळे ब्राझीलमधल्या 15 राज्यांतील आयसीयू 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरलीयेत.\nरिओ दे जेनेरिओ आणि साओ पाऊलो या शहरांमध्ये भयावह स्थिती आहे. पोर्टो ऍलेग्रे आणि कॅम्पो ग्रँड शहरातील आयसीयू फूल होण्याचा मार्गावर आहेत. दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलाय कोरोनाचा नवा स्ट्रेन… त्याचं नाव आहे पी-1\nपी-1 स्ट्रेन हा मूळ कोरोना विषाणूपेक्षा दुप्पट वेगानं पसरतो. जुन्या कोरोनाला रोखण्यासाठी तयार झालेल्या प्रतिकार शक्तीलाही चकवा देण्याची क्षमता पी-1मध्ये आहे. कोरोनातून ब-या झालेल्या रूग्णांना P-1स्ट्रेनमुळे लवकर लागण होऊ शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ब्राझीलमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होतंय. संक्रमणाचा वेग असाच राहिला तर जग पुन्हा धोक्यात येऊ शकतं.\nब्राझीलमध्ये कोरोना हाताबाहेर जाण्यास कारणीभूत ठरलाय राष्ट्राध्यक्ष बोलसेनारो यांचा अडेलतट्टूपणा.. त्यांनी सुरूवातीपासूनच कोरोनाला गांभीर्यानं घेतलं नाही. कोरोना म्हणजे साधा सर्दी-ताप असं म्हणून दुर्लक्ष केलं. स्वत: कोरोना बाधित झाल्यानंतरही मित्रांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या. इतकंच नाही तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल असं कारण देऊन लॉकडाऊनला नकार दिला.\nब्राझीलमधल्या नव्या स्ट्रेनबाबत WHOअर्थात जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. अनेक शास्त्रज्ञांनी ब्राझील ही नैसर्गिक प्रयोगशाळा झाली असल्याची भीती व्यक्त केलीये. कोरोनाच्या या नव्या खतरनाक स्ट्रेनला जगात फार पसरू न देणं, हे सर्वांसमोरचं आव्हान आहे.\nकोरोना लसचा एकच डोस घेतल्यास काय त्रास होईल\nआपल्याला कोरोनाची लस लागल्यास आपण सुरक्षित व्हाल. हे माहित आहे की लसीचे दोन डोस असतील. परंतु जर आपण लसचा एक डोस ठेवला तर दुसरा नाही तर काय करावे लसचा पहिला डोस …\nआपल्याला कोरोनाची लस लागल्यास आपण सुरक्षित व्हाल. हे माहित आहे की लसीचे दोन डोस असतील. परंतु जर आपण लसचा एक डोस ठेवला तर दुसरा नाही तर काय करावे लसचा पहिला डोस निरुपयोगी होईल. होय आयसीएमआरचे माजी वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले आहेत की जर लसचा दुसरा डोस लागू केला नाही तर प्रथम डोस निरुपयोगी होईल.\nमाजी आयसीएमआर वैज्ञानिक डॉ रमण गंगाखेडकर यांच्या मते, लसचा दुसरा डोस घेतल्यानंतरही, 12-15 दिवस संक्रमणाचा धोका असतो. दुसर्या डोसच्या सुमारे 40 दिवसानंतर लगेचच संपूर्ण प्रतिकारशक्ती येते. पहिल्या डोसनंतर दुसरी लस दिली गेली नाही, किंवा इंजेक्शन देण्यास उशीर झाला असेल तर ही गोंधळ उडाला. पूर्वीचा संसर्ग होण्याचा धोकाही तसाच असेल.\nआता आपण गृहित धरू की दुसरी लस चुकली किंवा हेतूपूर्वक सोडली गेली. मग आपण काय करावे शास्त्रज्ञांच्या मते, जर आठवडा गेला असेल तर काहीच हरकत नाही. ते कर पण लगेच. गंगाखेडकर पुढे असेही म्हणतात की, लाँसेट जनरलचा अहवाल आहे. त्या अहवालानुसार इतर डोस तीन महिन्यांत दिले जाऊ शकतात. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने या मार्गदर्शक सूचना स्पष्ट केल्या पाहिजेत जेणेकरुन लसीचा दुसरा डोस कधी घ्यावा हे लोकांना कळेल.\nतसे, नियम 28 दिवसांचा आहे. म्हणजेच, जर पंतप्रधान मोदींनी 1 मार्च रोजी लसचा पहिला डोस घेतला असेल तर ते 28 मार्चला पुन्हा एम्समध्ये जातील आणि त्या दिवशी लसीचा दुसरा डोस घेतील.\nकोवीड 19 रुग्णांसाठी ही औषधे ठरतायत संजीवनी…\nसध्या उपलब्ध असलेली औषधे को वी ड 19 च्या रुग्णांवर वापरता येतील का, हे संशोधन खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला डेसमेथाझोन आणि आता तेक्सीलिझिमिम या दोन अँटी बायोटिक मुळे कित्येक को वी …\nसध्या उपलब्ध असलेली औषधे को वी ड 19 च्या रुग्णांवर वापरता येतील का, हे संशोधन खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला डेसमेथाझोन आणि आता तेक्सीलिझिमिम या दोन अँटी बायोटिक मुळे कित्येक को वी ड 19रुग्णांचा जीव तरी वाचला.\nऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी क्या प्रा. मार्टिन लांद्रे म्हणतात, मागच्या वर्षी आपल्याला को वी ड 19 आजारावर उपचार काय करायचे हेच माहिती नव्हतं. मात्र आता दोन उपचारपद्धती उपलब्ध आहेत. या दोन्ही पद्धतींत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला जातो.डेसमेथाझोन आणि तेक्सीलिझिमिम ही दोन औषधे एकत्रित दिली, तर मृत्यूची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते, ही एक चांगली बाजू आहे.\nडेसमेथाझोन ची बाजारातली किंमत जवळपास ७ अमेरिकन डॉलर्स म्हणजे ५००रुपये इतकी आहे. तर अर्थरिटी साठी वापरल जाणार तेक्सीलिझिमिम हे ७०० डॉलर्स ना मिळतं. म्हणजे जवळपास ४९००० रुपये.\nपण को वी ड 19 मुळे अतिदक्षता विभागात मुक्काम करावं लागला, तर त्यासाठी येणाऱ्या खर्चा पेक्षा हा खर्च कमीच आहे. आणि म्हणून या दोन्ही औषधांमुळे को वी ड 19 क्या रुग्णांना अतिदक्षता विभा��ात जाण्यापासून रोखले आहे, ही एक समाधानकारक बाब आहे.\nकोरोनामुक्त आहेत तरी पुन्हा कोरोनाची शक्यता\nमहाराष्ट्रातील आकडे हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.तरी तूर्तास त्याला आळा घालण्यासाठी अनेकविध नियम,उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. पण आधीच्या कोरोनाच्या लाटेपेक्षा यावेळी आलेली हि लाट प्रचंड आहे. त्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या …\nमहाराष्ट्रातील आकडे हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.तरी तूर्तास त्याला आळा घालण्यासाठी अनेकविध नियम,उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. पण आधीच्या कोरोनाच्या लाटेपेक्षा यावेळी आलेली हि लाट प्रचंड आहे. त्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात येत आहेत. व सध्या सध्या आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा अधिक धोकादायक असल्याचे मत एम्सचे संचालक आणि देशाच्या कोविड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरीया यांनी म्हटले आहे.\nयाबद्दल ते बोलत असताना या कोरोनाच्या नवीन लातेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत देशभरात जवळपास 240 रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळला आहे व ‘या नव्या स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणे आणखी कठीण असल्याचे’ ते म्हणाले आहेत.त्यामुळे यापूर्वी जे कोरोनाग्रस्त होते ज्यांच्या अँटीबॉडी तयार झालेल्या अशा व्यक्तींनाही कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.अशा वेळी सोशल डिस्टंन्स पाळणे, सॅनिटायझर किंवा साबणाने वेळोवेळी हात स्वच्छ करणे, मास्क वापरणे ही काळजी घेणे आवश्यक आहे.\nनियमांचे काटेकोर पालन करून सर्वांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून पुन्हा एकदा कोरोनाला कमी करण्यात आपल्याला यश मिळू शकेन.\nपुण्यामध्ये कोरोना बाधितांचे आकडा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत पुण्यात लॉकडाऊन करण्यात येणार का नाही, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तरी पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी …\nपुण्यामध्ये कोरोना बाधितांचे आकडा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत पुण्यात लॉकडाऊन करण्यात येणार का नाही, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.\nतरी पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. त्यांनी सांगितले सध्या पुण्यामध्ये कोरोना ग्रस्तांचा शोध घेण्यासाठी तपासणी आणि चाचण्या चालू आहेत. शहरात सूक्ष्म विलगीकरण करण्यात आले आहे. या तपासणी आणि चाचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच्यामुळे शहरात पूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज नाही.\nपुण्यात 84 कोरोना प्रतिंबधक लसीकरण केंद्रे आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3,574 नवीन रुग्ण आढळले आहेत. 443822 एकुण सक्रिय रुग्णांची संख्या आहेत. तर 9440 एकुण मृतांची संख्या आहेत.\nकोरोनाची लस २४ तास असेन उपलब्ध \nकोरोनाचे लसीकरण करून घेण्यासाठी सगळेच जण वाट पाहत आहेत.कोरोनाचे लसीकरण हे सोमवारपासून म्हणजेच दिनांक १ -०३-२०२१ पासून सुरु करण्यात आले. पण काही ठिकाणी त्याची रीतसर तयारी नसल्याचेही दिसून आले.त्यामुळे सगळीकडेच गोंधळ …\nकोरोनाचे लसीकरण करून घेण्यासाठी सगळेच जण वाट पाहत आहेत.कोरोनाचे लसीकरण हे सोमवारपासून म्हणजेच दिनांक १ -०३-२०२१ पासून सुरु करण्यात आले. पण काही ठिकाणी त्याची रीतसर तयारी नसल्याचेही दिसून आले.त्यामुळे सगळीकडेच गोंधळ उडाला होता.आता हाती आलेल्या नवीन माहितीनुसार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी स्पष्ट केले की कोरोनाची लस लोकांना ठरावीक वेळेत देण्याचे कोणतेही बंधन रुग्णालयांवर नाही. ती तिथे २४ तास उपलब्ध असायला हवी आणि लोकांना ती सोयीनुसार मिळायची व्यवस्थाही हवी.\nसर्व खासगी रुग्णालयांत लसीकरणाची व्यवस्था करा, असे आवाहन केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्यांना केले होते. डॉ. हर्षवर्धन यांनी आता त्यापुढे जात ठरावीक वेळेतच ती देण्याचे कोणतेही बंधन रुग्णालयांवर नसल्याचे सांगितले. तसे प्रत्यक्ष सुरू झाल्यास लोकांना २४ तासांत कधीही सोयीने लस घेता येईल. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सरकारने वेळेचे बंधन काढून टाकले आहे.\nलोकांची वेळ आणि आरोग्य या दोन्ही बाबींना महत्त्व द्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे मजूर, नोकरदार यांना त्यांच्या सोयीच्या वेळी लस मिळणे आवश्यक असून, रुग्णालयांनी तशी व्यवस्था करावी, असे आरोग्यमंत्री म्हणाले. पुरेसा साठा तयार ठेवा रुग्णालय व लस घेण्यासाठी येणारे यांचा विचार आम्ही केला आहे. त्यासाठी जे पोर्टल तयार करण्यात आले आहे, त्यात कुठेही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशा वेळेचे बंधन घातलेले नाही. सकाळी ८ किंवा त्याआधी ते रात्री ८ पर्यंत वा त्यानंतरही ती लस लोकांन�� मिळायला हवी. त्यासाठी रुग्णालयांनी राज्यांशी समन्वय साधावा आणि पुरेशा लसींची व्यवस्था करून ठेवावी,\nKarad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार\nRace to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही\nIPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी\nPune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी\nCorona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2.html", "date_download": "2021-06-17T20:48:29Z", "digest": "sha1:JRLB572D4ZWDZDKSJEWQH3NT5JUHELWT", "length": 16971, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "जुन्या निकषांनुसार कामाला विमा कंपन्यांचा नकार; मुख्यमंत्र्यांसमोर जाणार प्रश्न - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nजुन्या निकषांनुसार कामाला विमा कंपन्यांचा नकार; मुख्यमंत्र्यांसमोर जाणार प्रश्न\nby Team आम्ही कास्तकार\nin पंतप्रधान पीक विमा योजना, बातम्या\nजळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम करण्यास विमा कंपन्यांनी हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत काम करण्यास नकार दिला. विमा कंपन्या, शेतकरी व शासन यांची एक संयुक्त बैठक गुरुवारी (ता.२२) झाली. यात शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी जुने म्हणजेच २०१९-२० चे निकष लागू करण्याची मागणी केली.\nया बैठकीत जळगाव, धुळे जिल्ह्यातील शेतकरी ‘व्हीसी’द्वारे सहभागी झाले. बैठकीत कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, सहा विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रकाश पाटील, एस.बी.पाटील, सत्वशील पाटील, अमोल पाटील, विशाल महाजन आदी सहभागी झाले.\nशेतकऱ्यांनी विविध मुद्दे मांडले. त्यात यंदा विमा संरक्षित निधी निम्मा करा, पण जुने निकष लागू करा. २८ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने जे पत्र राज्याला दिले, ते रद्द करावे. विमा कंपन्या काम करीत नसतील तर शास��ीय विमा संस्था व शासन यांनी ही योजना राबवावी. तसे शक्य नसले तर शासनाने थेट निधी अनुदान म्हणून केळी उत्पादकांना द्यावा. यंदा चार हेक्टरपर्यंतच क्षेत्राला विमा संरक्षण घेण्याची अट योग्य नाही. जियो टॅगिंग पध्दतीने काम करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.\n२०११ पासून विमा योजना आहे. पण दरवर्षी निकष बदलले आहेत. यंदा लागू केलेले परतावा निकष वस्तुस्थितीनुसार नाहीत. त्यानुसार शेतकरी योजनेचे सहभागी होणार नाहीत, योजनेवर बहिष्कार टाकू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यावर ‘एनडीआरएफ’मधून मदत देता येईल का, यावर विचार करू, मुख्यमंत्री यांच्याकडे सर्व मुद्दे ठेवू, असे स्पष्टीकरण आयुक्त डवले यांनी दिले.\nजुन्या निकषांनुसार कामाला विमा कंपन्यांचा नकार; मुख्यमंत्र्यांसमोर जाणार प्रश्न\nजळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम करण्यास विमा कंपन्यांनी हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत काम करण्यास नकार दिला. विमा कंपन्या, शेतकरी व शासन यांची एक संयुक्त बैठक गुरुवारी (ता.२२) झाली. यात शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी जुने म्हणजेच २०१९-२० चे निकष लागू करण्याची मागणी केली.\nया बैठकीत जळगाव, धुळे जिल्ह्यातील शेतकरी ‘व्हीसी’द्वारे सहभागी झाले. बैठकीत कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, सहा विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रकाश पाटील, एस.बी.पाटील, सत्वशील पाटील, अमोल पाटील, विशाल महाजन आदी सहभागी झाले.\nशेतकऱ्यांनी विविध मुद्दे मांडले. त्यात यंदा विमा संरक्षित निधी निम्मा करा, पण जुने निकष लागू करा. २८ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने जे पत्र राज्याला दिले, ते रद्द करावे. विमा कंपन्या काम करीत नसतील तर शासकीय विमा संस्था व शासन यांनी ही योजना राबवावी. तसे शक्य नसले तर शासनाने थेट निधी अनुदान म्हणून केळी उत्पादकांना द्यावा. यंदा चार हेक्टरपर्यंतच क्षेत्राला विमा संरक्षण घेण्याची अट योग्य नाही. जियो टॅगिंग पध्दतीने काम करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.\n२०११ पासून विमा योजना आहे. पण दरवर्षी निकष बदलले आहेत. यंदा लागू केलेले परतावा निकष वस्तुस्थितीनुसार नाहीत. त्यानुसार शेतकरी योजनेचे सहभागी होणार नाहीत, योजनेवर बहिष्कार टाकू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यावर ‘एनडीआरएफ’मधून मदत देता येईल का, यावर विचार करू, मुख्यमंत्री यांच्याकडे सर्व मुद्दे ठेवू, असे स्पष्टीकरण आयुक्त डवले यांनी दिले.\nहवामान जळगाव धुळे कृषी आयुक्त प्रकाश पाटील मुख्यमंत्री\nहवामान, जळगाव, धुळे, कृषी आयुक्त, प्रकाश पाटील, मुख्यमंत्री\nजुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम करण्यास विमा कंपन्यांनी हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत काम करण्यास नकार दिला.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nपरभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७ आकडेबहाद्दरांवर कारवाई\nशेतमालाची निर्यात वाढविण्यासाठी काम सुरू : डॉ. कुमार\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/resignation-chairman-and-deputy-chairman-tanpure-factory-rahuri-329316", "date_download": "2021-06-17T21:38:33Z", "digest": "sha1:LPGTLM7UMWEZLDIYN4OKSO62ZOCKASNL", "length": 18341, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तनपुरे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर... ‘यांना’ मिळणार संधी", "raw_content": "\nडॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी दिलेले पदाचे राजीनामे सोमवारी (ता. ३) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.\nतनपुरे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर... ‘यांना’ मिळणार संधी\nराहुरी (अहमदनगर) : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी दिलेले पदाचे राजीनामे सोमवारी (ता. ३) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली १० दिवसात नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.\nचार वर्षांपूर्वी तनपुरे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे दिली. त्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना बंद पडला होता. उदयसिंह पाटील व शामराव निमसे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेचे कारखान्याचे थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास मदत केली. त्यामुळे, मोठा अडसर दूर झाला.\nतीन वर्ष बंद पडलेला कारखाना पूर्ववत सुरू झाला. दोन वर्ष हंगाम यशस्वी पार पडला. गेल्यावर्षी ऊस टंचाईमुळे कारखाना बंद राहिला. त्यामुळे जिल्हा बँकेचे कर्ज थकले. कारखाना पुन्हा बँकेच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु, पुन्हा एकदा माजी आमदार कर्डिले मदतीला धावले. खासदार डॉ. विखे पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष निमसे व संचालक मंडळाच्या विनंतीवरून, जिल्हा बँकेने कर्जफेडीसाठी एक वर्ष मुदतवाढ दिली. त्यामुळे कारखान्याचा आगामी गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.\nपुढील वर्षी कारखान्याची निवडणूक होणार आहे. एक वर्षासाठी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे. कारखान्याचे सूत्रधार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही नामदेवराव ढोकणे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते. याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.\nकारखान्याचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे- पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. प्रतिकूल परिस्थितीत श्रेष्ठींच्या व सभासदांच्या आशीर्वादाने जबाबदारी यशस्वी पार पाडली. याचे समाधान आहे. चार वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे श्रेष्ठींच्या आदेशानुसार २८ जुलैला मी व उपाध्यक्ष निमसे यांनी राजीनामा दिला. सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत दोघांचे राजीनामे मंजूर झाले.\n- उदयसिंह पाटील, अध्यक्ष, तनपुरे साखर कारखाना\nसंपादन : अशोक मुरुमकर\nआमदार रोहित पवार, खासदार डॉ. विखे पाटील अन्‌ पंकजा मुंडे यांनी जीवनातील किस्से, एकमेकांवर कोटी करीत उडवून दिली धमाल\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे हे एका वाहिनीवरील ‘ज्याची राज्यात मोठी हवा आहे’ त्या विनोदी कार्यक्रमात हे सहभागी झाले होते.\nतनपुरे कारखान्यात गव्हाण व मशीनरीत आधुनिकीकरण करून दैनंदिन गाळप क्षमता तीन हजार वरुन ४२५० मॅट्रिक टनावर\nराहुरी (अहमदनगर) : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरचे तांत्रिक दोष दुरुस्ती करून कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरु झाला. तत्पूर्वी, कारखाना कामगार व व्यवस्थापनातर्फे परिसरातील देव- देवतांना अभिषेक करून, हंगाम निर्विघ्न पार पडण्यासाठी साकडे घालण्यात आले.\nखासदार डॉ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादकांना चांगला भाव देऊ\nराहुरी (अहमदनगर) : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना तालुक्याची कामधेनु आहे. कारखान्याचा आर्थिक गाडा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी कारखान्यात राजकारणाला थारा नसेल. पक्षभेद, गट- तट बाजूला ठेवून, सर्वांना बरोबर घेऊन कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करील, अ\nडॉ. विखे पाटील कर्जतच्या गाळेधारकांना म्हणाले, नो टेन्शन मी आहे ना\nकर्जत : शहराचा विकास आणि गाळेधारकांचे हित यांचा समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी गाळेधारकांना दिले.\nपवार-विखे वादावर रोहित पवारही बोलले... वाचा सविस्तर\nनगर ः \"\"पवार व विखे घराण्यांत पूर्वी काय वाद होता, याचे सखोल ज्ञान मला नाही. सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून या दोन कुटुंबांतील वाद संपुष्टात येत असेल तर चांगलेच आहे. त्याचे आपण स्वागतच करू; परंतु राजकीय स्वार्थासाठी आमच्या कुटुंबातील ज्येष्ठांविरोधात वक्तव्य केले, तर सहन करणार नाह\nजोपर्यंत माझ्य��� ताब्यात आहे, तोपर्यंत 'तनपुरे'चे खासगीकरण होऊ देणार नाही\nराहुरी (अहमदनगर) : राज्यातील सहकारी साखर कारखाने बंद करुन, 25 कारखाने विकत घेणारे एकच कुटुंब आहे. परंतु, जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे, तोपर्यंत तनपुरे कारखान्याचे खासगीकरण होऊ देणार नाही. निवडणुकीत परिवर्तन मंडळाला सभासद शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केल\nदोन्ही ‘दादां’चे कर्जतमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून मुक मोर्चात आभार\nकर्जत (अहमदनगर) : शहरातील (मेन रोड) मुख्य रस्त्यावरील गाळेधारक व्यापाऱ्यांच्या वतीने सध्या प्रगतीपथावर असलेल्या भिगवन- कर्जत- अमरापूर रस्त्याबाबत होणारा अन्याय व विविध मागण्यांसाठी बसस्थानक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला.\nकर्जतमधील गाळेधारकाच्या डोक्यावरची टांगती तलावर कायमची दूर होणार\nकर्जत (अहमदनगर) : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा असणार्‍या गाळेधारकांना रस्ता रुंदीकरणामध्ये विस्थापित होण्याची वेळ आली आहे.\nकर्जतकरांच्या मदतीला भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही ‘दादा’\nकर्जत (अहमदनगर) : भिगवन- कर्जत- अमरापूर रस्त्याचे कर्जत शहरातून होणारे काम बंद ठेवावे आशा प्रकारची सूचना खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधून दिल्या आहेत. या निर्णयामुळे कर्जत येथील व्यापारी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.\nनातवंडांवर बेतले ते कुत्र्यावर निभावले शालिनी विखे पाटील यांच्या जवळच बिबट्याचा हल्ला\nशिर्डी (अहमदनगर) : काळ आला होता; पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांना आला. काळ अवघ्या पाच फुटांवर आला; मात्र सुदैवाने जिवावरचे कुत्र्यावर बेतले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-mla-rohit-pawar-welcomes-pm-narendra-modi-decision-about-social-media-handle-267405", "date_download": "2021-06-17T21:43:38Z", "digest": "sha1:OORKLPP5RZJG5KL6VJSQVKE6NUQYWBPE", "length": 17988, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पंतप्रधान मोदींच्या 'त्या' निर्णयाचे रोहित पवारांनी केले स्वागत; म्हणाले...", "raw_content": "\nदेशभरातील अशाच प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान महिलांच्या स्टोरीज सोशल मीड���यावर शेअर करण्यासाठी त्यांनी #SheInspiresUs हा हॅशटॅगही वापरण्याची विनंती केली आहे.\nपंतप्रधान मोदींच्या 'त्या' निर्णयाचे रोहित पवारांनी केले स्वागत; म्हणाले...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (ता.२) ट्विट करत सोशल मीडीयापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली. त्यावरून देशभर चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर मोदींनी मंगळवारी (ता.३) आणखी एक ट्विट करून यासंबंधीचा खुलासा केला.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nयेत्या रविवारी (ता.8) जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटचे व्यवस्थापन महिला करतील. यावेळी मोदी स्वत: त्यांच्या बाजूला राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या संघर्षातून समाजाला प्रेरणा मिळेल, अशा महिलांवर सोशल मीडिया चालवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे, अशा प्रेरणादायी महिलांची माहिती पोहोचविण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी जनतेला केले आहे.\n- तब्ब्ल 'इतक्या' लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा झाली 4 हजार 807 कोटींची रक्कम...\nमहत्त्वाची गोष्ट म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या कल्पनेमुळे देशातील अनेक भगिनींचं कर्तृत्त्व आपल्यापर्यंत पोहोचेल. अशाचप्रकारे बेरोजगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांबाबतही पुढाकार घेतल्यास त्यांच्याही अडचणी कळतील आणि त्यातून योग्य मार्ग काढता येईल, असे आमदार पवार यांनी म्हटले आहे.\n#SheInspiresUs हा हॅशटॅग नेमका आहे तरी काय\n८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विशेष उपक्रम राबविणार आहेत. या दिवशी मोदी आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स समाजात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिलांना चालविण्यास देणार आहेत.\n- Coronavirus : आग्र्यातील ६ जण कोरोनाच्या विळख्यात; रुग्णांची संख्या वाढतेय\nदेशभरातील अशाच प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान महिलांच्या स्टोरीज सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी त्यांनी #SheInspiresUs हा हॅशटॅगही वापरण्याची विनंती केली आहे. जास्तीत जास्त भारतीयांनी आपल्या परिसरातील महिलांचा गौरव करत त्यांच्या लढ्याला सर्वांसमोर आणावे, असे आवाहनही केले आहे.\n- मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत; महिला चालविणार अकाउंट्स\nसोलापूर ः देश कोरोनासारख्या मोठ्या आजाराशी लढत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच आवाहन केले आहे. मात्र, विरोधक त्याचा बाऊ करत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या दिवशी पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले आहे ते पूर्णपणे चुकीच\nपालकमंत्री आव्हाड यांचे साकडे : बा विठ्ठला, कोरोनाचे संकट दूर होऊ दे\nपंढरपूर (जि. सोलापूर) : बा विठ्ठला, देशावर आणि राज्यातील जनतेवर कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. या संकटातून राज्यातील जनतेला सुखरूप बाहेर काढ. ही सर्व तुझीच लेकरे आहेत. तुझ्या लेकरांना आणि सरकारला महामारीच्या संकाटाला तोंड देण्याची शक्ती दे, असे साकडे आपण संत चोखामेळा चरणी घातल्याचे सोल\nमजुरांच्या दुर्देवी मृत्यूनंतर शरद पवार अस्वस्थ, ट्विट करुन म्हणाले...\nमुंबई - औरंगाबाद जवळच्या करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर ट्विट करु\nनिलेश राणे- रोहित पवारांमध्ये ट्विटरवर जुंपली, वाद चिघळणार\nमुंबई- माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपली आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यावर पुन्हा एकदा निलेश राणेंनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यामुळे या दोन्ही तरुण नेत्यांमध\nपवार टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात बरं का... नीलेश राणे-रोहित पवार वादात मंत्री तनपुरेंची उडी\nनगर ः माजी खासदार नीलेश राणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यात सध्या ट्विटयुद्ध सुरू आहे. रोहित पवार यांच्यावर राणे यांनी एकेरीवर येत टीका केली होती. मात्र, रोहित यांनी त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिले होते. हे ट्विटयुद्ध सुरू असतानाच राष्ट्रवादीचे युवा मंत्री प्राजक्त तनपुरे\nनिलेश राणे VS रोहित पवारांमधील ट्विटर वॉर शिगेला, थेट 'लायकी'ची भाषा\nमुंबई- माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्र��सचे आमदार रोहित पवार यांच्यातला ट्विटर वॉर शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये ट्विटरवर वाद सुरु आहे. आता रोहित पवारांच्या एका खोचक ट्विटला राणेंनी उत्तर दिलं आहे. त्या ट्विटला देताना राणेंनी थेट 'लायकी' अशा भाषेचा वाप\nखडसेंच्या प्रवेशावर आमदार रोहित पवार म्हणाले राष्ट्रवादीत आता भरती सुरु\nअहमदनगर : भाजपला जय श्रीराम करुन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे. त्यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून स्वागत केले जात आहे. कर्जत\nरोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला; 'पेट्रोल-डिझेल दरवाढ आटोक्यात आणायचीय तर...'\nपुणे : गेला महिना गाजला तो पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या दरांमुळे. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला झळ बसत आहे. देशातील जवळपास सर्वच शहरांत-गावात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार त्यां\nअजित पवारांनी कापले परतीचे दोर; पंतप्रधान मोदींना दिला 'हा' शब्द\nमुंबई : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अज्ञातवासात राहिलेले अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टिव झाले आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या केंद्रीय आणि भाजप नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे आभार अजित पवार यांन मानले आहेत. ट्विटरवर अजित पवार यांचे हे आभार प्रदर्शन सध्या चर्चेचा विषय ठ\nरोहित पवार भाजपला म्हणाले, नेत्यांना लगाम घाला\nपुणे : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक भाजपने मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य करत तुमच्या नेत्यांना लगाम घाला असे म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-after-delhi-election-bjp-will-try-form-government-maharashtra-again-operation-lotus", "date_download": "2021-06-17T20:58:12Z", "digest": "sha1:WI4KQ7TNFWAG53A7WSAOH2OGMKJ2O5MR", "length": 14228, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "ठाकरे सरकारला भाजपचा धक्का? पुन्हा वापरणार ऑपरेशन 'लोटस' | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ म��ळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठाकरे सरकारला भाजपचा धक्का पुन्हा वापरणार ऑपरेशन 'लोटस'\nठाकरे सरकारला भाजपचा धक्का पुन्हा वापरणार ऑपरेशन 'लोटस'\nठाकरे सरकारला भाजपचा धक्का पुन्हा वापरणार ऑपरेशन 'लोटस'\nशुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020\nमुंबई : विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेत आले. ठाकरे सरकारला सत्तेत येऊन आता तीन महिने झाले आहेत. भाजपने सत्तेत येण्यासाठी खुप आटापीटा केला परंतू ज्येष्ट नेते शरद पवार यांनी तीन पक्षांना एकत्रित करत भाजपच्या सत्तेत येण्याच्या सर्व आशांवर पाणी पाडले. यामुळे चिडलेल्या भाजपने आता कर्नाटकमध्ये स्थापन केलेल्या सरकारच्या पार्शवभूमीवर आता महाराष्ट्रात देखील 'ऑपरेशन लोटस' चा प्रयोग केला जाणार असल्याची चर्चा आहे.\nमुंबई : विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेत आले. ठाकरे सरकारला सत्तेत येऊन आता तीन महिने झाले आहेत. भाजपने सत्तेत येण्यासाठी खुप आटापीटा केला परंतू ज्येष्ट नेते शरद पवार यांनी तीन पक्षांना एकत्रित करत भाजपच्या सत्तेत येण्याच्या सर्व आशांवर पाणी पाडले. यामुळे चिडलेल्या भाजपने आता कर्नाटकमध्ये स्थापन केलेल्या सरकारच्या पार्शवभूमीवर आता महाराष्ट्रात देखील 'ऑपरेशन लोटस' चा प्रयोग केला जाणार असल्याची चर्चा आहे.\nदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली. तीन वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत आल्याने अगदी पहिल्या दिवसांपासूनच या पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं पुढे येत आहे. त्याचाच फायदा घेत भाजप ठाकरे सरकारविरुद्ध व्ह्युरचना आखत असून राज्य सरकारला धक्का देण्यासाठी तयारी करत आहेत.\nदिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे भाजपचे हायकमांड सध्या दिल्लीत व्यस्त आहेत. त्यामुळे दिल्ली निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा 'ऑपरेशन लोटस' सुरू होणार असल्याची माहिती पुढे आल्याने महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.\nमहाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. सरकार किती दिवस टिकेल याची कुणालाच शाश्वती नसल्याने सगळेच जण आपलं काम दिसून यावं म्हणून धडपड करत आहेत. त्यामुळे श्रेयाचं राजकारणही सुरू झालंय. राष्ट्��वादी आणि शिवसेनेचं त्या मानाने चांगलं सुरु असल्याने काँग्रेस अस्वस्थ आहे. त्यातून कुरबुरी वाढत आहेत.\nही स्थिती लक्षात घेऊन भाजपमधला एक गट हा 'ऑपरेशन लोटस'साठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोण सोबत येवू शकेल याची चाचपणही करण्यात येत आहे. तर भाजपमधल्या काही नेत्यांना राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असं वाटतंय. शिवसेनेस सोबत घ्यायला आम्हाला काहीही अडचण नाही अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली आहे.\nभाजपमधलाच एक गट फुटून निघण्याच्या तयारीत असून त्यांना थोपविण्यासाठी भाजपचे नेते अशा बातम्या पेरत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली.\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/06/05/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T21:19:38Z", "digest": "sha1:QX5NTC56VP6IY7OU5GTLJZLWA4BULG5E", "length": 22233, "nlines": 245, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "रंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती – ना.सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती – ना.सुधीर मुनगंटीवार\nठाणे : नवीमुंबई येथील महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानचे केंद्र प्राणीशास्त्र,पर्यावरणशास्त्राचे एक अभ्यासकेंद्र होईल. त्याचप्रमाणे मनोरंजन केंद्र व शिक्षण केंद्र असे दोन्ही बाबतीतील महत्त्वाचे केंद्र ठरेल.तसेच या प्रतिष्ठान मार्फत सुरू करण्यात आलेल्या रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे वन मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी आज ऐरोली येथे व्यक्त केला.\nऐरोली येथे आज जागतिक पर्यावरण दिन निमित्त महाराष्ट्र राज्य वन विभाग कांदळवन कक्ष तसेच कांदळवन प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या शो‍भिवंत माशांच्या उबवणी केंद्राचे उदघाटन ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मरीन मॅटर्स या व्याख्यान मालिकेचे उद्घाटन,बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी,मुंबई यांनी तयार केलेल्या बर्ड बॅण्ड मोबाईल ॲप्लिकेशनचे विमोचन आणि कांदळवन प्रतिष्ठानाला महाराष्ट्र वन विकास महामंडळाने दिलेल्या बसचा लोकार्पण सोहळाही ना.मुनगंटीवर यांच्या हस्ते संपन्न झाला.\nया कार्यक्रमास खा.राजन विचारे,आ.संदिप नाईक,आ.रमेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसरंक्षक वन्यजीव नितीन काकोडकर, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन.रामबाबू,कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी,राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो लखनऊ डॉ.कुलदीप लाल, उप वन संरक्षक,कांदळवण कक्ष मुंबई नीनू सोमराज ,विजय चौगुल विरोधी पक्ष नेता आदी उपस्थित होते.\n​या प्रसंगी ना.मुनगंटीवार म्हणाले की,सिंधूदुर्ग येथे खेकडा पालनाचे केंद्र सुरु केले असून या ठिकाणी महिला रोजगार दिला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्त होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले की,आतंरराष्ट्रीय पर्यावरण दिवस हा पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचा दिवस आहे.\n​यावेळी खा.राजन विचारे,आ.संदिप नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.\n​या प्रसंगी पविविध स्वंयसेवी बचतगटांना पुस्तिकेचे वाटप त्याचप्रमाणे व्याख्याते डॉ.गोल्डन क्रॉड्रेज यांचा तसेच राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो लखनऊ डॉ.कुलदीप लाल यांचा सत्कार करण्यात आला.\nकार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्योती आंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन कांदळवण कक्ष मुंबई नीनू सोमराज यांनी केले.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nमोहने शहाड परिसरात ३५ अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा\nसाथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याची धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानची मागणी\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/maharashtra-unlock-process-starts-in-5-phases-from-monday/", "date_download": "2021-06-17T20:35:45Z", "digest": "sha1:OOBVU7TSHIIMSKGSBYUDB6CTPN6U2YPB", "length": 7366, "nlines": 64, "source_domain": "janasthan.com", "title": "Maharashtra Unlock process Starts in 5 Phases from Monday", "raw_content": "\nसोमवार पासून महाराष्ट्रात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरु : नवीन नियमावली जाहीर\nसोमवार पासून महाराष्ट्रात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरु : नवीन नियमावली जाहीर\nनाशिक जिल्ह्याविषयी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे स्पष्टीकरण\nमुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण गेल्या काही आठवड्या पासून मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यावर भर देण्यात येत आहे. सोमवारपासून काही निर्बंधात आणखी काही शिथिलता करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे.अनलॉक बाबतच्या गोंधळानंतर काल रात्री उशिरा महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढली, पाच टप्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हे विभागण्यात आले असून काही जिल्हे अनलॉक (Maharashtra Unlock) करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे\nराज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा ही नवी नियमावली (Maharashtra Unlock) जारी केली असून . मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (ग्रामीण- मुंबई वगळता) या नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nनाशिक जिल्ह्या बाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे स्पष्टीकरण\nशासनाकडून प्राप्त झालेल्या अधिसूचनेमध्ये जिल्हा व महानगरपालिका असे घटक करून त्यांच्यासाठी पाच लेवल्स निश्चित करण्यात आलेल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व एकूण वापरात असलेले ऑक्सिजन बेड्स याचे प्रमाण विचारात घेऊन आपण कोणत्या लेवलमध्ये बसतो ते निश्चित करायचे आहे. त्यानंतर त्या लेवल साठी निश्चित केलेले नियम लागू होतील. त्यामध्ये सुद्धा स्थानिक परिस्थिती पाहून अंशतः फेरबदल करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आहेत. महापालिका व जिल्हा अशी पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड वापरा बाबतची स्वतंत्र माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही असले तरी हे सर्व नियम सोमवारपासूनच लागू होणार असल्याने सध्यातरी पूर्वीच्याच नियमाप्रमाणे वीकेंड लॉक डाऊन सुरू राहील.\n– सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक\nआजचे राशिभविष्य शनिवार,५ जून २०२१\nराज्यात येत्या सोमवारपासून पाच स्तरांवर अनलॉक सुरू\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/09/12/dhekar-gas/", "date_download": "2021-06-17T21:22:41Z", "digest": "sha1:EDHVVCFKFLBZ7J7ZLVB3G5AQR4GHB7GQ", "length": 9127, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "सतत ढेकर येणे, पोटात गॅस होणे जाणून घ्या घरगुती रामबाण उपाय… – Mahiti.in", "raw_content": "\nसतत ढेकर येणे, पोटात गॅस होणे जाणून घ्या घरगुती रामबाण उपाय…\nसारख्या ढेकर येत असल्यास अस्वस्थ वाटू शकते, काही घरगुती उपायांनी हा त्रास कमी होईल. जेव्हा तुम्ही अनेक लोकांमध्ये असता आणि अचानक तुम्हाला शिंक अथवा ढेकर असल्यास खूप ऑक्‍वर्ड वाटत राहाते. काही लोकांना नेहमीच असे होते. विशेषतः काहीलोकांना थोड्या थोड्या वेळाने ढेकरा येत राहातात. याची अनेक कारणे आहेत. पोट बिघडलेले असणे आणि गैस ही ह्याची महत्वाची कारणे आहेत. काही घरगुती उपायांनी तुम्ही यापासून मुक्ती मिळवू शकता. या सगळ्या गोष्टी सहजपणे तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात ज्या तुम्हाला या समस्येपासून सुटका करण्यात मदत करतील.\nआले : याचे अनेक फायदे असतात. हे एंटीऑक्सीडेंट आणि एंटीबायोटिकचे भांडार असते. याची चव तर छान असतेच परंतु हे आरोग्यासाठीही फायदेशीर असते. हे पचनाच्या तक्रारी व गैस यांच्यावर फारच गुणकारी आहे. तुम्ही एक कप गरम पाण्यात एक आल्याचा तुकडा घालून दहा मिनिटे तसेच ठेवून द्या. यात थोडा मध घालून २ ते तीन वेळा याचे सेवन करा. याने ढेकरीची समस्या दूर होते.\nपुदीना : पुन्हा पुन्हा ढेकर येण्याची समस्या पुदिन्यामुळे दूर होते. अनेक प्रकारे तुम्ही पुदिन्याचा समावेश स्वयंपाकात करू शकता. सरबत, चटणी किंवा दह्यात घालून पुदिन्याचे सेवन केले जाऊ शकते. रोज एक कप गरम पाण्यात पुदिन्याची काही पाने घ��ला आणि दहा मिनिटांनी ते पाणी प्या, याने तुम्हाला आराम वाटेल.\nवेलची : पुन्हा पुन्हा ढेकर येण्याचे कारण पोटातील गैस हे असते. जर तुम्हाला सारख्या ढेकरा येत असतील तर तुम्हाला आधी तुमच्या पोटाचा इलाज करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या आहारात वेलचीचा समावेश करायला हवा. वेलची खाऊन पोटाच्या समस्या दूर होतात ज्याने ढेकरा बंद होतात. दिवसातून एकदा वेलची चावून खावी. याने पचनक्रियाही सुधारते आणि तुमच्या ढेकरीची समस्याही दूर होईल.\nकैमोमाइल टी ; कैमोमाइल टी ढेकर समस्येवर खूप गुणकारी आहे. गरम पाण्यात कैमोमाइल टी बैग घालून पाच दहा मिनिटे ठेवून ते पाणी प्यावे. गुळ ; जर जर तुम्हाला करपट ढेकर येत असेल तर गुळ खाल्ला पाहिजे. गुळाचा एक खडा तोंडात घेऊन तो चघळला तर खूप फायदा होईल. लसूण ; लसणीची एक कळी कच्ची चावून खावी व त्यावर एक ग्लास पाणी प्यावेयाने तुमची पचन यंत्रणा सुधारेल.\nका येतात सारख्या ढेकरा :तुमच्या खाण्याच्या सवयी या ढेकर येण्यास जबाबदार असतात. कोल्ड्रिंक किंवा जंक फूड खाल्ल्याने असे होऊ शकते. यातल्या गोष्टी टाळा जास्तकरून रात्रीच्या वेळी. तुमचिया पचनसंस्था नीट असेल तर तुम्हाला सारख्या सारख्या ढेकरा येणे बंद होईल.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article ‘टिप-टिप बरसा पानी’ गाण्याचे हे खरे सत्य जे लोकांना माहिती नाही….\nNext Article काळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plastic-bags/", "date_download": "2021-06-17T21:19:46Z", "digest": "sha1:F6YGY6ALFBE3HH7GCMS6UWSNVDB4PSCQ", "length": 5046, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "plastic bags Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDehugaon : प्लॉस्टिक विरोधी कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई\nएमपीसी न्यूज - देहुगावातील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिकचा वापर केला जात आहे. प्लॉस्टिकवर कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे यांनी पुढाकार घेतला असून शुक्रवारी ग्रामपंचायत प्रशासनाने विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.…\nPimple Nilkh: सोसायटी सदस्यांनी टाकला गेटवरच कचराः महापालिकेकडून दंडात्मक कारवाई\nएमपीसी न्यूज - पिंपळेनिलख येथील प्रशस्त असलेल्या गंगा ओसिएन या गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी चक्क सोसायटीच्या गेटवरच कचरा टाकल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा गेटच्या आतमध्ये टाकला तसेच पाच हजार रुपये दंडदेखील वसूल केला आहे.…\nPimpri : प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा करणा-या दुकानदारांवर कारवाई; बारा हजारांचा दंड वसूल\nएमपीसी न्यूज - पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास बंदी असताना त्याचा साठा करणा-यां दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/maharashtra-corona/", "date_download": "2021-06-17T21:18:15Z", "digest": "sha1:TI5AAIVHOOTCNKYE4WXHGKS76OM3XKIL", "length": 17115, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Maharashtra Corona - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुर��त तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nकेंद्राने दिलेले व्हेंटिलेटर्स उत्तम- देवेंद्र फडणवीस\nपरभणी :- आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी परभणीतील रुग्णालयांची पाहणी केली. या...\nकोरोना : रुग्णांची संख्या घटली, रिकव्हरी रेट ९४.२८ टक्के\nमुंबई :- गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात वाढत असलेली रुग्णांची संख्या रोज ५० ते ६० हजारांच्या घरात पोहोचली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या नव्या...\nकोविडचा रुग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे, त्याचं कुटुंब वाचवलं पाहिजे :...\nमुंबई :- राज्यात कोरोनाच्या (Corona Virus) संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन...\n‘थोडी तरी लाज बाळगा’, मालदीवमध्ये सुट्या घालवणाऱ्या कलाकारांवर नवाझुद्दिन संतापला\nमुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचे शुटींगसुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याच काळात...\nलसीकरणाचा वेग मंदावल्यानं कोरोना नियंत्रणात येत नाहीये का\nदेशात कोरोनाचा (Corona) उद्रेक दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हाच एकमेवर प्रभावी मार्ग आपल्याकडे आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन केंद्र सरकारनं...\nमुख्यमंत्र्यांचा दुसऱ्या लाटेचा अंदाज अचूक ठरला, पण… भाजप नेत्याची टीका\nमुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्या पाच महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज...\nपवारसाहेब, तुम्ही काही करू नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत;...\nमुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या कठीण परिस्थितीत ठिकठिकाणी बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या उद्भवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही...\nभाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या ; अजित पवारांचा...\nमुंबई :- राज्याच्या राजकारणावर सतत भाजपाकडून (BJP) सत्ताधाऱ्यांव�� टीकास्त्र करण्यात येत आहे . विरोधकांच्या याच टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पलटवार केला...\nपरिस्थिती चिघळली, महाविकास आघाडी कोरोना हताळण्यात अपयशी का ठरते आहे\nराज्यात कोरोनानं हाहाकार माजवला असताना नाशिक दुर्घटनेनं कोरोनाची भीषणता अधोरेखित केलिये. रुग्णालय प्रशासनाबरोबरच आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. इतर...\nलॉकडाऊनवरुन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकमेकांसमोर\nमागच्या वर्षी लॉकडाऊनमुळं गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यातून अर्थव्यवस्था अजून सुधारली नाही. राज्यात आर्थिक परिस्थीती बिकट आहे. व्यवसायिकांनी कामगार कपातीला सुरुवात केलीये. 'जनरल...\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_94.html", "date_download": "2021-06-17T20:22:19Z", "digest": "sha1:NSX6UQWVDK5TSPLBE3H7K5KYE7JSFREC", "length": 16540, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "परतुर नगरपरिषदेचा अजब कारभार, २���०० साली ठराव करूनही बाबासाहेबांचा पुतळा/स्मारक कागदावरच", "raw_content": "\nHomeपरतुर नगरपरिषदेचा अजब कारभार, २००० साली ठराव करूनही बाबासाहेबांचा पुतळा/स्मारक कागदावरच\nपरतुर नगरपरिषदेचा अजब कारभार, २००० साली ठराव करूनही बाबासाहेबांचा पुतळा/स्मारक कागदावरच\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयासाठी जातीयवाद्यांचे राजकीय अतिक्रमण\nविश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा स्मारक स्थापणा व अनावरण करण्यासाठी परतूर नगर परिषदकडून दिनांक २८ एप्रिल २००० रोजी सर्वानुमते (२४२) क्रमांकाचा ठराव घेतला गेला होता म्हणून पुतळा स्मारक बांधकाम उभारणी करुन बसविण्याकरीता नियोजीत जागा उपलब्ध करुन देण्याची संपूर्ण जबाबदारी परतूर नगर परिषद मार्फत दिलेल्या लेखी ठराव आश्वासनाची पुर्तता पूर्ण करुन देणे योग्य मानले जात आहे. परंतु सर्व मान्यता, परवानगी, लागू ठराव करुन देण्याची व घेण्याची फार घाई केली जाऊन लेखी कार्यवाहीमध्ये चुक, त्रुटी ठेवून अस्पष्ट अपूर्ण निर्णय ठराव घेतलेला असून पुतळयाची जागा, स्थळ निश्‍चीत करुन देण्याला व ठिकाण ठरवून घेण्याची मुख्य जबाबदारी ही पुतळयासाठी सार्वजनिक मुलभुत मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि परतूर नगर परिषदेची आहे.\nयासाठी कायदेशीर संदर्भ माहिती व पाठपुरावा कडे सर्वांचे दुर्लक्ष होऊन निष्काळजीपणा झालेला दिसत आहे. या संधीचा सर्व पूर्ण गैरफायदा घेतला गेला जात आहे. केवळ ठराव करुन घेऊन सोडून दिलेला दिसून येत आहे यामुळे पुतळा मागणीची खरी अंमलबजावणी पुर्ण करण्याला जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन उशिर, विलंब केला जावून खोट्या आश्वासनाने आंबेडकरी जनतेला आजपर्यंत डावलले आहे. पुर्वीपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याला जागे अभावी खोटे कारण व अडचण दाखवून अडथळा आणून अंर्तभुत विरोधाने आत्तापर्यंत टाळले जात आहे.\nनगर परिषदने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयासाठी गेल्या २० वर्षापासून घोळ घातला असून हा सर्व बहुजन समाजावर जातीय द्वेषातून सामाजिक अन्याय आहे. वर्ष २०१६ ला राहूल नाटकर यांच्या आत्मदहनाच्या ईशाऱ्यानंतर पुतळा स्मारकासाठी खुप घाई गडबडीत निर्णय घेवून तहसिल कार्यालयासमोर दिलेली ही जागा अनाधिकृत असल्याचे सांगीतले जात आहे. ऐकीव माहितीनुसार ही जागा कोणी म्हणतात की, जिल्हा परिषदच्या सरकारी शाळाने या जागेवर मालकी ताबा केलेला आहे, तर कोणी असे म्हणतात की, मुळ मालक एका बाजूच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मालकीची जागा आहे म्हणून नविन मालक आणि जुना मालक यांचा न्यायालयात खटला केस, दावा व वाद चालू आहे.\nअगोदर काही वर्षापुर्वी मागील काळात परतूर नगर परिषद यांनी या वादग्रस्त जागेवरील कॉर्नरला जकात कर वसूली नाका कॅबीनचे बांधकाम करुन विना परवानगीने खाजगी जागेत सरकारी अतिक्रमण केले गेले होते. परंतु सरकारने जकातनाका कर वसूली बंद केल्यामुळे ती कॅबीन धुळखात कित्येक दिवस पडून होती. त्यानंतर याच कॅबीनचे बांधकाम करुन तेथे पंकज बुक स्टॉल थाटण्यात आलेले आहे. हे दोन जमीन मालकाचा वाद विवाद कोर्टात चालू असल्यामुळे खाजगी अतिक्रमण करण्यास पंकज बुक स्टॉलच्या मालकाला संधी परवानगी मिळाली आहे कोणीही हे अतिक्रमणाला खरा आक्षेप घेऊन रोकलेले नसल्याने नविन अतिक्रमण धारक तिसरा व्यक्‍ती हा कित्येक वर्षाने मोफत लाभ, फायदा घेत आहे. कारण मुळ मालकाचा न्यायालयीन खटला मधील निकाल निर्णय आजपर्यंत बाकी आहे.\nत्या जागेच्या प्रकरण संदर्भात परिस्थिती फार गंभीर व वातावरण खुप कठीण निर्माण केले गेले असल्याने पुतळा स्मारकाची स्थापना होणे अशक्य वाटते, परंतु परतूर रेल्वे स्टेशला मंदीर बांधण्यास नियमबाह्य परवानगी असून परतूरचे मुख्य बसस्थानक आगार मध्ये सरकारी जागेत मंदीर स्थापना करण्याची पुर्ण परवानगी आहे. मात्र भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्मारकासाठी कायदेशीर जागा मिळण्याकरीता २० वर्षापासून जातीय भेदभाव केला जात आहे. कारण नियोजीत जागा उपलब्ध करुन देण्याला आणि पुतळयाची स्थापना करण्याला जाणीवपूर्वक टाळण्यात येत आहे. दिलेले आश्‍वासन पूर्णत्वास नेण्याऐवजी पारित केलेला ठराव गुंडाळून आंबेडकरी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे कट कारस्थान रचले जात आहे.\nविशेषतः माहिती लागू कारणातून पर्यायी मार्ग काढणे शक्‍य आहे. कोणतीही सार्वजनिक तक्रार मागणी समस्या असलेले सामूहिक मुलभुत प्रकरण किंवा प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी जनतेची अडचण निवारण करण्याकरीता जनहित लागू प्रशासन अधिकारी व लोक प्रतिनिधी यांना सर्वमान्य अधिकार दिलेले आहेत ते अधिकार केंव्हा वापरायचे आहेत कोर्टातर्फे मालकाला जा���ा संबंधीत निकाल निर्णय देण्याअगोदर नगर परिषद कार्यालयामार्फत संविधानिक मार्गाने जाहिर प्रगटन काढून किंवा वृत्तपत्रामध्ये बातमी देऊन जागेविषयी त्या मालकास वरील सर्व माहिती करुन देऊन आर्थिक मोबदला देण्याचे कबुल करावे किंवा त्या बद्दल नगर परिषदचा गाव, मोठ्यात असलेल्या भुखंडामधून जागा देण्याचे मान्य केले जावून पंकज बुक स्टॉलचे अतिक्रमण हटवून ती अतिक्रमीत जागा पुतळा स्मारकासाठी देण्यात यावी. तसेच पुतळा स्मारकाकरिता वरीष्ठ शासनाकडून परवानगी आणने, घेणे ही परतूर नगर परिषदेची जबाबदारी विसरता कामा नये. अगर खाजगी कायद्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयासाठी जातीयवाद्यांनी राजकीय षडयंत्र रचून पुन्हा पळवाटाने अतिक्रमण केले जात असेल तर लेखी असलेल्या ठरावाच्या आधार पुरावा द्वारे सध्या कार्यरत पदावर असणारे अधिकारी आणि लोक प्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याला परतूरच्या सर्व सामान्य नागरीक व आंबेडकरी जनता यांना पूर्ण अधिकार आहेत.\nरा. परतूर ता. परतूर जि जालना\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/supercool-prediction-of-bigg-boss-fame-rubina-dilaik-see-photo-465720.html", "date_download": "2021-06-17T20:46:31Z", "digest": "sha1:DB7ZL2ODC6ECITMNC3YWWEENX4LRYJLJ", "length": 12342, "nlines": 239, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : बिग बॉस फेम रुबीना दिलैकचा सुपरकूल अंदाज, पाहा फोटो\nबिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीना अनेक कामं करतीये. लवकरच ती लोकप्रिय शो शक्तीमध्ये परत येणार आहे. (Supercool prediction of Bigg Boss fame Rubina Dilaik, see photo)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्याचं मन जिंकतेय.\nआता तिनं तिचे काही हॉट आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.\nबिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीना अनेक कामं करतीये. लवकरच ती लोकप्रिय शो शक्तीमध्ये परत येणार आहे.\nबिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीनाचं अभिनव शुक्ला सोबत मरजनाया हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली आहे.\nयानंतर पारस छाब्रासोबत रुबीनाचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे.\nरुबीना सध्या तिच्या कुटुंबियांसोबत धमाल करतेय. तिच्या आई-वडील आणि बहिणीसोबत सोबतही तिनं काही फोटो शेअर केले आहेत.\nPhoto : ‘मिस शिमला’ची विजेतीही ठरली होती रुबीना दिलैक, ‘तृतीयपंथी’ भूमिकेने दिली ओळख\nBigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा\nताज्या बातम्या 7 months ago\nही इलेक्ट्रीक कार खरेदी करा आणि सरकारकडून 1.62 लाखांचं अनुदान मिळवा\nअर्थकारण 2 years ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्ल��� व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-simple-kapadia-birth-anniversary-simple-kapadia-life-facts-5670789-PHO.html", "date_download": "2021-06-17T20:54:37Z", "digest": "sha1:YH3J44FWO7Z425PZLEFB6TQ3F5YUPIIZ", "length": 3806, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Simple Kapadia Birth Anniversary, Simple Kapadia Life Facts | अभिनयात ठरली फ्लॉप तर डिझायनर बनली ही अॅक्ट्रेस, नंतर कॅन्सरने झाला मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअभिनयात ठरली फ्लॉप तर डिझायनर बनली ही अॅक्ट्रेस, नंतर कॅन्सरने झाला मृत्यू\nमुंबई - गतकाळातील अभिनेत्री सिंपल कापडीयाची आज 59 वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1958 रोजी झाला होता. अनेक चित्रपटांत काम करुनही सिंपल यांना यश मिळाले नाही आणि मग त्यांनी अभिनय सोडून डिझायनरचे काम सुरु केले. अनेक चित्रपटांसाठी ,िंपल यांनी कॉश्च्युम डिझाईनचे काम केले. 'रुदाली' चित्रपटासाठी सिंपल यांना बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइनरचा पुरस्कारही भेटला होता. 2006 साली त्यांना कॅन्सर झाला आणि त्यामुळेच 2009 साली त्यांनी जगाला अलविदा केले.\n'अनुरोध' चित्रपटातून केला होता डेब्यू..\nसिंपल ���ांनी 1977 साली अनुरोध या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांचे हिरो राजेश खन्ना होते. त्यावेळी राजेश खन्ना यांचा विवाह डिंपल यांच्यासोबत झाला होता. सिंपलने सांगितले की, जीजूंसोबतच काम करत असल्याने त्यांना रोमँटीक सीन शूट करतेवेळी फार विचित्र वाटत असे. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.\nपुढच्या स्लाईडवर वाचा, त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A5%A9", "date_download": "2021-06-17T20:04:35Z", "digest": "sha1:YHK3JJL4XASZKBSIBC3DW3426RKF5YRB", "length": 6405, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मोझिला फायरफॉक्स ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमोझिला फायरफॉक्स ३ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती असून ती १७, जुन २००८ रोजी प्रकाशित झाली.\nसी++, एक्सयूएल, एक्सबीएल, जावास्क्रिप्ट, सीएसएस\n७.२ एमबी (लिनक्स), १७.२ एमबी (मॅक), ८.७ एमबी (विंडोज)\nन्याहाळक % (फा.फॉ.) % (एकूण)\nफायरफॉक्स १ ०.०४% ०.०१%\nफायरफॉक्स १.५ ०.०४% ०.०१%\nफायरफॉक्स २ ०.४३% ०.१२%\nफायरफॉक्स ३ २.४९% ०.६९%\nफायरफॉक्स ३.५ २.३५% ०.६५%\nफायरफॉक्स ३.६ २८.३७% ७.८५%\nफायरफॉक्स ४.० ७.८८% २.१८%\nफायरफॉक्स ५ १९.७०% ५.४५%\nफायरफॉक्स ६ ३७.६९% १०.४३%\nफायरफॉक्स ७ ०.८७% ०.२४%\nफायरफॉक्स ८ ०.११% ०.०३%\nफायरफॉक्स ९ ०.०४% ०.०१%\nफायरफॉक्स १० ४१.३०% १०.३२%\nफायरफॉक्स ११ २४.१३% ६.०३%\nफायरफॉक्स १२ ०.७६% ०.१६%\nफायरफॉक्स १३ ०.१२% ०.०३%\nफायरफॉक्स १४ ०.०४ % ०.०१ %\nसर्व मिळून [१] १०० % २४.९८ %\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १३ ऑक्टोबर २०१८, at ११:४१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१८ रोजी ११:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडम��र्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/01/mjpsky-list.html", "date_download": "2021-06-17T21:21:00Z", "digest": "sha1:KVVGYFYBHG4WKHD2CO735YREJ3LQ2GKZ", "length": 20385, "nlines": 316, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "[MJPSKY List 2020-2021 PDF Download] महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना | संपुर्ण माहिती [ Mahatma Phule Karjmafi KYC Process] - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nin कर्जमाफी, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना, शासन निर्णय, शेती, शेतीविषयक योजना\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nअनुसरण योजना योजना 2021: ऑनलाईन अनुप्रयोग\nPDF मध्ये सर्व प्रक्रिया डाउनलोड करा — Click Here\nज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने ची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. राज्य सरकार महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करेल. या शेतकरी महात्मा फुले कर्ज योजनेत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची सर्व पीक कर्जे समाविष्ट केली जातील. महात्मा फुले कर्ज माफी योजने चा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.\nमहाराष्ट्रातील कृषी कर्जमाफी योजना (महात्मा फुले कर्ज योजना) हा शिवसेना सरकारचा मतदानपूर्व सर्वेक्षण होता. मुख्यमंत्री म्हणाले की 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत पीक एमव्हीए सरकार माफ करेल.\nआणि वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात एक विशेष योजना सुरू केली जाईल. पीक कर्जमाफी योजना ( महात्मा फुले कर्ज मुक्ती) बिनशर्त असेल आणि त्याचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयात वेळेत सादर केला जाईल.\nया योजनेचा पहिला टप्पा मार्च 2020 रोजी सुरू होईल. महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना २०२० चा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांना लवकरच या योजनेंतर्गत अर्ज करून लाभ घेता येणार आहे. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या संमेलनाला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरे म���हणाले की कर्जमाफी योजनेत किमान कागदपत्रे सादर करावी लागतील आणि कोणतीही अडचण येणार नाही. राज्य सरकारचे म्हणणे आहे की कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.\nहे पण वाचा –\n[MJPSKY List, 2nd YADI 2020] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2020 साठी कागदपत्रांची पात्रता\nया योजनेंतर्गत लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.\nमहाराष्ट्र महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना ऑनलाईन कर्ज माफी योजना २०२० अंतर्गत सरकारी नोकरी कामगार किंवा उत्पन्न कर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.\nऊस आणि फळांसह अन्य पारंपारिक शेती करणारे राज्यातील शेतकरीही या योजनेंतर्गत येतील\nबँक अधिकारी केवळ त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेईल.\nहे पण वाचा – बँकसोबत आधार लिंकची मुदत संपली. आता कर्जमाफी मिळणार का\nऑनलाईन महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले माफी योजना 2020 साठी अर्ज कसा करावा\nया महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजनेंतर्गत अर्ज करू इच्छित राज्यातील इच्छुक लाभार्थी ऑफलाइन अर्ज करू शकतात.\nसर्वप्रथम, तुमची सर्व कागदपत्रे, आधार घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या नजीकच्या (CSC CENTER) सी.एस.सी केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रा कडे जावे लागेल.\nआधार कार्ड आणि बँक पासबुक त्यानंतर, आपल्याला सर्व सत्यापन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.\nप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केली जाईल. अशा प्रकारे, आपला अर्ज पूर्ण होईल.\nहे पण वाचा –\n[MJPSKY] महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना | संपुर्ण माहिती\n[Download GR] खरीप पीक विमा योजनेसाठी 500 कोटींची रक्कम नवीन शासन निर्णय दि.25 फेब्रुवारी 2020\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nसौर कृषी पंप योजना\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nअनुसरण योजना योजना 2021: ऑनलाईन अनुप्रयोग\n[Registration] देवनारायण छत्र स्कूटी वितरण योजना 2021 राजस्थान नि: शुल्क स्कूटी योजना फॉर्म\nऑनलाईन अर्ज, विद्यार्थ्यांची योजना पंजीकरण\nखानदेशात कांदा दरात सुधारणा\nराज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस; पेरण्या सुरू\nअर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर��ार कडून मोठं गिफ्ट | Budget 2020-21 For Farmers\nPingback: [MJPSKY 3rd List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020 PDF\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/dubai/", "date_download": "2021-06-17T21:32:29Z", "digest": "sha1:2BFLUAXEINE2SNYVY4IADHSOOV5HE43D", "length": 12608, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "Dubai Archives - बहुजननामा", "raw_content": "\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’\nसांगली : बहुजननामा ऑनलाईन - दुबईहून केरळमध्ये डिप्लोमॅटिक बॅगेजमधून ३० किलो सोने सापडल्याचे प्रकरण आता थेट सांगलीपर्यंत येऊन पोहचले आहे. ...\nपरमबीर सिंग, प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ दुबईत असतानाही अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवल्याची व्यापाऱ्याची तक्रार\nनवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस ...\nमुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कमिशनच्या हव्यासापोटी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक करण्यात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) यश ...\nहडपसरमधील डॉ. झांजुर्णे पती-पत्नी ठरले आयर्नमॅनचे मानकरी\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - मागिल वर्षी 2020 मध्ये दुबईमध्ये झालेल्या आयर्नमॅन-703 स्पर्धेत डॉ. राहुल झांजुर्णे आयर्नमॅन ठरले आणि 2021 ...\nदुबईत महिलांच्या एका ग्रुपने न्यूड होऊन बाल्कनीत दिली पोझ, व्हिडिओ वायरल झाल्यानंतर विचारूच नका काय झाले…Video\nनवी दिल्ली : व��त्तसंस्था - दुबईत एका बाल्कनीत नग्न (न्यूड) पोझ देणार्‍या महिलांच्या एका ग्रुपला अटक करण्यात आली आहे. या ...\nकोरोना पॉझिटिव्ह निघाला दिड कोटीचे सोने आणणारा तस्कर, लखनऊ एयरपोर्टवर पकडले होते कस्टम टीमने\nलखनऊ : दुबईहून एक तस्कर सुमारे दिड कोटी रुपयांच्या सोन्यासह चौधरी चरण सिंह अंतरराष्ट्रीय एयरपोर्टवर पोहचला. येथे जेव्हा त्याची अँटीजन ...\nअलाया फर्निचरवाला पुन्हा दिसली रुमर्ड बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरेसोबत, म्हणाली…\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अभिनेत्री अलाया फर्निचरवाला ही मुंबईत पुन्हा एकदा दिसली. पण ती यावेळी तिच्या रुमर्ड (अफवा असलेल्या) ...\nजगातील सर्वात महाग बिर्याणी, यात आहे 23 कॅरेट सोने, किंमत ऐकून व्हाल हैराण\nदुबई : वृत्तसंस्था - ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी. यामध्ये खाण्यालायक 23 कॅरेट गोल्ड सुद्धा लावलेले आहे. म्हणजे असे ...\nPune News : 4 वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला तसेच 4 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा ...\n बायकोच्या क्रेडीट कार्डवरून त्यानं भरला गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिक फाइन, असा झाला पर्दाफाश\nबहुजननामा ऑनलाइन टीम - अनेकजण आपल्या पत्नीपासून अनेक गोष्टी लपवत असतात. त्यात जर लग्नानंतरही गर्लफ्रेंड असेल तर अशा व्यक्ती पत्नीला ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत��या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’\nमुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट\nBurglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद फ्लॅटमधून 3 लाखांचा ऐवज लंपास\nSushant Singh Rajput Death Anniversary | राष्ट्रवादीचा CBI ला थेट सवाल; म्हणाले – ‘सुशांतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा बिझनेस, होईल 9 लाखांपर्यंत कमाई; मोदी सरकार सुद्धा करते मदत\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम सामाजिक जाणीव व्यक्त करणारा – किरण मोघे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-wari/saathchal-activities-need-society-says-harsshit-abhiraj-128812", "date_download": "2021-06-17T21:51:54Z", "digest": "sha1:NGUKMSJ46ITNBDTTAPZQIYQ73FSIYFUW", "length": 5005, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | #saathchal ‘साथ चल’ उपक्रम समाजासाठी गरजेचा - हर्षित अभिराज", "raw_content": "\n#saathchal ‘साथ चल’ उपक्रम समाजासाठी गरजेचा - हर्षित अभिराज\nपुणे - ‘साथ चल, साथ चल, साथ चल..., माता-पिता के लियें तू साथ चल’... ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’तर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाच्या या शीर्षकगीताला स्वरसाज आणि आवाज दिला तो प्रसिद्ध संगीतकार- गायक हर्षित अभिराज यांनी. ‘माता-पित्यांसाठी दोन पावलं वारीत चाला’ हे ‘सकाळ’चे आवाहन समाजासाठी खूपच गरजेचे आहे, अशा भावना अभिराज यांनी व्यक्त केल्या.\n‘सकाळ’चे उपसंपादक पितांबर लोहार यांनी लिहिलेल्या या भावस्पर्शी गीताला साजेशी अशी चाल अभिराज यांनी दिली असून, ते गीत उत्कटतेने गायले आहे. या गीताला उदय गाडगीळ, संदीप ���व्हाण, वर्षा जांभेकर, सृष्टी सोंडकर, अर्पित कोमल, सचिनकुमार लोहरा यांनी कोरस दिला आहे. त्याचे म्युझिक प्रोग्रॅमिंग सचिन अवघडे यांचे, तालवाद्य संयोजन पद्माकर गुजर यांचे असून, मेलडी मेकर्सचे अभिजित सराफ ध्वनिमुद्रक आहेत. साम वाहिनीवरही हे गीत वारीच्या दृश्‍यांसह पाहता येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang", "date_download": "2021-06-17T20:41:33Z", "digest": "sha1:UJBP2FUXLSSRABUNCQG2BEN6L6BAUR3Q", "length": 24321, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Digital News Saptrang Supplement | Marathi News Supplement | Weekly Marathi Supplement", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 जून 2021\nपंचांग -गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सकाळी ११.५०, चंद्रास्त रात्री १२.३९, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, भद्रा, भारतीय सौर ज्येष्ठ २६ शके १९४३.दिनविशेष -१८९५ - महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, ‘केसरी’ व ‘सुधारक’ या वृत्तपत्रांचे संपादक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यां\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 जून 2021\nपंचांग -बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सकाळी १०.५४, चंद्रास्त रात्री १२, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 जून 2021\nपंचांग -मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सकाळी ९.५९, चंद्रास्त रात्री ११.१८, सूर्योदय ५.५\nचे गवेराची 'आरोग्य क्रांती'\nक्युबासारख्या छोट्या देशांमध्ये अमेरिकेसारख्या मोठ्या देशापेक्षाही कोरोना काळात चांगले व्यवस्थापन करण्यात आले. यामागे त्यांचा आरोग्य दृ\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 जून 2021\nपंचांग - सोमवार: ज्येष्ठ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ९.०३, चंद्रास्त रात्री १०.३५, विनायक चतुर्थी, भार\nआता तरी थांबावा लसगोंधळ\nदेशातील लसीकरणाचा पुरता बट्टयाबोळ झाल्यानंतर केंद्रानं ‘यू टर्न’ घेत ‘आता देशातील लसीकरणाची जबाबदारी केंद्रच घेईल आणि १८ वर्षांवरील सर्\nदेशद्रोहाच्या व्याख्येलाच न्यायालयाची बगल\n‘देशद्रोहाच्या मर्यादांची व्याख्या करण्याची हीच वेळ आहे,’ असं न्या. धनंजय चंद्रचूड एक जून रोजी म्हणाले आणि त्यांच्या या विधानाचं सर्वत्\nसाप्ताहिक राशिभविष्य (१३ जून २०२��� ते १९ जून २०२१)\nक्षणोक्षणी कालबाह्य होणारं मनुष्यरूपी ॲपमाणसाची शारीरिक आणि मानसिक अवस्था; आणि या अवस्थांचं व्यवस्थापन करणारा माणूस एक बुद्धिमान प्राणी समजला जातो. माणसाचे जगण्याचे संदर्भ शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक पातळीवरून अजमावले जातात आणि हे संदर्भ लक्षात घेऊन त्याला एका विशिष्ट व्यावहारिक चौकटीत\nमानव, पशु-पक्षी, पर्यावरण व परिसंस्था यांच्यासाठी ‘५- जी’ तंत्रज्ञान सुरक्षित आहे का जोपर्यंत याबाबत शास्त्रीय अहवाल तयार होऊन वैज्ञानिक संमती मिळत नाही तोपर्यंत भारतात ५-जी हाय बॅंड फ़्रिक्वेन्सी (Frequency) तंत्रज्ञान, चाचण्या करण्यासाठी वापरू (रोलआउट) नये अशी जुही चावला हिने केलेली याच\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 जून 2021\nपंचांग -रविवार : ज्येष्ठ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी ८.०९, चंद्रास्त रात्री ९.४८, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.१०, रंभाव्रत, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४३.दिनविशेष -१९६९ : अष्टपैलू साहित्यिक, विडंबनकार, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, पत्रक\nलसीकरण रोखण्याची चाल उघड\nदेशात आतापर्यंत लशीचे २३ कोटी डोस देऊन झाले आहेत. हा नरेंद्र मोदी सरकारने गाठलेला महत्त्वाचा पल्ला आहे व या सरकारनं अथक प्रयत्नांतून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवलं आहे. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेनं वेग पकडला असून, मोदी सरकारनं लशींचं उत्पादन वाढवलं व सर्व राज्यांना पुरस\nध्यास मैदान गाजवणारे घडवण्याचा....\n‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण व आर्थिक मागास विद\n‘आनंद’ चित्रपटात राजेश खन्नानं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका साकारली होती. ‘आनंद’मधील राजेश खन्ना बघावा आणि त्याच्या प्रेमात पडावं इतका सहज, सुंदर अभिनय त्यानं केला होता. राजेश खन्नाचा सहनायक म्हणून जेवढी जागा वाट्याला आली तिचं अमिताभनं सुद्धा सोनं करून ठेवलं. राजेश खन्नाच्या झ\n‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग, ‘ओरॅकल’ कंपनीचे संस्थापक लॅरी एल��सन, अमेरिकेतील प्रसिद्ध राजकारणी व ‘ब्लूमबर्ग’ कंपनीचे संस्थापक मायकल ब्लूमबर्ग, ‘गूगल’चे संस्थापक सर्जे ब्रिन आणि लॅरी पेज, ‘डेल’ कंपनीचे संस्थापक मायकल डेल, जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग, प्रसिद्ध गायक बॉब डॅल\nशाळेसमोर खूप झाडं होती, रांगेत प्रार्थनेला उभी असतात मुलं तशी. त्या झाडांची नावं आठवत नाहीत, फुलं सुद्धा येत होती की नाही ठाऊक नाही, कारण त्या झाडांमधून दिसायची मुलींची शाळा, बाकी माहीत नाही, कारण मुलींच्या शाळेला उंच भिंत होती.स्वप्न तरंगत येतंय हवेत असं वाटायचं, मुली सायकलवर यायच्या तेव्\nसन २०१६ मध्ये ‘गिरिप्रेमी’नं जगातील सहावं उंच शिखर ‘माऊंट च्यो ओयू’ व जगातील सातवं उंच ‘शिखर माऊंट धौलागिरी’ अशी अष्टहजारी शिखरांवरील जोडमोहीम आयोजिली होती. यातील च्यो ओयू शिखर तिबेटमध्ये आहे, तर धौलागिरी नेपाळमध्ये. नेपाळ-हिमालयाशी माझा जुना ऋणानुबंध आहे. मात्र, तिबेट अगदीच नवीन; त्यामुळ\nबार्से : धरतीवरचं नंदन‘वन’\nभारताच्या ईशान्य भागावर निसर्गाचा वरदहस्त असल्याचं आपल्याला जाणवतं. इथल्या राज्यांत निसर्ग जरा अधिकच बहरला आहे. याच भागात निसर्गसौंदर्यानं नटलेलं एक राज्य आहे व ते म्हणजे सिक्कीम. भारतातील पहिलं ‘सेंद्रिय’ राज्य. भौगोलिक रचनेमुळे या राज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या पश्चिमेला ने\nकाशी, कांची, हरद्वार, अयोध्या, द्वारावती, मथुरा आणि उज्जैन या सात तीर्थक्षेत्रांना भाविक हिंदू मोक्षदायक अशा सप्तनगरी किंवा सप्तपुरी मानतात. फार प्राचीन काळापासून या सात नगरी हिंदुमंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातल्या कांचीपुरम इथल्या काही प्रमुख मंदिरांची ओळख आपण गेल्या काही लेखांमधून करून\nदवा, दुआ आणि प्रेम...\nत्या दिवशी सकाळी नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची धावपळ सुरू होती. मी स्टेशनवर उतरलो. माझे मित्र नयन बाराहाते ज्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये उपचार घेत होते तिथं पोहोचलो. मी आल्याचं पाहून नयन यांना एकदम भरून आलं. त्यांच्या शेजारी खुर्चीत बसलेल्या मुलीनं नयन यांना विचारलं : ‘‘ये आप के भाई ह\nएक अविस्मरणीय हॅट् ट्रिक\nजागतिक कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलँड हा अंतिम सामना १८ जूनपासून हँपशायरच्या रोझ बाऊलला होणार आहे. त्यानिमित्तानं एक जुनी आठवण वर आली. त्या वेळी रोझ ��ाऊल नव्हतं. दुसरं मैदान होतं. त्या मॅचमध्ये मी जे पाहिलं ते मी आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं आणि पुन्हा आयुष्यात पाहीन\nसरळ बॅट आणि तिरकस फटकेबाजी\nसंजय मांजरेकर म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाज, सरळ बॅटनं व्हीमध्ये (मिड ऑफ ते मिड ऑन) फटकेबाजी. समोर आलेला चेंडू त्याच्या क्षमतेनुसार खेळणं हा वारसा वडील विजय मांजरेकर यांच्याकडून आलेला. नीडर, बेधडक आणि जिगरबाज असाही लौकिक विजय मांजरेकर यांचा होता. भारतातील एका कसोटी सामन्यात चंदू बोर्डे यांचं शत\nहसवावे, अन् ‘उद्योग’रूपी उरावे\nउद्योग ही गोष्ट हसण्यावारी नेण्याची नाही, हे तर खरंच; पण हसवण्याची गोष्ट उद्योगावारी नेता येऊ शकते का अर्थात किंबहुना हसवणं या कौशल्यात गुंतवणूक करून किती तरी जणांनी मोठे उद्योग उभारले आहेत. टीव्ही, चित्रपट, वेब सिरीज ही विशिष्ट चौकटीची माध्यमं तर आहेतच; पण इतरही किती तरी माध्यमांमध्ये\nतुमचा मेस्सी, आमचा छेत्री\n‘आकडेवारी फसवी असते, ती काहीही चित्र निर्माण करते,’ असं म्हणत सुनील छेत्रीनं सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या क्रमवारीत लिओनेल मेस्सीपेक्षा मिळवलेलं सरस स्थान दुर्लक्षित करणं अयोग्य होईल. मेस्सी आणि छेत्रीची आंतरराष्ट्रीय फुटबॉल कौशल्यात, तसंच सामन्यात वर्चस्व राखण्यात तुलनाच होऊ शकत नाही हे\nकसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघांकरिता २०१९ मधला १ ऑगस्ट हा दिवस मोलाचा होता. त्याच दिवशी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिका सुरू होत असताना ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ स्पर्धा सुरू झाली. दोन वर्षांच्या कालखंडात कोरोना महामारीनं जगाला छळलं तसंच क्रिकेटलाही गुगली टाकली. बरेच सामने रद्द क\nकोरोनाविषयीच्या गैरसमजांपोटी अन् भीतीपोटी सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी यायला आदिवासी बांधव धजावत नव्हते. एवढंच नव्हे तर, उपचारासाठी दूरवरच्या दवाखान्यात जाण्यापेक्षा घरीच राहिलेलं बरं, अशी त्यांची पक्की धारणा झालेली होती. नेमक्या अशा परिस्थितीत नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव यांनी, ज्या उपचा\nभारतातील शाश्‍वत विकास ध्येय (एसडीजी) प्रगतीचा आलेख अलीकडेच नीती आयोगाने प्रसिद्ध केला. वास्तविक शाश्‍वत विकास ध्येय हा संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य देशांनी स्वीकारलेला समान अजेंडा आहे. त्यातील १७ उद्दिष्ट्ये समान असून, प्रत्येक देशाची स्वत:ची अशी काही उद्दिष्ट्ये आहेत, आणि सद्यस्थितीच्\nगुरुजी वर्गात शिकवत हुतं... जगाचा नकाशा लय मोठा हाय... जगात अमाप गुष्टी हायत... कोण चंद्रावर गेलंय, तर कुणी बिना डायव्हर च्या गाड्या बनवल्यात... देशात सगळीकडं आता नवी रेल्वे चालती, त्यात दार लावली तरी गार हवा यती म्हणत्यात...तिथली घर वीस आनं चाळीस मजली इमारतीत असत्यात म्हण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/all-three-forces-ordered-to-be-ready-in-case-of-sino-indian-tension-sds-bipin-rawat-26867/", "date_download": "2021-06-17T19:28:53Z", "digest": "sha1:OMG7OYTPP6PXVCMLYWWDDCU5VWAUKVTM", "length": 13240, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "All three forces ordered to be ready in case of Sino-Indian tension: SDS Bipin Rawat | भारत-चीन तणाव प्रकरणी तीन्ही सैन्यदलांना तयार राहण्याचे आदेश : साडीएस बिपीन रावत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nदेशभारत-चीन तणाव प्रकरणी तीन्ही सैन्यदलांना तयार राहण्याचे आदेश : साडीएस बिपीन रावत\nवास्तविक नियंत्रण रेषेवर गेल्या चार महिन्यांपासून तणाव आहे हे माहित आहे. १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान घाटी येथे भारतीय आणि चिनी सैनिकांच्या चकमकीत २० सैनिक ठार झाले होते तर चीनमध्ये ३५ हून अधिक लोक मरण पावले होते. त्यानंतरही चीनला अद्दल घडली नाही. गेल्या एका आठवड्यात त्याने तीन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.\nनवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात दरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी सांगितले की, “आमच्या सीमेपलीकडे शांतता आणि शांती हवी आहे. उशीरापर्यंत, आम्ही चीनकडून काही आक्रमक का��वाई पाहत आहोत, परंतु आम्ही या गोष्टीस सामोरे जाण्यास सक्षम आहोत. आमच्या ट्राय सर्व्हिसेस आमच्या समोर असलेल्या धोक्यांशी सामना करण्यास सक्षम आहेत. ”(All three forces ordered to be ready in case of chin-Indian tension)\nसीडीएस रावत यांनी जवानांबद्दल कोरोना संक्रमित प्रकरणांबद्दल सांगितले की, तैनात असलेल्या सीमेवरील सैन्यदलात “जे लोक आघाडीवर उभे आहेत, जे आपले विमान उड्डाण करत आहेत, आणि आपल्या जहाजांवर समुद्रावर उभे आहेत. ते अद्याप कोरोनाने प्रभावित झाले नाही. ”\nपाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल\nउत्तर सीमेवर पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या कुरघोड्यांबाबत रावत म्हणाले, “आपल्या उत्तर सीमेवर धोका असू शकतो, पाकिस्तान त्याचा फायदा घेऊ शकतो आणि आपल्यासाठी काही त्रास देऊ शकतो. आम्ही अशी खबरदारी बाळगली आहे की अशी कोणतीही हिम्मत पाकिस्तानने नाकारली पाहिजे. पण प्रत्यक्षात त्याने हिंमत करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला त्याचे नुकसान सहन करावे लागू शकते. ”\n२९-३० ऑगस्ट रोजी, चीनच्या सैन्याने पांगोंग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील भागात डोकावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे भारतीय सैन्याने त्यांची दक्षता रोखली आणि चीनी सैन्य बाहेर काढले. यासह, त्यांनी या भागात असलेल्या चार मोक्याच्या जागी महत्वाची जागा ताब्यात घेतली.\nभारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख लेह दौऱ्यावर, परिस्थितीचा घेणार आढावा\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लो���शाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/children-in-this-age-group-do-not-need-a-mask-central-government-issues-new-guidelines-nrdm-140904/", "date_download": "2021-06-17T21:11:09Z", "digest": "sha1:ZBTA4XMUEMMIMNAZIS73VBLPK56KFVPC", "length": 12794, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Children in this age group do not need a mask; Central Government issues new guidelines nrdm | ‘या’ वयोगटातील मुलांना मास्कची गरज नाही; केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स जारी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमहत्वाची बातमी‘या’ वयोगटातील मुलांना मास्कची गरज नाही; केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स जारी\nहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं आवश्यक नाही, असं देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केलं आहे.\nनवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देशात सतत कमी होत आहे. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घा��णं आवश्यक नाही, असं देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केलं आहे.\nदरम्यान सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांनी पालक आणि डॉक्टर यांच्या देखरेखीखाली मास्क वापरण्यास हरकत नाही. 18 वर्षे वयाखालील मुलांमध्ये कोरोनाचा होणारा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे, असं मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे. 18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे, असं सूचनेत म्हटलं आहे. तसेच लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर हा घातक असल्याचं या सूचनेत म्हटलं आहे.\nआषाढी वारी संदर्भात अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, काय म्हणाले \nतसेचं हॉस्पिटलमध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे. स्टेरॉइडचा उपयोग हा योग्य वेळी केला पाहिजे, असं सांगण्यात आलं आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/rashmi-shukla-had-earlier-apologized-for-the-phone-tampering-case-chief-secretary-submits-report-to-cm-privacy-breach-and-disciplinary-action-against-the-report-inevitable-nrvb-107772/", "date_download": "2021-06-17T20:51:07Z", "digest": "sha1:CGUIO2IWP5OL753QVNQWACDHFBPHLZFQ", "length": 16519, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Rashmi Shukla had earlier apologized for the phone tampering case Chief Secretary submits report to CM Privacy breach and disciplinary action against the report inevitable nrvb | रश्मी शुक्ला यांनी पूर्वीच माफी मागितली होती, मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर ; अहवालाबाबत गोपनियता भंग आणि शिस्तभंगाची कारवाई अटळ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nफोन टॅपिंग प्रकरण रश्मी शुक्ला यांनी पूर्वीच माफी मागितली होती, मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर ; अहवालाबाबत गोपनियता भंग आणि शिस्तभंगाची कारवाई अटळ\nरश्मी शुक्ला यांच्याबाबतचा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला तसेच रश्मी शुक्ला यांच्यावर शिस्तभंग आणि गोपनियताभंग केल्या प्रकरणी तसेच शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग केल्याबाबत कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nमुंबई : राज्यातील मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याबाबतच अहवाल मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्याना सादर केला असून त्यात शुक्ला यांच्या बाबतीत सरकारवर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालात शुक्ला यांनी या चुकीच्या अहवालाबाबत महिला असल्याचे सांगत माफी मागितल्याचे सांगण्यात आले असून त्यांनंतर त्यांच्यामार्फत हा अहवाल विरोधीपक्षांना पुरविण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालात राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सनदी अधिकारी असताना मिळालेल्या अधिकारांचा दुरूपयोग करण्यात आल्याने रश्मी शुक्ला यांच्यावर शिस्तभंग आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत शिफारस मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली आहे.\nरश्मी शुक्ला यांच्याबाबतचा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला तसेच रश्मी शुक्ला यांच्यावर शिस्तभंग आणि गोपनियताभंग केल्या प्रकरणी तसेच शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग केल्याबाबत कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अहवालात मुख्यसचिवांनी बदल्याबाबत कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्श नोंदविला आहे. वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि फोन टॅपिंग, पोलिसातल्या बढती संदर्भातील रॅकेट, तसेच परमबीरसिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, एकनाथ शिंदे आणि अनिल परबही उपस्थित होते.\nरश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईचे संकेत मिळताच बचावासाठी भाजपचे नेते सरसावले आहेत. राज्य सरकार चौकशीच्या माध्यमातून रश्मी शुक्ला सारख्या ज्येष्ठ महिला अधिका-यांच्या प्रामाणिक अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याच्यावर दबाव निर्माण करु पाहत आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला. सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे सरकारने प्रथम पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ती समोर येईल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.\nजितेंद्र आव्हाड यांचे आरोप फेटाळले\nरश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, मला आव्हाडांचं वक्तव्य म्ह��जे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन वाटते. कुठलाही आमदार नेता अशाप्रकारे दबावाला बळी पडत नसतो. एवढा कमकुवत लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/ukFagc.html", "date_download": "2021-06-17T21:19:11Z", "digest": "sha1:HE2UMMUQCQ5ZX7HUFTENJD5KZAK64YRC", "length": 9631, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वागळे इस्टेट भागात म्हाडा उभारणार १ हजार बेडचे रुग्णालय", "raw_content": "\nHomeवागळे इस्टेट भागात म्हाडा उभारणार १ हजार बेडचे रुग्णालय\nवागळे इस्टेट भागात म्हाडा उभारणार १ हजार बेडचे रुग्णालय\nवागळे इस्टेट भागात म्हाडा उभारणार १ हजार बेडचे रुग्णालय\nजिल्हा शासकीय रुग्णालयातील देखील कोरोना बाधीत रुग्णांना उपचार सुरु आहेत. परंतु कोरोनाचा प्रार्दुभाव आता झोपडपटटी भागात अधिक होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु तरीही रुग्णांची स��ख्या कमी होतांना दिसत नाही. रोज नवीन १०० हून अधिक रुग्ण कोरोनाचे शहरात आढळत असल्याने वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी म्हाडाच्या वतीने १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तर मुंब्यात ५०० बेडचे आणि कळव्यात ५०० बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयेत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल अशा काळात रुग्णांचे अधिक हाल होण्याची शक्यता नाकारात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालये सुरु करण्यासाठी शनिवारी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या निवास्थानी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या उपस्थितीत या संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी म्हाडाच्या वतीने वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी तब्बल १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. त्याचे नियोजन आता युध्द पातळीवर सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरात लवकर हे रुग्णालय सुरु होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nदुसरीकडे कळवा, मुंब्रा भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु मुंब्यात एकच रुग्णालय असल्याने उर्वरीत रुग्णांना ठाण्याच्या दिशेने धाव घ्यावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना त्यांच्याच भागात उपचार मिळाल्यास ते सोईचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने आता मुंब्यात एका शाळेत ५०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंब्यातील रुग्णांना आता जवळच उपचार घेणे शक्य होणार आहे. तिकडे कळव्यातही ५०० बेडचे रुग्णालय सुरु करण्याचा विचार सुरु आहे. परंतु या ठिकाणी जागेचा अभाव आहे, मैदानाचा विचार सुरु होता, परंतु पावसाळ्यात रुग्णांचे तेथे हाल होऊ शकतात. त्यामुळे कळव्यात इतर कुठे जागा मिळते का याचा शोध सुरु असल्याचेही माहिती आव्हाड यांनी दिली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/farmer-production-companies-should-actually-be-for-the-benefit-of-farmers-agriculture-minister-bhuse/", "date_download": "2021-06-17T20:38:52Z", "digest": "sha1:KOFTTGBCOXUNTM36BGCJRQK374PTRHCZ", "length": 10149, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकरी उत्पादक कंपन्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असाव्यात- कृषिमंत्री भुसे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकरी उत्पादक कंपन्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असाव्यात- कृषिमंत्री भुसे\nकेंद्र सरकारमार्फत देशात 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या करण्याची योजना राबविण्यात येत असून या कंपन्या तयार करण्याकरता समूह आधारित व्यावसायिक संस्था यांची नियुक्ती राज्यात करण्यात आले आहे.\nया नियुक्त करण्यात आलेल्या संस्थांची बैठक कृषिमंत्र्यांनी मंत्रालयात घेतली. देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठी ची योजना यशस्वी करण्याकरता पीकपद्धती, कृषी विद्यापीठे, विविध सेवाभावी संस्था त्यांच्या विविध कार्यक्रमाचे सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना यांचा फायदा व्हावा, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. या बैठकीच्या वेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवलेतसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nशेतकऱ्यांना या उत्पादक कंपन्यांचा प्रत्यक्षात लाभ व्हावा, त्यांची प्रगती व्हावी, तसेच शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कृषी उत्पादनात वाढ व्हावी याला सुसंगत असे काम संस्थांनी करावे, अशा प्रकारचे निर्देश कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले या योजनेकरिता केंद्र शासनाने जी नियमावली ठरवून दिली आहे त्याचे पालन करतानाच शेतकरी उत्पादक संस्था केवळ कागदावर न राहता त्याचे प्रभावी अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाला पत्राद्वारे कळविण्यात येईल, असे श्री. भुसे यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात कृषी विभागामार्फत येणारे वर्ष ही उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. रासायनिक खतांचा वापर 10% कमी करावा. शेततळ्याचे अस्तरीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे आव्हान कृषिमंत्र्यांनी केले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/agreement-between-lubrizol-and-prince-pipes-flowgard-plus-cpvc-to-provide-pure-water-in-mumbai-25091/", "date_download": "2021-06-17T19:59:47Z", "digest": "sha1:Q6DNXRGRBYPRRLROOUDLC25GJPNLP7OD", "length": 14191, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Agreement between Lubrizol and Prince Pipes Flowgard Plus CPVC to provide pure water in Mumbai | Mumbai मध्‍ये शुद्ध पाणी देण्‍याकरिता ल्‍युब्रिझोल व प्रिन्‍स पाईप्‍स फ्लोगार्ड प्‍लस सीपीव्‍हीसी मध्‍ये करार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nव्यापारMumbai मध्‍ये शुद्ध पाणी देण्‍याकरिता ल्‍युब्रिझोल व प्रिन्‍स पाईप्‍स फ्लोगार्ड प्‍लस सीपीव्‍हीसी मध्‍ये करार\nल्‍युब्रिझोल अ‍ॅडवान्स्ड मटेरिअल्‍स इन्‍क. ही जगभरातील सीपीव्‍हीसी कंपाऊंडची संशोधक व सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी आणि प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लि.ने आज भारतामध्‍ये प्रिन्‍स फ्लोगार्ड® प्‍लस सीपीव्‍हीसी (क्‍लोरिनेटेड पॉलिव्हिनायल क्‍लोराईड) पाईप्‍स आणि फिटिंग्‍जचे उत्‍पादन व विक्रीसाठी फ्लोगार्ड® सीपीव्‍हीसी प्रोसेसर करारावर स्‍वाक्ष-या केल्‍या.\nमुंबई : ल्‍युब्रिझोल अ‍ॅडवान्स्ड मटेरिअल्‍स इन्‍क. ही जगभरातील सीपीव्‍हीसी कंपाऊंडची संशोधक व सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी आणि प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लि.(PRINT PIPES AND FITTINGS LTD) ने आज भारतामध्‍ये प्रिन्‍स फ्लोगार्ड® प्‍लस सीपीव्‍हीसी (क्‍लोरिनेटेड पॉलिव्हिनायल क्‍लोराईड) पाईप्‍स आणि फिटिंग्‍जचे उत्‍पादन व विक्रीसाठी फ्लोगार्ड® सीपीव्‍हीसी प्रोसेसर करारावर स्‍वाक्ष-या (agreement signed) केल्‍या. प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लि.च्‍या माध्‍यमातून फ्लोगार्ड प्‍लस उत्‍पादने भारतामध्‍ये सप्‍टेंबरपासून उपलब्‍ध असतील.\nया सहयोगाबाबत बोलताना प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. पराग छेडा म्‍हणाले, ”ल्‍युब्रिझोलसोबतचा आमचा सहयोग लक्षणीयरित्‍या आमच्‍या क्षमतांना वाढवतो आणि बाजारपेठेतील आमची गतीशीलता अधिक प्रबळ करतो. प्रिन्‍स पाइप्‍सच्‍या प्रबळ वितरण नेटवर्कसोबत संयोजित ल्‍युब्रिझोलची ब्रॅण्‍ड इक्विटी भारतीय पाईपिंग उद्योगक्षेत्रामध्‍ये प्रबळ व स्थिर सहयोग निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे. आम्‍हाला भारतीयांच्‍या सर्वसमावेशक गरजा माहित आहेत आणि आम्‍ही नवीन तंत्रज्ञानांचा लाभ घेत गृहमालक, सल्‍लागार व बिल्‍डर्सना पसंतीचा जागतिक ब्रॅण्‍ड व दर्जात्‍मक उत्‍पादनाचा लाभ देण्‍यास कटिबद्ध आहोत.”\n”ल्‍युब्रिझोल भारतातील उष्ण आणि थंड पाण्याच्या प्लंबिंग बाजारपेठेला सेवा देण्यासाठी उच्च दर्जाच्या सीपीव्हीसी कंपाऊंडचा पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लि.सोबतचा हा सहयोग भारतातील लाखो नागरिकांना प्रिन्‍स पाईप्‍सच्‍या भारतभरातील प्रबळ वितरण नेटवर्क व धोरणात्‍मकरित्‍या स्‍थापित उत्‍पादन सुविधांच्‍या माध्‍यमातून शुद्ध पाण्‍याचा पुरवठा करण्‍याच्‍या फ्लोगार्ड प्‍लसच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करेल,” असे टेम्‍पराइट® इंजिनिअर्ड पॉलिमर्सचे महाव्‍यवस्‍थापक विन्‍स मिसिटी म्‍हणाले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांच�� आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/ncp-president-sharad-pawar-meet-to-the-chief-minister-uddhav-thackeray-28537/", "date_download": "2021-06-17T19:30:30Z", "digest": "sha1:7SZBWRHTIOXCGEBSITYID6V7JRHWSNTE", "length": 13054, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "NCP President Sharad Pawar meet to the Chief Minister Uddhav Thackeray | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nवर्षा निवासस्थानी भेटराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट\nअभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर बुधवारी मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांनी या प्रकरणी पहिल्यांदा भाष्य केलं हो��ं.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी काल रात्री बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) विषयावर त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nअभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर बुधवारी मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांनी या प्रकरणी पहिल्यांदा भाष्य केलं होतं. पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं होतं.\nकंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल, असं ते म्हणाले होते.\nमला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. असे शरद पवार म्हणाले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/another-mana-tura-in-the-crown-of-sahyadri-farms/", "date_download": "2021-06-17T21:25:25Z", "digest": "sha1:JAMBCDZ6LRBBNJ2MOTRNBF3USEYXRGTC", "length": 5097, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "Another mana tura in the crown of Sahyadri Farms !", "raw_content": "\nसह्याद्रीच्या फार्म्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा \nसह्याद्रीच्या फार्म्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा \nसह्याद्रीची उतीसंवर्धीत (टिश्यू कल्चर ) केळी रोपे टेंभूर्णी येथील शेतकर्‍यांच्या शेतावर पोहचली\nनाशिक – नाशिकच्या सह्याद्री फार्म्सच्या (Sahyadri Farms) शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. मातीविना माध्यमात वाढविलेली रोगमुक्त व सुक्ष्मकृमी (निमॅटोड) मुक्त रोप निर्माण करण्याच्या अद्यावत तंत्रज्ञान युक्त उतीसंवर्धीत (टिश्यू कल्चर ) केळी रोपे निर्मिती यंत्रणा सह्याद्री फार्म्स नुकतीच उभी केली आहे.\nमागील दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांना रोप नोंदणी चालू करण्यात आली होती. काल (दिनांक १८ मे) रोजी टेंभूर्णी येथील शेतकरी यांना पहिली १५००० रोपांची बॅच पोच करण्यात आली. केळी उत्पादक शेतकर्‍यांना नक्कीच यामध्यमातून गुणवत्तापूर्ण रोपे उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे सह्याद्री फार्म्स (Sahyadri Farms) तर्फे सांगण्यात आले आहे.\nकेळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क साधावा – आकाश – 7066090803 / 7030915403 आणि नितीन – 7066036357 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सह्याद्री फार्म्स तर्फे करण्यात आले आहे.\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ % तर शहरात ९५.६९ %\nभांडवली बाजारात गुंतवणूकदाराने केव्हा प्रवेशकरावा \nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३��� नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2021-06-17T20:38:48Z", "digest": "sha1:2AGEROPCLNYKLC3BVJ3VUNJUKQHVTBRV", "length": 4168, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फरुखाबाद - विकिपीडिया", "raw_content": "\nफ़रुख़ाबाद (उर्दू: فرخ آباد) एक शेहेर है, उत्तर प्रदेश मैं | उत्तर प्रदेश इंडीया मैं है |\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१५ रोजी २१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yojanaonlineapply.in/sheli-palan-project-marathi-pdf-download-sheli-palan-vyavsay/", "date_download": "2021-06-17T19:51:02Z", "digest": "sha1:T6QFXNZZEFKTBFSMJJOJR34OJTH5VMJO", "length": 17031, "nlines": 147, "source_domain": "www.yojanaonlineapply.in", "title": "Sheli Palan Project Marathi pdf Download | Sheli Palan Vyavsay - Yojana Online Apply", "raw_content": "\nमा. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत दुधाळ जनावरांचे वाटप ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यामध्ये (बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ व अकोला) राबविण्यात येते. यामध्ये केंद्र शासनातर्फे ५० टक्के, राज्य शासनातर्फे २५ टक्के अनुदान देण्यात येते. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी राज्य शासन दुधाळ जनावरांचे वाटप या बाबी साठी २५ टक्के इतके पुरक अनुदान देते. सदर अनुदान महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे वर्ग करण्यात येते.\nसदर योजने मधुन पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या इमारती पशुवैद्यकिय संस्थाच्या आवश्यक किरकोळ दुरुस्त्या करणे इत्यादी कामे केली जातात. सदर कामे रु १,००,०००/- च्या मर्यादेत बांधकाम दुरुस्ती व रु ७५ ,०००/-च्या मर्यादेत विद्युत कामांची दुरुस्ती, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात. सदरचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागा द्वारे वितरीत करण्यात येतो.\nफायदेशीर शेळीपालनासाठी हवे काटेकोर नियोजन\nशेळीपालन व्यवसाय शास्त्रीय बाबींची माहिती न घेता इतर शेळीपालकाच्या यश पाहून कुठलेही नियोजन न करता सुरू केल्यास त्यात अपयश येण्याची जास्त शक्यता असते. शेळीपालन व्यवसाय यशस्वी किंवा अपयशी होण्यासाठी पुढील गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.\nशेळीपालनातील तोट्याची कारणे –\n1)शेळ्यांच्या गोठ्यावर अनावश्यक ठिकाणी मोठा खर्च करणे जसे, की सिमेंट काँक्रीटच्या अनावश्यक भिंती, कोबा बांधणे किंवा गव्हाणी बांधण्यावर खर्च करणे.\n2) शेळ्यांची खरेदी अनोळखी ठिकाणावरून, खूप लांबून, जास्त प्रमाणात करू नये. यामुळे मरतूक वाढते व जास्त तोटा होतो.\n3) शेळ्यांची निवड करताना त्यांची जात, जातगुणधर्म न पाहता करणे किंवा त्यांची अनुवंशिकता न तपासणे.\n4) गाभण शेळ्या दूरवरून वाहतूक करून आणणे. वाहतुकीअगोदर, दरम्यान व नंतर आवश्यक काळजी न घेणे.\n5) नवीन शेळ्या जुन्या शेळ्यांच्या कळपामध्ये मिसळणे.\n6) शेळीपालनाची सुरवात २० + १ पेक्षा जास्त शेळ्यांनी करणे.\n7) शेळ्या गोठ्यावर आणण्याअगोदर त्यांना लागणाऱ्या ओल्या, सुक्या चाऱ्याची सोय न करणे. शेळ्यांना लागणारा चारा आपल्या शेतात तयार न करता विकत घेणार असल्यास एकूण नफ्यामध्ये नक्की परिणाम होतो.\n8)आवश्यक लसीकरण व जंतनिर्मूलनाकडे दुर्लक्ष करणे.\n9) शेळीपालन सुरू करण्यापूर्वी यशस्वी व अयशस्वी शेळीपालकांच्या गोठ्यांना भेट न देता, त्यांच्या गोठ्यावरील चांगल्या व वाईट गोष्टींची कारणमीमांसा न करता शेळीपालनाची सुरवात मोठ्या संख्येने करणे.\n10) आवश्यक नोंदी न ठेवणे. नोंदीचा विचार करून व्यवसायात आवश्यक बदल न करणे.\n11) वेगवेगळ्या गटानुसार जसे, की बकरी ईदचा बोकड, पैदाशीचा बोकड व शेळ्या, मटणासाठीचा बोकड, जत्रेसाठीच्या बोकडाची विक्री त्यांच्या वजनानुसार न करणे.\n12) गोठ्यामध्ये स्वच्छतेचा अभाव, शेळ्यांची गर्दी असणे व हवा खेळती नसणे, यामुळे शेळ्यांची मरतूक वाढू शकते.\n13) गोठ्यामध्ये शेळ्यांच्या वेगवेगळ्या वर्गासाठी वेगवेगळी दालने नसणे जसे की, बोकड वेगळा न ठेवणे, गाभण शेळ्यांचे दालन, पिलांचे दालन किंवा भाकड शेळ्यांचे दा��न इ.\n14) पिलांना व्यायल्यानंतर २ तासांच्या आत त्यांच्या वजनाच्या १० टक्के चीक न पाजणे.\n15) विक्री व्यवस्थापनाचा पूर्ण वर्षाचा आराखडा तयार नसणे जसे, की बाजारविक्री, जत्राविक्री, पैदासविक्री, बकरी ईद विक्री, ३१ डिसेंबर, गटारी, दसरा, धूलिवंदन या वेळची विक्री इ.\n1 ) उपलब्ध साहित्याचा वापर करून कमीत कमी खर्चात चांगल्या पद्धतीने गोठ्याची रचना केल्यास हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देऊ शकतो.\n2) ज्या पिलांचे जन्मतःचे वजन चांगले आहे, अशांना वेगळे करून त्यांच्या जलद वजन वाढीसाठी आहार व्यवस्थापन करणे.\n3) गोठ्यावरील आजारी शेळ्यांना वेळेत उपचार करून बरे होईपर्यंत त्यांना कळपातून वेगळे करणे.\n4) शेळ्यांमध्ये काही विशिष्ट लक्षणे दाखवून मरतूक आढळली तर अशा शेळ्यांचे शवविच्छेदन करून मरतुकीची कारणे शोधून गोठ्यातील इतर शेळ्यांवर प्रथमोपचार सुरू करणे आवश्यक आहे.\n4) शेळ्यांच्या दोन वेतांमधील अंतर शक्यतो ८ महिन्यांपेक्षा जास्त नसावे व पैदाशीचा बोकड दर ३ वर्षांनी बदलावा.\n5) गोठ्यामधील साधारणतः एकूण संख्येच्या २० टक्के माद्या (ज्या आजारी पडणाऱ्या, १ पिलू देणाऱ्या, जातिवंत नसणाऱ्या, शांत नसलेल्या, वय झालेल्या व इतर) दर वर्षी नवीन गोठ्यामधीलच किंवा नवीन माद्यांनी बदल्याव्यात.\n6) शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असल्यास विमासंरक्षण घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मोठे नुकसान टाळता येऊ शकते.\n7) गोठ्यावर १५ ते ३० दिवसांतून एकदा तरी पशुवैद्यकाची भेट असावी, जेणेकरून व्यवसायातील त्रुटीवर योग्य सल्ला मिळू शकेल.\n8) गोठ्यावरील काही निवडक शेळ्यांच्या रक्ताची व लेंढ्यांची चाचणी वर्षातून एकदा करावी. कारण त्यानुसार आवश्यक आहार, जंतनिर्मूलन औषध व प्रथमोपचार ठरवता येतो.\n9) नफा वाढविण्यासाठी स्वच्छ मटणनिर्मिती व निर्यात याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.\n10) शेळ्यांना त्याच्या गाभणकाळात विशेष वाढता आहार व खुराक देणे बंधनकारक आहे. ज्यामुळे गर्भातील पिलांची वाढ व्यवस्थित होते.\n11) शेळ्यांना नियमित चाटणविटांच्या किंवा पावडरच्या स्वरूपात आवश्यक खनिजमिश्रण मिळणे आवश्यक आहे.\n12) शेळीपालनाची माहिती योग्य ठिकाणावरून घेऊन (प्रशिक्षण) मगच व्यवसायाची सुरवात करावी.\nशहीद गोवारी स्मृती शेळी पालन सहकारी संस्थेला भागभांडवल:\nसदर योजने अंतर्गत शासनाने संस्थेच्या मंजूर केलेल���या प्रकल्प आराखडयानुसार शहीद गोवारी स्मृती शेळी पालन सहकारी संस्था, नागपूर यांना प्रदान करावयाच्या भाग भांडवलाच्या बांधील खर्चानुसार तरतूद केलेली आहे.\nकमीत कमी जागेत आपण आपले उत्पन्न व नफा कसा वाढवू शकतो, याविषयी चावडीने शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.\nयामध्ये शेळीच्या जातीची निवड कशी करावी,\n# आधुनिक पद्धतीचा निवारा कसा असावा,\n# शेळ्यांचे लसीकरण व बंदिस्त शेळीपालनाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.\nत्याचबरोबर व्यवसायाच्या आधुनिक आणि सुधारित वैज्ञानिक पद्धती, शासनाच्या विविध कर्ज योजना,\nअनुदान यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.\nइच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा.\nप्रवेशाची अंतिम तारीख १५ मे २०१६ आहे.\n[आवेदन] राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना | एप्लीकेशन फॉर्म | ऑनलाइन अप्लाई\n[फॉर्म] प्रसूति सहायता योजना फॉर्म राजस्थान | Online Apply |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/02/04/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-17T21:11:45Z", "digest": "sha1:RS37E5L5KWTWVX6YP3OEQ4U43IYKEMW5", "length": 20852, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "अंबरनाथमध्ये पाण्यावरून शिवसेनेचा ठिय्या….दूषित पाणी पाजण्याचा दिला इशारा", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nम��ाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nअंबरनाथमध्ये पाण्यावरून शिवसेनेचा ठिय्या….दूषित पाणी पाजण्याचा दिला इशारा\nअंबरनाथ दि. ०४ (नवाज अब्दुलसत्तार वणू)\nअंबरनाथमध्ये गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले जाईल आणि दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. अंबरनाथमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, आमदार डॉ. बालाजी किणीकर , नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, विजय पवार, पाणी पुरवठा सभापती संदीप भराडे, नगरसेवक निखिल वाळेकर यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.\nशहरात ३६ तास पाणीकपात असताना देखील पाणी पुरवठा सुरळीत व्हायला अधिक कालावधी लागतो, नागरिकांनी पाण्याचा साठा किती करायचा असा सवाल शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी मजीप्राचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर.आर. शिंदे यांना विचारून त्यांना धारेवर धरले. कोणतीही पूर्वसूचना न देता दूषित पाणी अधिकाऱ्यांच्या तोंडात ओतण्याचा इशाराही वाळेकर यांनी दिला. पाणी गळती आणि वितरण व्यवस्था सुधारल्यास पाणी टंचाई जाणवणार नाही पण अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाने पाणी समस्या जाणवते, असेही वाळेकर म्हणाले.\nयासंदर्भात मजीप्राचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर.आर. शिंदे यांनी सांगितले की, पाणी पुरवठ्या संदर्भातील समस्या त्वरित दूर करण्यात येतील आणि शुद्ध पाणी पूरवठा करण्याला प्राधान्य देण्यात येईल कमी पावसामुळे पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात करावी लागते. मात्र त्यातील तफावत कमी करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले आणि तसे लेखी निवेदन दिले. यावेळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, सोबत आणलेली मडकी कार्यालयासमोर फोडून महिलांनी संताप व्यक्त केला.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nलोकलच्या गर्दीमुळे आणखी एक डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू\nनाबाद विकासाकामासोबत क्रिकेट मैदानातही मनपा आयुक्ताची नाबाद खेळी\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/guinness-book-of-world-records-for-the-marigold-diamond-ring-this-became-a-world-record-60487/", "date_download": "2021-06-17T19:48:11Z", "digest": "sha1:3FFUICXRIFU3LF5YQPE3VQCLMFGXNPFL", "length": 11658, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Guinness Book of World Records for the 'Marigold' diamond ring; This became a world record | 'मॅरीगोल्ड' हिरेजडित अंगठीची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद; असा झाला जागतिक विक्रम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nजागतिक विक्रम ‘मॅरीगोल्ड’ हिरेजडित अंगठीची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद; असा झाला जागतिक विक्रम\nहर्षित बन्सल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. ही अंगठी तयार करणं हे आपलं स्वप्न होतं असंही तो म्हणतो. ही अंगठी सहजरित्या घालता येऊ शकते. सध्या ही अंगठी विकण्याचा कोणताही विचार नाही.\nएका २५ वर्षीय व्यापाऱ्यानं तयार केलेल्या हिऱ्याच्या अंगठीची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या अंगठीची विशेष बाब म्हणजे या अंगठीत छोटे मोठे असे १२ हजार ६३८ हिरे लावण्यात आले आहेत. या अंगठीला त्या व्यापाऱ्यानं ‘मॅरीगोल्ड’ असं नावही दिलं आहे. याचं वजन केवळ १६५ ग्राम इतकं आहे. सध्या ही अंगठी विकण्याची इच्छा नसल्याचंही त्यांनी सांगितलं.\nहर्षित बन्सल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. ही अंगठी तयार करणं हे आपलं स्वप्न होतं असंही तो म्हणतो. ही अंगठी सहजरित्या घालता येऊ शकते. “जेव्हा सुरतमध्ये ज्वेलरी डिझाईनचं शिक्षण घेत होतो त्यावेळी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी या अंगठीची कल्पना आपल्या डोक्यात आली,” असं हर्षितनं सांगितलं.\n“मी या अंगठीत दहा हजारांपेक्षा अधिक हिरे लावण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. सध्या ही अंगठी विकण��याचा कोणताही विचार नाही. ही अंगठी तयार होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असंही तो म्हणाला. यापूर्वी हिऱ्यांची अंगठी तयार करण्याचा विक्रम एका भारतीयाच्याच नावावर होता. त्या अंगठीमध्ये तब्बल ७ हजार ८०१ हिरे होते.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nanded-news-marathi/loving-couple-committed-suicide-in-nanded-by-hanging-on-tree-nrsr-132595/", "date_download": "2021-06-17T21:26:15Z", "digest": "sha1:YU3XQX4IBFMIXCOCY6ODTQKNQ3XLEXDZ", "length": 11718, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "loving couple committed suicide in nanded by hanging on tree nrsr | कुटुंबियांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय, प्रेमी युगूलाने झाडाला दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nकुटुंबियांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय, प्रेमी युगूलाने झाडाला दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या\nकामारवाडी येथील प्रेमी युगूलाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या(Couple Suicide) केली आहे.\nनांदेड : हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील प्रेमी युगूलाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या(Couple Suicide) केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील दत्ता याचे विवाहिता शारदावर प्रेम होते.\nनवर्‍याशी पटत नसल्याने शारदा ४ वर्षांपासून मामाकडेच कामारवाडी येथे वास्तव्यास होती. दरम्यान काही दिवसांपासून त्यांच्या नातेवाईकांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. शारदा विवाहीत असल्याने दत्ताच्या घरच्यांनी दोघांच्या प्रेम संबंधाला विरोध दर्शविला. तसेच दत्ताचे लग्न ठरवले. दत्ताचे लग्न झाले तर दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागणार असल्याने, दोघांनीही टोकाचा निर्णय घेत शनिवारी पहाटे गावाशेजारील एका शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.\nरायगडमधल्या समुद्रकिनाऱ्यांवर सापडले ५ मृतदेह, बार्ज पी – ३०५ मधील बेपत्ता खलाशी असल्याचा संशय\nही घटना उघडकीस आल्यानंतर कामारवाडी गावचे पोलीस पाटील नागोराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/sex-cd-case-former-ministers-burst-into-tears-political-plot-to-defame-nrvk-99738/", "date_download": "2021-06-17T20:05:25Z", "digest": "sha1:7OPFLSDI2COPGZCUGXC5MNQQ476KC4MP", "length": 13159, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sex CD case: Former ministers burst into tears 'Political plot' to defame nrvk | पत्रकार परिषदेत मंत्र्यांना रडू कोसळले; पत्रकारांना म्हणाले... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nभाजप मंत्र्याचे Sex CD प्रकरणपत्रकार परिषदेत मंत्र्यांना रडू कोसळले; पत्रकारांना म्हणाले…\nव्हिडिओमधील व्यक्ती मी नाही. असे आरोप माझ्यावर लादले जाऊ शकतात असे हायकमांडेन मला पूर्वीच सांगितले होते. यासाठी कायदेशीर मदत घेण्याचा सल्ला दिला होता. तथापि, हे आरोप खोडून काढण्यासाठी लढणार आहे. हा वाद निर्माण करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बेंगळूरमधील यशवंतपूर आणि हुळीमावु या दोन ठिकाणी हा कट रचण्यात आल्याचा दावा देखील रमेश जारकीहोळी यांनी केला.\nबंगळूर : नोकरीच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच माजी मंत्री जारकिहोळी यांची एक सेक्स सीडी देखील व्हायरल झाली आहे. यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान माजी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हा कट असल्याचे आरोप केले.\nनिवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत जारकिहोळी यांनी व्हिडिओ आणि सीडी बनावट असून ते माझ्याविरूद्ध रचलेला कट आहे. मी निर्दोष आहे, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रूही तरळले.\nव्हिडिओमधील व्यक्ती मी नाही. असे आरोप माझ्यावर लादले जाऊ शकतात असे हायकमांडेन मला पूर्वीच सांगितले होते. यासाठी कायदेशीर मदत घेण्याचा सल्ला दिला होता. तथापि, हे आरोप खोडून काढण्यासाठी लढणार आहे. हा वाद निर्माण करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बेंगळूरमधील यशवंतपूर आणि हुळीमावु या दोन ठिकाणी हा कट रचण्यात आल्याचा दावा देखील रमेश जारकीहोळी यांनी केला.\nदरम्यान, सीडीमध्ये सहभागी असलेल्या मुलीला परदेशात पाच कोटी आणि दोन फ्लॅट दिले आहेत. माझ्याविरूद्ध कट रचण्याचा सौदा यशवंतपूरमधील ओरियन मॉलजवळील फ्लॅटमध्ये करण्यात आला. माझी प्रतिमा आणि राजकीय कारकीर्द बिघडू नये यासाठी मुख्यमंत्री बी.एस. येदीयुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री व जद (एस) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.\nदहा महिन्यात दहा हजार कंपन्या झाल्या बंद; केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राचेही नाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांच��� आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/SwFDXa.html", "date_download": "2021-06-17T20:35:59Z", "digest": "sha1:OVEI5J43QKNB7RXNK7JTU3JO2N6RWZN5", "length": 8259, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी -जिल्हाधिकारी", "raw_content": "\nHomeचक्रीवादळाचा धोका असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी -जिल्हाधिकारी\nचक्रीवादळाचा धोका असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी -जिल्हाधिकारी\n*चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये*\n*नागरिकांनी खबरदारी घ्यावी-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन*\nमहाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये तसेच\nनागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. याकाळात समुद्र खवळलेला राहणार आहे.उंच लाटा किना-याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.\nअरबी समुद्रात हवामानाच्या स्थितीचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास ‘निसर्ग’ असे नामकरण केले जाईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गु���रातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्या कारणास्तव मच्छिमार बांधवांनी सदरच्या काळात समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यानी परत बंदरात सुखरुप परत यावे. चक्रीवादळाच्या कालावधीत काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष येथे 022-25301740/25381886 क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/new-guidelines-central-government-about-corona-virus-13193", "date_download": "2021-06-17T20:12:19Z", "digest": "sha1:PDY3PEW2I7NJCMIBDALWS3FV24VTJPBY", "length": 12638, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सावधान - कोरोना विषाणू हवेतून पसरु शकतो १० मीटरपर्यंत | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसावधान - कोरोना विषाणू हवेतून पसरु शकतो १० मीटरप���्यंत\nसावधान - कोरोना विषाणू हवेतून पसरु शकतो १० मीटरपर्यंत\nगुरुवार, 20 मे 2021\nकोरोना विषाणू हा हवेच्या माध्यमातूनही पसरतो. आता सरकारनेही हे पूर्णपणे मान्य केले आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार एयरोसोल आणि ड्रॉपलेट्स हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमुख कारण आहेत\nनवी दिल्ली : कोरोना विषाणू हा हवेच्या माध्यमातूनही पसरतो. आता सरकारनेही हे पूर्णपणे मान्य केले आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार एयरोसोल आणि ड्रॉपलेट्स हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमुख कारण आहेत. New Guidelines by Central Government about Corona Virus\nकोरोना-संक्रमित व्यक्तीचे ड्रॉपलेट्स हवेमध्ये दोन मीटर पर्यंत प्रवास करू शकतात, तर एयरोसोल त्या थेंबांना १० मीटर पर्यंत ढकलू शकतो आणि त्यामुळे संसर्गाचा धोका असू शकतो. येथे एक संक्रमित व्यक्ती ज्यात कोरोनाची लक्षण दिसत नसली तरी तो 'व्हायरल लोडिंग' बनवून , इतर लोकाना संक्रमित करू शकतो. याचा अर्थ असा की , कोरोना पासून वाचण्यासाठी १० मीटर अंतर पुरेसे नाही.\nकेंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या मते, संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासामुळे, बोलणे, हसणे, खोकणे आणि शिंकणे , लाळ , यामुळे इतरांनाही संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच, संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी कोविड नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. मास्क वापर , सुरक्षित शारीरिक अंतर ठेवा आणि हात धुवत राहा, असे सतत सांगितले जात आहे. New Guidelines by Central Government about Corona Virus\nमाजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाख मोलांची मदत\nसरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार बंद इनडोअर स्पेसमधील एयरोसोल आणि ड्रॉपलेट्स मुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. गाईड लाईन मधे लोकांना अधिक धोका असलेल्या अशा पृष्ठभागाची वारंवार आणि नियमित साफसफाईची करण्यास सांगितले आहे. यात डोर हँडल, लाईट स्विच, टेबल, खुर्ची इ. समाविष्ट आहे. त्यांना ब्लीच आणि फिनाईल इत्यादीने स्वच्छ करण्याची शिफारस केली जाते. मार्गदर्शक तत्वानुसार, काच, प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर हा विषाणू बराच काळ जिवंत राहतो. म्हणून या गोष्टींची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे\nनागपुरातल्या फॅशन डिझायनरला खंडणी प्रकरणी अटक \nनागपूर : एक क���टी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू \nकेंद्र सरकार व राज्य सरकारच्या महागाई धोरण विरोधात समाजवादी पार्टी...\nधुळे : गेल्या काही दिवसांपासून महागाई अधिकच वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या...\n12वी मूल्यांकनासाठी CBSE कडून 30-30- 40 चा फॉर्म्युला न्यायालयात...\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आणि भारतीय शालेय...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nबीडमध्ये आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक\nबीड - राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी Maratha Reservation आक्रमक झाला असतांना आता...\nनागपूरात वाढतेय मल्टिसिस्टीम इंल्फामेटरी सिंड्रोम आजाराची दहशत\nनागपूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता...\nवारकरी संघटनांचा पायदळ वारीचा निर्णय\nअकोला : पायी वारी व्हावी याकरिता वारकरी संघटनांनी पुढाकार घेत अखेर 100 वारकऱ्यांची...\nनको औषध नको उपचार कोरोनामुक्तीनंतर योगाचा करा विचार\nकोविड—१९ Covid वर मात केली आहे मात्र त्यानंतरही तुम्हाला दम लागतोय\nवेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघातून ऑस्ट्रलियाच्या 7 स्टार खेळाडूंची...\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन (Australia tour of West Indies, 2021...\nपुण्यातील वेदीकाला दिले 16 कोटीचे इंजेक्शन\nपुणे - कोरोनासारख्या कठीण काळातही महाराष्ट्रांन माणुसकी जपली आणि एका चिमुकलीचा जीव...\nखाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात द्या, अन्यथा...\nबीड - राज्यात कोरोनाचे Corona संकट आल्यानंतर गेल्या पंधरा महिन्यांपासून...\nघरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार...\nहिंगोली : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत Gharkul Awas Yojana सर्वांसाठी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/banks-will-be-closed-for-9-days-in-june/", "date_download": "2021-06-17T20:17:06Z", "digest": "sha1:AFB35EB3O5D6FUQWG7X3X3OWGTH2CP7Z", "length": 5292, "nlines": 67, "source_domain": "janasthan.com", "title": "Banks will be Closed for 9 Days in June", "raw_content": "\nजून मध्ये तब्बल ९ दिवस बँका बंद राहणार\nजून मध्ये तब्बल ९ दिवस बँका बंद राहणार\nमुंबई – कोरोनामुळे नागरीकांना ऑनलाईन बँकिंगची सवय लागली असली तरी लॉक डाऊनच्या काळात अनेकांना महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे जून मध्ये किती दिवस बँका सुरु आहे आणि बंद आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या जून महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद राहणार आहे (Banks will be Closed for 9 Days in June) त्यामुळे नागरीकांनी आपली बँकेतील कामे वेळीच उरकून घ्यावी.\nनुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यातील काही सुट्ट्या या राज्यापुरती मर्यादित आहे. तर काही सुट्ट्या या प्रादेशिक बँकांपुरत्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्हाला सुट्ट्यांबद्दलची माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडल्यात तर तुमची फेरी वाया जाईल.\n१२ जून- दूसरा शनिवार\n१५ जून- मिथुन संक्रांती आणि रझा उत्सव (Aizawl मिझोरम, भुवनेश्वर) मध्ये बँका बंद .\n२५ जून- गुरु हरगोविंद जी यांची जयंती- जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद\n२६ जून- दूसरा शनिवार\n३० जून- रेमना नी (फक्त Aizawl मध्ये बँका बंद राहणार)\nकोरोनाने माणसाला आंतरिक बनविले – दीपक करंजीकर\nशून्य मशागत तंत्राने शेतीचा खर्च कमी व उत्पादन अधिक – कृषिरत्न चंद्रशेखऱ भडसावळे\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/1047", "date_download": "2021-06-17T20:55:53Z", "digest": "sha1:WFQFAYAKSRALKGZBTCSMG5I4JRO4JELZ", "length": 10931, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "सायना, श्रीकांत, प्रणॉय बॅडमिंटन स्पर्धेत दुसर्‍या फेरीत धडक | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome जगभरातील घडामोडी ' सायना, श्रीकांत, प्रणॉय बॅडमिंटन स्पर्धेत दुसर्‍या फेरीत धडक\nसायना, श्रीकांत, प्रणॉय बॅडमिंटन स्पर्धेत दुसर्‍या फेरीत धडक\nबँकॉक : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली. तर, ��ुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, पारुपल्ली कश्यप व शुभंकर डे यांनीदेखील पुढच्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. सायनाने महिला एकेरीत थायलंडच्या फिटायापोर्न चाईवानला सरळ गेममध्ये नमविले. दोन महिन्यानंतर कोर्टवर उतरलेल्या सायनाने चाईवानला 21-17, 21-19 असे पराभूत केले. दुखापतीमुळे सायना इंडोनेशिया ओपन व गेल्या आठवड्यात झालेल्या जपान ओपन स्पर्धेमध्ये सहभागी झाली नव्हती.सातव्या मानांकित सायनाचा सामना आता पुढच्या फेरीत सयाका ताकाहाशी हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. पाचव्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने चीनचा क्वालिफायर खेळाडू रेन पेंग बो ला एक तास आठ मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-13, 17-21, 21-19 असे पराभूत करीत आगेकूच केली. दुसर्‍या फेरीत श्रीकांतचा सामना थायलंडच्या खोसित फेतप्रदाबशी होईल. एच. एस. प्रणॉयने हाँगकाँगच्या वोंग विंग कि विन्सेंटला 21-16, 22-20 असे पराभूत केले. तर, कश्यपने इस्राईलच्या मिशा जिल्बरमेनच्या 18-21, 21-8, 21-14 असे नमविले. प्रणॉयचा सामना जपानच्या सहाव्या मानांकित केंतो निशिमोटो व कश्यपचा सामना तैपेईच्या तिसर्‍या मानांकित चोऊ टीएन चेनशी होईल. शुभंकर डे हा नशीबवान ठरला. पहिल्याच फेरीत त्याची गाठ अव्वल मानांकित व जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या जपानच्या केंतो मोमोटाशी होता. मात्र, त्याला ‘वॉक ओव्हर’ मिळाला. सौरभ वर्माला मात्र पराभूत व्हावे लागले. त्याला सातव्या मानांकित जपानच्या कांता सुनेयामाविरुद्ध 64 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-23, 21-19, 5-21 असे पराभूत व्हावे लागले. प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी जोडीने भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने जपानच्या कोहेई गोंडो व अयाने कुरिहारा जोडीला 21-16, 21-13 असे पराभूत केले. आता पुढच्या फेरीत त्यांचा सामना टांग चुन मान व से यिंग सुएट या आठव्या मानांकित मलेशियन जोडीशी होणार आहे. महिला एकेरीत साई उत्तेजिता राव चुक्काला चीनच्या चेन जियाओ जिनने पहिल्या फेरीत 17-21, 7-21 असे नमविले.\nPrevious articleदिल्लीत २०० युनिट्सपर्यंत वीज मोफत\nNext articleमहेंद्रसिंग धोनी; दहशतवादविरोधी पथकात सहभागी\nअमेरिका-रशिया शिखर परिषद: ‘या’ मुद्यावर बायडन-पुतीन यांचे एकमत\nअमेरिकेत ‘एक्सपायर’ झालेली लस 899 लोकांना टोचली, शहरात एकच खळबळ\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या ‘डेल्टा स्ट्रेन’चा ���ाढता प्रादुर्भाव; 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले\nआज होणार कोकणातील पहिली टिक टॉक स्पर्धा व कराओके गीत गायन...\nसोमवार मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य\nजिल्हा परिषद अध्यक्षपद : राजकीय घडामोडींना वेग; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय...\nदिलासादायक: जिल्ह्यात 24 तासात अवघे 7 नवे पॉझिटिव्ह\nसरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, नाहीतर…. – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशेती, दुग्धव्यवसाय, फळ उद्योगांसह कृषी क्षेत्रासाठी पॅकेजची घोषणा\n24 तासात जिल्ह्यात 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू\nराज्यातील कोरोना बाधितांचा आकडा १९ लाख ८४ हजारांवर\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nअमेरिका निवडणूक : जो बायडन बहुमताच्या दिशेने\nजगातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ कोटी ९० लाख पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80.html", "date_download": "2021-06-17T19:32:38Z", "digest": "sha1:KVPOUONSW7JINEFNRZGIFB7N7VED3QPM", "length": 24629, "nlines": 250, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "द्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची शक्यता - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nद्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची शक्यता\nby Team आम्ही कास्तकार\nin फळे, बाजारभाव, बातम्या\nसध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या बदलामुळे द्राक्ष बागेत भुरी आणि डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.\nगेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेत अडचणी तयार झाल्या आहे��. सतत ढगाळ वातावरण, मध्येच पडणारा पाऊस यामुळे तापमानात बदल होत आहे. या बदलामुळे द्राक्ष बागेमध्ये भुरी आणि केवडा रोगाच्या वाढीसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. पावसानंतर थंडी वाढण्याची शक्यता, तसेच वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. यामुळे भुरीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढू शकतो.\nज्या बागांमध्ये छाटणीनंतर ५० दिवस पूर्ण झालेले नाहीत, अशा बागांमध्ये भुरी नियंत्रणासाठी फ्लूओपायरम अधिक टेब्यूकोनाझोल ०.५ मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुओपायरॉक्साइड अधिक डायफेनोकोनॅझोल ०.८ मिलि प्रति लिटर पाणी किंवा सायफ्लूफेनामीड ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nज्या बागांमध्ये छाटणीनंतर ५० दिवस पूर्ण झाले आहेत अशा बागांमध्ये किंवा फळधारणा होत असलेल्या बागांमध्ये भुरी नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यू डीजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा अ‍ॅम्पेलोमायसीस क्विसक्वॅलिस ६ ते ८ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nसल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम अधिक अ‍ॅम्पेलोमायसीस क्विसक्वॅलिस ६ ते ८ मिलि प्रति लिटर पाणी यांच्या एकत्रित मिश्रणाची फवारणीदेखील भुरीचे प्रभावीपणे नियंत्रण करू शकते. अ‍ॅम्पेलोमाइसेस क्विसक्वॅलिस हे जैविक बुरशीनाशक असल्यामुळे त्याची ट्राय अझोल गटातील बुरशीनाशकांसोबत फवारणी करू नये.\nज्या भागामध्ये पावसानंतर धुके व दवाचे प्रमाण वाढलेले आहे त्या भागांमध्ये केवडा (डाऊनी) बीजाणू पुन्हा सक्रिय होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. फळधारणेच्या वेळी केवड्याचा प्रादुर्भाव झाल्यास द्राक्ष बागेचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अशा वेळी होणारे नुकसान टाळण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष बागेत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ॲसिड ४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. स्थानिक बाजारपेठेसाठीच्या द्राक्ष बागांसाठी डायमेथोमॉर्फ ०.५० ते १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nद्राक्ष घडांवर डाऊनीचे प्रमाण अधिक असल्यास अशा बागांमध्ये सायझोफॅमिड २०० मिलि प्रति हेक्टरी किंवा ॲमिसुलब्रोम ३७५ मिलि प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणीसाठी हेक्टरी १००० लिटर पाणी वापरावे. दव किंवा धुक्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या भागांमध्ये मॅ���्कोझेब ३ ते ४ किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणी करावी.\nअवकाळी पावसामुळे नाशिक, निफाड, दिंडोरी, सिन्नर, ओझर या भागांमध्ये द्राक्ष घडांमध्ये पाणी साठून फळकूज होण्याची शक्यता आहे. अशा बागांमध्ये मिनरल ऑइल २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी थोडीशी रिमझिम आहे अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा ठिबकद्वारे (२ ते ३ लिटर प्रति एकर) द्यावे किंवा द्राक्ष घडांवर फवारणी (५ मिलि प्रति लिटर पाणी) केल्यास फायद्याचे होऊ शकेल.\n(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)\nद्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची शक्यता\nसध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या बदलामुळे द्राक्ष बागेत भुरी आणि डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.\nगेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेत अडचणी तयार झाल्या आहेत. सतत ढगाळ वातावरण, मध्येच पडणारा पाऊस यामुळे तापमानात बदल होत आहे. या बदलामुळे द्राक्ष बागेमध्ये भुरी आणि केवडा रोगाच्या वाढीसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. पावसानंतर थंडी वाढण्याची शक्यता, तसेच वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. यामुळे भुरीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढू शकतो.\nज्या बागांमध्ये छाटणीनंतर ५० दिवस पूर्ण झालेले नाहीत, अशा बागांमध्ये भुरी नियंत्रणासाठी फ्लूओपायरम अधिक टेब्यूकोनाझोल ०.५ मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुओपायरॉक्साइड अधिक डायफेनोकोनॅझोल ०.८ मिलि प्रति लिटर पाणी किंवा सायफ्लूफेनामीड ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nज्या बागांमध्ये छाटणीनंतर ५० दिवस पूर्ण झाले आहेत अशा बागांमध्ये किंवा फळधारणा होत असलेल्या बागांमध्ये भुरी नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यू डीजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा अ‍ॅम्पेलोमायसीस क्विसक्वॅलिस ६ ते ८ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nसल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम अधिक अ‍ॅम्पेलोमायसीस क्विसक्वॅलिस ६ ते ८ मिलि प्रति लिटर पाणी यांच्या एकत्रित मिश्रणाची फवारणीदेखील भुरीचे प्रभावीपणे नियंत्रण करू शकते. अ‍ॅम्पेलोमाइसेस क्विसक्वॅलिस हे जैविक बुरशीनाशक असल्यामुळे त्याची ट्राय अझोल गटातील बुरशीनाशकांसोबत फवारणी करू नये.\nज्या भागामध्ये पा��सानंतर धुके व दवाचे प्रमाण वाढलेले आहे त्या भागांमध्ये केवडा (डाऊनी) बीजाणू पुन्हा सक्रिय होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. फळधारणेच्या वेळी केवड्याचा प्रादुर्भाव झाल्यास द्राक्ष बागेचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अशा वेळी होणारे नुकसान टाळण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष बागेत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ॲसिड ४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. स्थानिक बाजारपेठेसाठीच्या द्राक्ष बागांसाठी डायमेथोमॉर्फ ०.५० ते १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nद्राक्ष घडांवर डाऊनीचे प्रमाण अधिक असल्यास अशा बागांमध्ये सायझोफॅमिड २०० मिलि प्रति हेक्टरी किंवा ॲमिसुलब्रोम ३७५ मिलि प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणीसाठी हेक्टरी १००० लिटर पाणी वापरावे. दव किंवा धुक्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या भागांमध्ये मॅन्कोझेब ३ ते ४ किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणी करावी.\nअवकाळी पावसामुळे नाशिक, निफाड, दिंडोरी, सिन्नर, ओझर या भागांमध्ये द्राक्ष घडांमध्ये पाणी साठून फळकूज होण्याची शक्यता आहे. अशा बागांमध्ये मिनरल ऑइल २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी थोडीशी रिमझिम आहे अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा ठिबकद्वारे (२ ते ३ लिटर प्रति एकर) द्यावे किंवा द्राक्ष घडांवर फवारणी (५ मिलि प्रति लिटर पाणी) केल्यास फायद्याचे होऊ शकेल.\n(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)\nडॉ. सुजोय साहा, डॉ. रत्ना ठोसर\nसध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या बदलामुळे द्राक्ष बागेत भुरी आणि डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nसोलापुरातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मिटला २६ वर्षांपासूनचा वाद\nसोलापूर जिल्ह्यातील मूळ दस्त लवकरच ऑनलाइन दिसणार : सानप\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nफार्म मशीनरी बँक योजनेत एक कोटी अनुदान मिळवा, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/tag/c/", "date_download": "2021-06-17T20:18:12Z", "digest": "sha1:MM3HAFS735ONXG74AFHT6HYSCC7Y5ZYT", "length": 1724, "nlines": 51, "source_domain": "marathilyrix.com", "title": "C - Marathi Lyrics", "raw_content": "\nChandrabhagechya Tiri Ubha Mandiri – चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी\nChandrabhagechya Tiri Ubha Mandiri Lyrics – चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी\nचल ग सखे, चल ग सखे पंढरीला\nतू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव\nचल भेटू विठ्ठल रखुमाईला चल ग सखे\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-nashik-district-cure-rate-is-97-25/", "date_download": "2021-06-17T21:39:44Z", "digest": "sha1:LRVEKKJE72IXYE75R3HVTREK5JFMBWC7", "length": 8319, "nlines": 69, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : Nashik District Cure Rate is 97.25%", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ५ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ %\nनाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ५ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ %\nजिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ७८ हजार ४६२ रुग्ण कोरोनामुक्त : उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४५७ ने घट\nनाशिक – (Corona Update) काही महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण देशातील मोठ्या प्रमाणात बाधित पाच शहरांमध्ये आले होते.परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि नागरीकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले असले तरी कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही.\nजिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७८ हजार ४६२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४५७ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.\n(Corona Update) उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:\nनाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३८५, बागलाण २०६, चांदवड २२०, देवळा ७७, दिंडोरी ३०६, इगतपुरी ६५, कळवण १४४, मालेगाव १७६, नांदगाव १३६, निफाड ४६५, पेठ १६, सिन्नर ६७७ , सुरगाणा २७, त्र्यंबकेश्वर १०, येवला ८१ असे एकूण २ हजार ९९१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ५२०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १८१ तर जिल्ह्याबाहेरील २० रुग्ण असून असे एकूण ५ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार १४८ रुग्ण आढळून आले आहेत.\n(Corona Update) रुग्ण बरे होण्याची टक्केवारी\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.३१ टक्के, नाशिक शहरात ९७.९३ टक्के, मालेगाव मध्ये ९५.९८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ इतके आहे.\nनाशिक ग्रामीण २ हजार ४३० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार १२५ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३१९ व जिल्हा बाहेरील १०० अशा एकूण ४ हजार ९७४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.\n◼️३ लाख ८९ हजार १४८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ७८ हजार ४६२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.\n◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५ हजार ७१२ पॉझिटिव्ह रुग्ण.\n◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. २५ टक्के.\n(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)\nआजचे राशिभविष्य मंगळवार, ८ जून २०२१\nलसीकरणाच्या ६,५०० कोटींचा ‘तो’ चेक आता विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्या��ाठी वापरा\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/vijay-jagtap/", "date_download": "2021-06-17T21:23:18Z", "digest": "sha1:BFDXODKN7QT2P5OUF2WROPIVNVN2PHRZ", "length": 4176, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Vijay Jagtap Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChichwad : शरद पवार यांच्यावरील अक्षरचित्रांचे रविवारी प्रदर्शन; चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या…\nएमपीसी न्यूज - माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त शहरातील कलाकार श्रुती गावडे हिने काढलेल्या 80 अक्षरचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन…\nPune : निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अन्यथा ईव्हीएम फोडू ; मास मुव्हमेंट संघटनेचा इशारा\nएमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुकीसह सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी मास मुव्हमेंट संघटनेने केली आहे. अन्यथा ईव्हीएम फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबाबत संघटनेचे अध्यक्ष विजय जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/7.html", "date_download": "2021-06-17T20:02:26Z", "digest": "sha1:MHCG7DGVYGG4UNUL3KPSOH2ER2TOJLBG", "length": 26888, "nlines": 87, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पदोन्नतीतील आरक्षण ; मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच जी आर कसा काढण्यात आला", "raw_content": "\nHome पदोन्नतीतील आरक्षण ; मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच जी आर कसा काढण्यात आला\nपदोन्नतीतील आरक्षण ; मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच जी आर कसा काढण्यात आला\nमुंबई : पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बुधवारी झाली. त्यात अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात बरीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या सोबतच्या बैठकीत नितीन राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षणावरून त्यांना धारेवर धरले. मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच 7 मे चा जी आर कसा काढण्यात आला जरनेल सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण देण्यास हरकत नाही असे स्पष्ट केले असताना या आरक्षणाला राज्यात हरकत घेणारे कोण आहेत जरनेल सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण देण्यास हरकत नाही असे स्पष्ट केले असताना या आरक्षणाला राज्यात हरकत घेणारे कोण आहेत कर्नाटकमधील पदोन्नतीतील आरक्षण आकडेवारी दिल्यानंतर वैध ठरले असताना हे आरक्षण अवैध असल्याची भूमिका राज्यात का घेतली जातेय कर्नाटकमधील पदोन्नतीतील आरक्षण आकडेवारी दिल्यानंतर वैध ठरले असताना हे आरक्षण अवैध असल्याची भूमिका राज्यात का घेतली जातेय , सामान्य प्रशासन विभागाने परस्पर निर्णय कसा घेतला, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.\nराऊत आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा जीआर तातडीने रद्द करण्याची मागणी केली. त्यावर, हा सर्व विषय विधि व न्याय विभागाकडे पाठवून अभिप्राय मागवायचा व नंतर पुन्हा उपसमितीची बैठक घ्यायची, असा निर्णय झाला. बुधवारच्या बैठकीच्या निमित्ताने दावे-प्रतिदावेही झाले. राऊत यांच्या मागणीनंतर जीआरची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय झाला, असे आधी प्रसिद्धी माध्यमांना कळविले गेले. नंतर मात्र, या जीआरला स्थगिती देण्याची मागणी राऊत यांनी केल्याचे स्पष्ट करण्यात आले. राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये जीआरला स्थगिती दिल्याचा उल्लेख नव्हता. त्यातच जीआरला स्थगिती दिल्याच्या बातम्या पसरविल्या गेल्या.\nमंत्रिमंडळ उपसमितीने एसीएस च्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असताना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती का नेमण्यात आली विधी व न्याय विभागाच्या प्रतिकूल मताचा हवाला देऊन पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले असेल तर हा अभिप्राय खूप ज��ना असून त्यानंतर फेब्रुवारी 21,एप्रिल 21 मध्ये पदोन्नतीत आरक्षण देणारे जी आर आपल्या सरकारने कसे काढले विधी व न्याय विभागाच्या प्रतिकूल मताचा हवाला देऊन पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले असेल तर हा अभिप्राय खूप जुना असून त्यानंतर फेब्रुवारी 21,एप्रिल 21 मध्ये पदोन्नतीत आरक्षण देणारे जी आर आपल्या सरकारने कसे काढले जरनेलं सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानतर केंद्र सरकारच्या डिओपोटी विभागाने पदोन्नतीतील आरक्षण लागू करणारे आदेश जारी केले आहेत. ही वस्तुस्थिती का दुर्लक्षित केली जातेय जरनेलं सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानतर केंद्र सरकारच्या डिओपोटी विभागाने पदोन्नतीतील आरक्षण लागू करणारे आदेश जारी केले आहेत. ही वस्तुस्थिती का दुर्लक्षित केली जातेय असे प्रश्न विचारून संतप्त मंत्री राऊत यांनी आज सरकार आणि उपमुख्यमंत्री यांना चांगलेच सुनावले. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सह एसीएस सुजाता सौनिक, किशोर राजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे सचिव देशमुख उपस्थित होते.\nऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षण या विषयाच्या समर्थनार्थ खालील मुद्दे आजच्या बैठकीत मांडले:\nमागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीत आरक्षण महत्वाचे मुद्दे १. ७७ वी व ८५ वी घटना दुरुस्ती लक्षात घेऊन महाराष्ट्रात आरक्षण\nकायदा-२००१ मंजूर होऊन पदोन्नतीमधील आरक्षण हे पदोन्नतीच्या\nसर्व टप्प्यांवर लागू करण्यात आले. २. विजय घोगरे विरुध्द महाराष्ट्र शासन रिट याचिका क्र. २७९७/२०१५\nसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांवर लागू करण्याबाबतचा दि. २५ मे २००४ चा शासन निर्णय दि ०४ ऑगस्ट २०१७ रोजी रद्द केला.\n३. एम. नागराज (१९.१०.२००६) या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मागासलेपणा, अपर्याप्त प्रतिनिधीत्व व प्रशासनाची कार्यक्षमता या अटींची पुर्तता न केल्यामुळे सदर शासननिर्णय अवैध्य असल्याचे सांगून १२ आठवडयांच्या कालावधीत सुधारात्मक उपाययोजना (Corrective Steps/ measures) करण्याबाबत उच्च न्यायालयातर्फे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. २८ मार्च, २००८ च्या निर्णयानुसार विमुक्त भटक्या जाती व विशेष मागासवर्गीयांचे १३ टक्के आरक्षणास मंजुरी असल्याचेही आदेशात नमुद करण्यात आले.\n४. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दि. १८ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयास बांधील राहून पदोन्नतीमधील आरक्षणास मागासवर्गीय कर्मचारी/ अधिकारी यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती देण्याचे ठरविण्यात आले.\n५. तथापि, दि. २९.१२.२०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करुन दि. २५.०५.२००४ नंतर आरक्षणांतर्गत पदोन्नती मिळालेल्या मागासवर्गीय कर्मचारी/ अधिकारी यांना खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती नाकारण्यात आली.\n६. त्यानंतर दि. १८ फेब्रुवारी, २०२१ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीची सर्व १०० टक्के पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आर. के. सबर्वाल (१९९५) या निर्णयाविरुध्द तसेच महाराष्ट्र शासनाने दि. १८ ऑक्टोबर, १९९७ च्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या बिंदुनामावलीच्या विरोधात आहे..\n७. दि. २० एप्रिल, २०२१ च्या शासन निर्णयानुसार दि. १८ फेब्रुवारी, २०२१ चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला होता परंतु आता दि. ०७ मे, २०२१ च्या शासन निर्णयाप्रमाणे पदोन्नतीची सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याचे सूचित करुन मागावर्गीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना खुल्या प्रवर्गातून पदोन्नती मिळण्यासाठी दि. २५ मे, २००४ ची सेवाज्येष्ठता लक्षात घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे दि. २५ मे, २००४ नंतर आरक्षित बिंदुवर पदोन्नती झालेले कर्मचारी पदावनत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n८. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द महाराष्ट्र शासनाने विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर दि. १७ मे २०१८ व ५ जून २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने दि. १५ जून २०१८ च्या कार्यालयीन परिपत्रकानुसार आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्याबाबत सुचित करून कायद्यानुसार पदोन्नती देण्यासाठी प्रतिबंध नाही अशा सुचना देण्यात आल्या.\n९. केंद्र शासनाच्या दि. १५ जून २०१८ च्या पत्रात स्पष्ट निर्देश दिले अस���ांना त्यावर महाधिवक्ता उच्च न्यायालय, मुंबई यांचे घेण्याची आवश्यकता काय ही मा. सर्वोच्च न्यायालयाची अवमानता नाही. का\n१०. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. १५.०४.२०१९ च्या आदेशान्वये \"स्टेट को\" आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे अंतरीम आदेश दि. १७ २०१८ व ५ जून २०१८ कायम आहेत. तसेच केंद्र शासनाचे कार्मि प्रशिक्षण विभागाचे दि.१५ जून २०१८ चे पत्रातील निर्देश सुध कायम आहेत. त्याप्रमाणे आजही कार्यवाही करता येते.\n११. उपरोक्त परित्रकानुसार राज्यातील मागासवर्गीय अधिकारी/कर्मचा यांना सद्याच्या सेवाजेष्ठतेप्रमाणे खुल्या प्रवर्गातून पदोन्नती ल करणे शक्य आहे.\n१२. Quantifiable data अजूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने का सादर केला नाही\n१३. IA No.१०८९१५/२०१९ महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दि. १५.०४.२०१९ च्या आदेश Clarification करण्याकरीता अर्ज केला आहे. याची गरज का गरज नसतांना वेळकाढूपणा करण्याकरीता निरर्थक अर्ज मा. सर्व न्यायालयाला करणे म्हणजे मा. सर्वोच्च न्यायालयाची अवमा नाही काय\n१४. त्यामुळे दि. ७ मे २०२१ चा शासन निर्णय रद्द करून खालीलप्रम सुधारीत शासन निर्णय जारी करण्यात यावा. \"मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्रम २७९७/२०१५ या प्रकरणी दि.०४.०८.२०१७ रोजी दिले निर्णयान्वये पदोन्नतीतील आरक्षण ठरविले असल्याने मा.स न्यायालयाने मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयास अद्याप स्थगिती नसल्याने पदोन्नतीच्या कोटयातील ३३% आरक्षित पदे रिक्त खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे सेवाजेष्ठतेने भरण्यात यावीत.\nजे मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी दि. २५.०५.२० शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा घेऊन सेवाजेष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले आहेत, अधिकारी/ कर्मचारी त्यांच्या सद्यस्थितीतील सेवाजेष्ठतेनुसार प्रवर्गातून पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील.\"\n> सद्य:स्थितीत पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय अस्तित्वात नाही आहे. कारण मा. उच्च न्यायालयाच्या दि.०४.०८.२०१७ च्या आदेशान्वये तो शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे.\n> भारतीय राज्य घटनेच्या १६ (४अ) नुसार अनु. जाती / जमाती यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याची तरतुद विहीत आहे. मात्र अशी तरतूद करतांना त्या समाजघटकांचे पुरेसे प्रतिनिधीत्व तपासणे अत्यावश्यक आहे.\n> याच कारणाने महाराष्ट्र शासनाचा दि. २५.५.२००४ चा शासन निर्णय मा. उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. अशाच प्रकारचे प्रकरण कर्नाटक राज्यामध्ये उद्भवले होते.\n> कर्नाटक राज्याने अनु. जाती/जमातीचे प्रशासनातील पुरेसे प्रतिनिधीत्व नसल्यामुळे आरक्षणाची गरज प्रतिपादीत करुन २०१८ मध्ये या संदर्भात नवीन आरक्षण कायदा मंजूर केला व मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली आहे.\n> महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत असे घडले नाही आपण केवळ सर्व मागासवर्गीयांची पदोन्नती थांबवून खुल्या प्रवर्गातील पदोन्नती (मागासवर्गीयांना वगळून) सुरु करुन उफराटा न्याय केला.\nआता राज्य शासनाला या बाबींवर निर्णय घेणे आवश्यक आहे.\n१. यासाठी सदर प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य शासनाच्या वतीने बाजू मांडलेले सिनियर कौन्सिल अॅड. पटवालिया यांचे मत घेणे बाबत मागील एक वर्षापूर्वी कुंभकोणी महाधिवक्ता यांनी राज्य शासनाला सल्ला दिला होता. तथापि त्यावर राज्य शासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही आणि हा प्रश्न तसाच प्रलंबित ठेवण्यात आला.\n२. त्यामुळे सिनियर कौन्सिल अॅड. पटवालिया यांचे मत घेणे आवश्यक आहे.\n३ सर्वोच्च न्यायालयाने दि. १५.०४.२०१९ रोजी दिलेला \" जैसे (Status-quo) खारीज करण्यासाठी प्रयत्न करणे.\n४. अनु. जाती/जमाती चे २० टक्के आरक्षण तात्काळ लागू करण्यास पुरेसे प्रतिनिधीत्व (Quantifiable data) तपासून कर्नाटक धर्तीवर तात्काळ स्वतंत्र कायदा मंजूर करणे व पदोन्नती म आरक्षण लागू करण्यासाठी कायदेशीर पावले उचलणे.\n५. विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांचे बाब आरक्षण देणे बाबतचा निर्णय घेणे व सदरहू प्रवर्गाचे आरक्षण मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालयात कसे टिकेल यासा प्रयत्न करणे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजा���त्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/coronavirus-indian-variant-b-1-617-2-new-name-delta-given-by-who-467557.html", "date_download": "2021-06-17T20:26:43Z", "digest": "sha1:5YBDUYQG3BB4EZLAHH6VRSJWIK6YIOO5", "length": 18244, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCoronaVirus: मोदी सरकारच्या नाराजीनंतर WHO चा मोठा निर्णय, भारतात सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटचे नामांतर\nकाही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील सोशल मीडिया कंपन्यांना आपापल्या व्यासपीठावरून इंडियन व्हेरिएंट हा उल्लेख काढून टाकण्याचे आदेश दिले होते. | Corona Virus variant\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदेशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अनेकजण त्यांची आर्थिक स्थिती सुधरावी यासाठी विविध पर्याय शोधत आहे.\nनवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या B.1.617.2 या कोरोना विषाणूला (Coronavirus variant) नवे नाव दिले आहे. त्यामुळे आता हा विषाणू डेल्टा (Delta) या नावाने ओळखला जाईल. तर डिसेंबर 2020 मध्ये ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी.1.1.7 या घातक विषाणूला अल्फा (Alpha) म्हणून संबोधण्यात येईल. तर दक्षिण आफ्रिकेतील बी.1.351 हा विषाणू बीटा आणि नोव्हेंबर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेतच सापडलेल्या P.1 व्हेरिएंटसाठी आता गामा हे नाव निश्चित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील सोशल मीडिया कंपन्यांना आपापल्या व्यासपीठावरून इंडियन व्हेरिएंट हा उल्लेख काढून टाकण्याचे आदेश दिले होते. (CoronaVirus B.1.617.2 variant new name delta given by WHO)\nव्हिएतनाममध्ये सापडला कोरोनाचा नवा धोकादायक व्हेरिएंट\nव्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक उपप्रकार (व्हेरिएंट) सापडल्याचे समोर आले आहे. व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हेरिएंट भारत आणि इंग्लंडमध्ये आढणाऱ्या विषाणूपासून तयार झाला आहे. या कोरोना व्हेरिएंटच्या हवेतून प्रसाराचा वेग एरवीपेक्षा जास्त आहे.\nव्हिएतनामधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा विषाणू भारत आणि इंग्लंडमधील कोरोना विषाणूच्या संगमातून तयार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण सात व्हेरिएंट आढळून आले आहेत. यामध्ये भारत व इंग्लंडमधील B.1.617.2 आणि B.1.1.7 व्हेरिएंटसचाही समावेश आहे.\nभारताचा उल्लेख असलेला ‘तो’ मजकूर हटवा\nकाही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना कोरोनाच्या (Coronavirus) B.1.617 या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करू नये, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. तसेच अशाप्रकारचा उल्लेख असलेला मजकूर संबंधित व्यासपीठावरून तात्काळ हटवण्याचे निर्देश केंद्राने दिले होते.\n11 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काही वृत्तसंस्थांनी याचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट, असा करायला सुरुवात केली होती. मात्र, हा दावा सपशेल पोकळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या निवेदनात B.1.617 व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, चुकीच्या माहितीमुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना इंडियन व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.\nमोदी सरकारचा नवा प्लॅन; आता दिवसाला 1 कोटी नागरिकांना लस देणार\nCovaxin: भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोनाच्या बी.1.617 वेरियंटवर प्रभावी, अमेरिकेचे CMO डॉ.अँथनी फौसींचं वक्तव्य\nCoronavirus: कोव्हॅक्सिन घेणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करण्यास मज्जाव\nBaba Ka Dhaba | पुन्हा रस्त्यावर आलेल्या कांता प्रसादना फूड ब्लॉगर गौरवने केले माफ फोटो शेअर करत म्हणाला…\nट्रेंडिंग 3 days ago\nPune 3D Mask | पुण्याच्या स्टार्टअप कंपनीने बनवला 3D प्रिंटिंग मास्क\nCoronavirus: रत्���ागिरीत आठ दिवसांचा लॉकडाऊन फेल; कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये राज्यात दुसरा क्रमांक\nअन्य जिल्हे 5 days ago\nकोरोनानंतर नव्या धोक्याने दार ठोठावलं, बहिरेपणाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ\nलसीकरणाचा डेटा सार्वजनिक करु नका; केंद्राच्या आदेशावर नवाब मलिक म्हणतात\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-today-that-is-on-16-may-2021/", "date_download": "2021-06-17T21:04:05Z", "digest": "sha1:6OFKOQZPG3NW7NOVLJQRQITPOJG56LTI", "length": 12691, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये 2468 रूग्ण 'कोरोना'मुक्त - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\n पिंपरी चिंचवडमध्ये 2468 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\n पिंपरी चिंचवडमध्ये 2468 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अशरश: थैमान घातले आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 1 जुन पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. रुग्ण वाढत असताना मृत्यूची संख्या वाढत होती. मात्र, मागिल काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली असून मृतांची संख्या देखील कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 914 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 59 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 914 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 41 हजार 734 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2468 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 20 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 17 हजार 825 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nशहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 59 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 44 रुग्ण शहरातील आहेत. तर 15 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहराम���्ये 8 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. आज दिवसभरात 1429 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 63 हजार 494 जणांना लस देण्यात आली आहे.\nजालना : लग्नाच्या दिवशीच नववधूने प्रियकरासोबत घेतला गळफास, जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nCoronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 2985 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना डच्चू…\nराज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय…\nPost Office मध्ये FD करणार्‍यांनी लक्ष द्यावे, आकर्षक व्याजासह मिळतील…\nGold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले,…\nHypertension Diet | हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कधीही सेवन करू नये ‘या’ गोष्टी, आजपासूनच दूर रहा\npune municipal corporation | ‘कात्रज – कोंढवा’ रस्त्याचे अवघे 20 टक्केच काम; कामाची मुदत 6 महिन्यांत संपतेय,…\nPankaja Munde | पंकजा मुंडेंचे CM ठाकरेंना पत्र, म्हणाल्या – ‘125 वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नका’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/electricity-shock-girl-death-shrirampur", "date_download": "2021-06-17T19:57:45Z", "digest": "sha1:6OL5KYLLZJXSWJNYSQE7UPCN6YUP5FLS", "length": 3132, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू", "raw_content": "\nविजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू\nश्रीरामपूर तालुका पोलिसांच्या हद्दीत येणार्‍या चितळी परिसरात राहणार्‍या तरुणीस विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nराहाता तालुक्यातील चितळी येथील अर्चना गणेश वाघ (वय 24) हिला विजेचा धक्का लागल्याने तिला उपचारासाठी श्रीरामपुरात साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच ती मयत असल्याचे साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालावरून तालुका पोलिसांत आकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 29 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोरसे करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-seventy-percent-corona-sufferers-relieved-after-treatment-283-positive-friday-five", "date_download": "2021-06-17T21:45:03Z", "digest": "sha1:YWFKJKHA2WYUUTDFRZPXWNT3SZL7JPCV", "length": 20500, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड - सत्तर टक्के कोरोना बाधितांना उपचारानंतर दिलासा,शुक्रवारी २८३ पॉझिटिव्ह; दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू", "raw_content": "\nमागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालय, कोविड सेंटर फुल्ल भरले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर बेड, आॅक्सिजन उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला देखील सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत\nनांदेड - सत्तर टक्के कोरोना बाधितांना उपचारानंतर दिलासा,शुक्रवारी २८३ पॉझिटिव्ह; दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाबाधित रुग्णांची मागील दोन दिवसांपासून आकडेवारी कमी होत असून, शुक्रवारी (ता.१८) प्राप्त झालेल्या आहवालात २८३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू आणि २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दहा दिवसाच्या उपचारानंतर सत्तर टक्के पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातुन माहिती देताना केला आहे.\nमागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालय, कोविड सेंटर फुल्ल भरले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर बेड, आॅक्सिजन उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला देखील सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत. गुरुवारी (ता.१७) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता.१८) एक हजार १५६ अहवाल प्राप्त झाले, यातील ८२२ निगेटिव्ह तर, २८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ९८४ इतकी झाली आहे.\nहेही वाचा- बेरोजगारांसाठी पिठाची गिरणी ठरतेय उपजिविकेचे साधन ​\nगेल्या २४ तासात पवार गल्ली लोहा पुरुष (वय ५३), कंधार पुरुष (वय ६३), भोकर पुरुष (वय ६४), गांधीनगर बिलोली पुरुष (वय ७०), इस्लापूर किनवट पुरुष (वय ३८) या पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ३४३ बाधित रुग्णांनी कोरोनावर उपचार सुरू असताना जिव गमावला आहे. दहा दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातून- १७, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईन मधील - १६७, अर्धापूर- १९, लोहा- १०, माहूर- पाच, नायगाव - एक, देगलूर- दोन, बिलोली- सात, मुखेड- २५ आणि खासगी रुग्णालयातील २४ असे एकूण २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषीत करण्यात आले आहे. आतापर्यंत आठ हजार ७५७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.\nहेही वाचले पाहिजे- Video - मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची अशोक चव्हाणांची ग्वाही ​\nएक हजार ३२० जणांचा अहवाल येणे बाकी\nशुक्रवारी जिल्ह्यासह नांदेड वाघाळा महापालिका- १५९, नांदेड ग्रामीण- १२, लोहा-१३, हदगाव-१०, कंधार-चार, बिलोली-१५, अर्धापूर-नऊ, किनवट-१२, मुखेड-१५, धर्माबाद-नऊ, भोकर-तीन, नायगाव-सात, हिमायतनगर-दोन, मुदखेड-चार, देगलूर-एक, हिंगोली-सात आणि यवतमाळ- एक असे २८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या तीन हजार ८१७ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. एक हजार ३२० जणांचा अहवाल येणे बाकी असून, शनिवारपर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे.\nशनिवारी कोरोना मुक्त- २७७\nएकूण पॉझिटिव्ह रुग्ण- १२ हजार ९८४\nआतापर्यंत कोरोना मुक्त- आठ हजार ७५७\nउपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या- तीन हजार ८१७\nअहवाल प्रतिक्षेत- एक हजार ३२०\nनांदेड - शनिवारी ३७७ रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण ३८४; आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. शनिवारी (ता.१२) प्राप्त झालेल्या अहवालात ३८४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहेत. दहा दिवसांच्या उपचारानंतर ३७७ रुग्ण औषधोपचारानंतर र\nनांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे\nनांदेड तेरा हजार पार - शनिवारी ३३२ कोरोना पॉझिटिव्ह, सात रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - मागील दोन दिवसाच्या आकडेवारीवरून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असे वाटत असतानाच शनिवारी (ता.१९) पुन्हा ३३२ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यात सात जणांचा मृत्यू तर २९७ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.\nनांदेड : सोमवारी ५९ जण पॉझिटिव्ह; कोरोनावर १४७ रुग्णांची मात\nनांदेड : शहरातील रविवारी (ता.नऊ) प्रलंबित असलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. दहा) सायंकाळी ३६९ अहवाल प्राप्त झाले. यात २७४ निगेटिव्ह तर जिल्हाभरात केवळ ५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १४७ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्\nनांदेडला दररोज हजारावर स्वॅब अहवाल प्रतिक्षेत, गुरुवारी २२२ कोरोनामुक्त; १९५ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूरनंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तत्काळ प्राप्त व्हावा, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोरोना चाचणी लॅब मंजुर करुन घेतल्या. मात्र असे असताना देखील दररोज एक हजारापेक्षा अधिक स्\nनांदेड - ब��रा मृत्यू , ३९६ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना बाधितांचे रोज नवे आकडे समोर येत असतानाच शुक्रवारी (ता.११) १२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी ३९६ जण पॉझिटिव्ह आले असून, २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दे\nनांदेडला रुग्णांचा आकडा दहा हजार पार, ६५ टक्के बाधित रुग्ण बरे; गुरुवारी ३२७ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे आढळुन येत आहेत. अशा रुग्णांना दहा दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांपैकी ६५ टक्यापेक्षा अधिक रुग्ण उपचारातून बरे होत असल्य\nनांदेड - रविवारी ४९४ रुग्ण कोरोनामुक्त, ३९३ पॉझिटिव्ह, दिवसभरात आठ बाधितांचा मृत्यू\nनांदेड - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे तांडव सुरूच आहे. रविवारी (ता. १३) प्राप्त झालेल्या अहवालात आठ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू तर ३९३ कोरोना बाधितांची भर पडली असून, दहा दिवसाच्या उपचाराने ४९४ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.\nनांदेडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात ४४३ पॉझिटिव्ह; आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढतच चालले असून गुरुवारी (ता. तीन) आलेल्या अहवालात तब्बल ४४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २२४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्या\nनांदेडला ३६२ जण शुक्रवारी पॉझिटिव्ह, दिवसभरात सहा जणांचा मृत्यू; २०२ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड - कोरोना बाधितांची आकडेवारी वाढतच चालली असून गुरुवारी (ता. तीन) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी (ता.चार) एक हजार ३८१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९६६ निगेटिव्ह तर ३६२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०२ रुग्णांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/dRZ-rY.html", "date_download": "2021-06-17T21:31:54Z", "digest": "sha1:3JZMKNOQXCDFKGD3V542MNJSMJ4TW4ES", "length": 7400, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "��ेशनदुकानदारांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना", "raw_content": "\nHomeरेशनदुकानदारांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना\nरेशनदुकानदारांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना\nरेशनदुकानदारांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना\nभिवंडी तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातील तब्बल ८३ हजार १९० शिधावाटप पत्रिकेवरील २ लाख ८७ हजार ५४२ नागरिक हे मोफत तसेच रास्तभाव दराने धान्य खरेदी पासून वंचित आहेत. राज्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांनी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली १ जूनपासून पुकारलेले बेमुदत बंद आंदोलन अद्याप सुरूच आहे. या आंदोलनाचा फटका सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला बसत आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे नागरीकांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना या संपामुळे गोरगरीब, आदिवासी आणि कष्टकरी कुटुंबियांची कुचंबना होत आहे.\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भराई व उतराई हमाली दुकानदारांकडून घेतली जात नाही. अपवाद फक्त ठाणे व पालघर जिल्ह्यातील दुकानदारांकडून ती वसूल केली जाते. त्याचप्रमाणे पंतप्रधान योजनेतील मोफत धान्य वितरण कामाचा मोबदला मिळावा, तामिळनाडू राज्य शासनाच्या धोरणानुसार दुकानदारांना मानधन व प्रत्येक दुकानदारास ५० लाखांचा विमा सुरक्षा कवच मिळावा, या मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपामध्ये भिवंडी तालुक्यातील १५७ दुकानदार, तालुका अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले आहेत.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालि���ं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/harbour-local-disrupted-due-technical-fault-pantograph-vashi-railway-station-7297", "date_download": "2021-06-17T21:21:58Z", "digest": "sha1:477FLCCF6IWXT74K4UHBSRMH7SXKBB6M", "length": 12677, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वाशी स्थानकात लोकल विस्कळीत, लोकलच्या पेंटाग्राफला आग | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाशी स्थानकात लोकल विस्कळीत, लोकलच्या पेंटाग्राफला आग\nवाशी स्थानकात लोकल विस्कळीत, लोकलच्या पेंटाग्राफला आग\nवाशी स्थानकात लोकल विस्कळीत, लोकलच्या पेंटाग्राफला आग\nबुधवार, 9 ऑक्टोबर 2019\nनवी मुंबई: वाशी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील एका गाडीच्या पेंटाग्राफमध्ये अचानक बिघाड झाला. पेंटाग्राफनं पेट घेतला आणि बघता-बघता सगळीकडं धूर पसरला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रांच्या मदतीनं तात्काळ हालचाल करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर ही गाडी कारशेडकडे रवाना करण्यात आली. मात्र, तोपर्यंत हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे. सध्या या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत.\nनवी मुंबई: वाशी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील एका गाडीच्या पेंटाग्राफमध्ये अचानक बिघाड झाला. पेंटाग्राफनं पेट घेतला आणि बघता-बघता सगळीकडं धूर पसरला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रांच्या मदतीनं तात्काळ हालचाल करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर ही गाडी कारशेडकडे रवाना करण्यात आली. मात्र, तोपर्य���त हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे. सध्या या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत.\nहार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अज्ञात व्यक्तीनं पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळं ही आग लागल्याचं आता समोर आलं आहे. या घटनेत कुणीही जखमी झालं नाही. मात्र, ऐन कार्यालयीन वेळेतच हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला.\nही बॅग नेमकी कुणी आणि का फेकली, याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू आहे. याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कुणीतरी कमरेचा बेल्ट ओव्हरहेड वायरवर फेकल्यानं वायर तुटून लोकलचा खोळंबा झाला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रेल्वे मार्गांलगत गस्त घालणं सुरू केलं आहे. तरीही या घटना समोर येत असल्यानं लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/shivsena-tries-aditya-thackeray-elect-unoppose-worli-constituency-7194", "date_download": "2021-06-17T20:24:15Z", "digest": "sha1:E63GM3HHXU5ZFG32D2ORWBAAQDOKOCHN", "length": 12792, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार\nआदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार\nआदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार\nमंगळवार, 1 ऑक्टोबर 2019\nमुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पहिल्या ठाकरेंना आदित्यला बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न सेनेने सुरू केले आहेत. खासदार संजय राउत यांना ही कल्पना सुचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी तशी चाचपणी केली पण असे घडणे शक्य नसल्याचे उत्तर त्यांना मिळाल्याचेही सांगण्यात येते आहे.\nमुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पहिल्या ठाकरेंना आदित्यला बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न सेनेने सुरू केले आहेत. खासदार संजय राउत यांना ही कल्पना सुचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी तशी चाचपणी केली पण असे घडणे शक्य नसल्याचे उत्तर त्यांना मिळाल्याचेही सांगण्यात येते आहे.\nमला शिवसेनेच्या 'स्टाईल'ने काम करायचे आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,' असे सांगत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवड��ूक लढवणार असल्याची घोषणा सोमवारी केली. आदित्य ठाकरे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या 66 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. 'मी निवडणूक लढवणार', असे थेट सांगत स्वतः आदित्य ठाकरे यांनीच वरळीतील \"विजय संकल्प' मेळाव्यात आपल्या नावाची घोषणा केली. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्‍मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरे मात्र या वेळी उपस्थित नव्हते.\n\"आपले मंगळयान जरी मंगळावर उतरले नसले तरी हे सूर्ययान 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही,'' अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा छावा आता राजकारणात उतरला आहे. आजपर्यंत ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढले नव्हते. मात्र, इतिहास घडवताना नियम बाजूला ठेवायचे असतात असेही राऊत म्हणाले. \"आजचा हा माहौल बघून ट्रम्पदेखील आदित्य यांच्या प्रचाराला येतील. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर आदित्य यांच्याशिवाय पर्याय नाही. आजचा प्रवेश हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,'' असे राऊत यांनी सांगितले.\nमुंबई mumbai खासदार महाराष्ट्र maharashtra आदित्य ठाकरे aditya thakare निवडणूक वर्षा varsha विजय victory तेजस tejas तेजस ठाकरे tejas thackeray उद्धव ठाकरे uddhav thakare मंत्रालय मुख्यमंत्री संजय राऊत sanjay raut राजकारण politics shivsena constituency\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/prime-minister-narendra-modi-will-address-the-people-this-evening/", "date_download": "2021-06-17T21:09:26Z", "digest": "sha1:HMQZRD2R6QDYEKXL4LIIP7ABUWIL6HDN", "length": 4591, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "Prime Minister Narendra Modi will address the people this Evening", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार\nपंतप्रधान नेमके काय बोलणार या कडे देशवासीयांची लक्ष\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra)आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. काही वेळा पूर्वी पंतप्रधान कार्यालयातुन ट्विटर वर हि माहिती देण्यात आली.\nअनेक राज्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी होते आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्य अनलॉक कडे वाटचाल करत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर पंतप्रधान आज नेमके काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.\n१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लसीकरण सुरु करण्या संबंधी केंद्रसरकाने घोषणा केली होती परंतु लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने हे लसीकरण थांबले आहे. या बाबत पंतप्रधान (Prime Minister Narendra) बोलणार का याबाबत हि उत्सुकता आ���े.\nआजचे राशिभविष्य सोमवार,७ जून २०२१\nबासरीच्या आणि व्हायोलिनच्या सुरांनी चिंब भिजले जनस्थान कलारंगचे रसिक\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/heavy-rain-fall-in-central-maharashtra-and-marathwada/", "date_download": "2021-06-17T20:08:18Z", "digest": "sha1:RXBM4MEXBCDZTTJWMLOHWGX2RU2PDGR2", "length": 9142, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मध्य महाराष्ट्र, मराठावाड्यात राहणार पावसाचा जोर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमध्य महाराष्ट्र, मराठावाड्यात राहणार पावसाचा जोर\nपावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. तर उद्या कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून आसामपर्यंत विस्तारला आहे. आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या उपसागरात ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.\nमध्य प्रदेशापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच हवेच्या खालच्या थरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पावसाला हवामान होत आहे. आज कोकणामधील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्नामाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nदरम्यान गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात मराठवाड्यात जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. औरंगाबाद मधील ६ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. तर जालन्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mitvaa.com/blog/oxygenuses-of-oxygen-in-marathi/", "date_download": "2021-06-17T20:40:58Z", "digest": "sha1:IJR7D4DLUPHLZRJO5W5NPCKSVPEQSYAA", "length": 10855, "nlines": 80, "source_domain": "mitvaa.com", "title": "Oxygen|Uses of oxygen in Marathi | मितवा", "raw_content": "\nमित्रांनो या कोरोंना काळात तुम्हाला आता हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल की हवे मध्ये ऑक्सिजन(Oxygen) असताना ऑक्सिजन साठी एवडा खटाटोप कशा साठी “ते म्हणतना ज्याचे दुखते त्याला च कळते” ते दुखण काय आसते. आज आपण आपल्या मनातील आशा प्रश्न ची उत्तरे येथे देणार आहोत ऑक्सिजन बाहेर हवेत असताना पण डॉक्टर ऑक्सिजन का लावतात (uses of oxygen) त्याचे कारण असे की ज्या वेळेस आपण श्वास(ऑक्सिजन ) घेतो तेव्हा फुफुस तो ऑक्सिजन रक्तकडे पाठवतात व रक्त कार्बन डायऑक्साइड फुफुसा मध्ये सोडतो जर फुफुसा मध्ये संसर्ग झाला असेल तर ह्या क्रिया मध्ये बाधा येऊ शकते या अडथळ्याचे कारण म्हणजे निमोनिया कफमुळे फुफ्फुसातील घट्टपणा, फुफ्फुसे भरणे, ज्याबद्दल तज्ञ कोरोनातील फुफ्फुसांमध्ये सांगत आहेत. जर फुफ्फुसांमध्ये डिसऑर्डर असेल तर त्या व्यक्तीस श्वास घेण्यात अडचण येते ज्यामुळे त्या व्यक्तीला ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असते. म्हणूनच फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करायला सांगितला जातो. जर फुफ्फुस कमकुवत झाले तर हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो. कोरोनामध्ये फुफ्फुसांच्या संसर्गामुळे हृदयाची पंपिंग क्षमता कमी होत आहे ज्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आवश्यकता लागत आहे.\nhow to make Oxygen| ऑक्सिजन कसा तयार करतात\nसंयंत्रांमध्ये क्रायोजेनिक शोध प्रक्रिया नुसार ऑक्सिजन तयार केला जातो.\nसर्वप्रथम हवा एकत्रित करून ती एक ठिकाणी साठून तिच्या तिल धुळ धान वेगळी केली जाते\nती साठवून ठेवलेली हवा फिल्टर केले जाते.\nप्रि-फिल्टर, कार्बन फिल्टर आणि हेपा फिल्टर हवा शुद्ध करन्याचे काम करतो.\nफिल्टर वायूचा दबाव देऊन कॉमपरेस केले जाते\nयानंतर एक मॉलिक्यूलर चाळणी द्वारे हवेला वेगळे केले जाते जेने करून . अन्य गॅसन्स नायट्रोजन, कार्बन आणि इतर गॅस त्यातुन बाहेर काढू टाकले जातात.\nअश्या प्रकारे इतर गॅस बाहेर काढल्या नंतर डिस्टिलेशेन प्रोसेसमधून जावेलागते या नंतर हवा थंड करून तिला एकत्रित केले जाते.\nया हवेला 185 डिग्री सेल्सियस ला उकळून त्यातून नाइट्रोजन आणि इतर गॅस वेगळे केले जातील\nमेडिकल .ऑक्सिजन मध्ये काय असते\nया प्रक्रिया मधून मेडिकल मध्ये जे ऑक्सिजन वापरले जाते त्या मध्ये Oxygen 90% + Nitrogen 5% + Oregon 5%. यांचे मिश्रण सिलिंडरमध्ये भरून देतात.\nऑक्सीजन कंसंट्रेटर एक मेडिकल डिवाइस आहे जे ऑक्सिजन ला हवे मधून वेगळे करते. वरती वाचल्या नुसार हवे मध्ये आसणारे इतर वायु वेगळे करून कंसंट्रेटर हवे ला आत मध्ये घेऊन त्यातून इतर गॅस वेगळे करतो आणि शुद्ध ऑक्सिजन आपल्याला देत असतो जागतिक आरोग्य संघटनेच्या 2015 च्या रिपोर्ट नुसार हॉस्पिटल मध्ये आसणारे श्वास संबधी आजारी आसणाऱ्या पेशंट ला ऑक्सिजन ची कमी पूर्णकारणारे उपकरण म्हणून बनवले गेले आहे.\noxygen concentrator machine च्या संबंधी काही गोष्टी जाणून घेणार आहोत\nया ऑक्सिजन मशीन ची मागणी COVID-19 दरम्यान खूप जास्त वाढलेली आपल्याला दिसत आहे. या साठी च आपण जाणून घेणार आहोत की ऑक्सिजन oxygen concentrator machine काय आहे oxygen concentrator machine ,computer monitor पेक्षा थोडा मोठा आहे पण बागताना वाट तो की हार्डवेअर सारखाच आहे oxygen concentrator machine भारतात जवळ जवळ सर्वच कोरोंना पेशंट साठी वापरात आहे. (ज्यांना श्वसणा चा त्रास कमी प्रमाणात होत असेल त्यांच्या साठी गरजेचे आहे) सदयाच्या घ डीला ऑक्सिजन ची कमी असल्या कारणांमुळे यांचा वापर वाढत आहे मेडिकल ऑक्सिजन ला पर्याय मार्ग म्हणून वापर होत आहे.\nजसकी तुम्हाला माहीत आहे की oxygen concentrator machine ही सध्या Oxygen therapy साठी सर्वात जास्त मागितली जाणारी मशीन oxygen concentrator machine एक प्रोटेबल मशीन हैoxygen concentrator machine मधून oxygen generate केले जात आहे की आपल्याला माहीत असेल की आपल्या वातावरणात 78 % नाइट्रोजन ,21 % ऑक्सीजन आणि इतर गॅस चे प्रमाण 1% आहे.oxygen concentrator machine आपल्या वातावरणातून हवे मधून ऑक्सिजन वेगळा करण्याचे काम करतो आणि शुद्ध ऑक्सिजन आपल्याला देण्याचे काम तो करतो oxygen concentrator machine ,जे ऑक्सीजन बनवतो तो जवळपास 90-95 % पर्यन्त शुद्ध ऑक्सिजन देतो. जेकी मेडिकल ऑक्सीजन सिलिंडर मध्ये जो ऑक्सीजन असतो तो लिक्विड ऑक्सीजन 99% पर्यन्त शुद्ध देतो oxygen concentrator machine लाइट वर नाहीतर बैटरी असे दोन पर्याय मार्ग आहे.\nतज्ञांच्या मते, ऑक्सिजन कॉन्सेन्टर मशीन फक्त कमी प्रमाणात असलेला आणि मध्यम कोरोना रूग्णांसाठी उपयुक्त आहे परंतु गंभीर पेशंट वापरणे योग्य नाही, कारण जर कोरोनाचा एखादा गंभीर पेशंट ने वापरल्यास तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/751", "date_download": "2021-06-17T21:00:08Z", "digest": "sha1:APMQV4UYCAQNRRQEE77MGYRM7ESTPU4O", "length": 9093, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "भारताची एम. सी. मेरी कोमला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome देशभरातील घडामोडी भारताची एम. सी. मेरी कोमला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक\nभारताची एम. सी. मेरी कोमला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक\nनवी दिल्‍ली : भारताची ‘सुपरमॉम बॉक्सर’ एम. सी. मेरी कोम हिने रविवारी इंडोनेशियात झालेल्या 23 व्या प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. 51 किलो गटात झालेल्या अंतिम फेरीत मेरी कोमने ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्ंैरक्स हिला 5-0 असे एकतर्फी पराभूत केले. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणार्‍या 36 वर्षीय मेरी कोमने यावर्षी मे महिन्यात झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. परंतु, ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यासाठी तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला नव्हता. सहा वेळा विश्‍वचॅम्पियनशिप मिळवणारी मेरी कोम यंदा सातव्यांदा हा किताब मिळवण्यासाठी रिंगमध्ये उतरणार आहे. ही स्पर्धा 21 सप्टेंबरपासून सुरू होईल. तत्पूर्वी, आपला हात आजमावण्यासाठी मेरी कोमने प्रेसिडेंट चषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. 23 व्या प्रेसिडेंट चषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर मेरी कोमने एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती पोडियमवर उभी असून, मागे भारताचे राष्ट्रगीत वाजत आहे. तिने आपल्या कोचिंग स्टाफला धन्यवाद देताना म्हटले आहे की, माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी आणखी एक सुवर्णपदक विजयाचा अर्थ तुम्ही इतरांपेक्षा जास्त परिश्रम केले, असा होतो. मी माझ्या कोच आणि कोचिंग स्टाफची आभारी आहे.\nPrevious articleचिपळूण व खेर्डी परिसरात बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे एक कोटी रुपयांचे नुकसान\nNext articleसातारा व महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीला भगदाड\nदेशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार; राकेश टिकैत यांचा एल्गार\n“शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय”\n“…म्हणून पेट्रोल-डिझेलचे वाढताहेत भाव”; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीमागचं नेमकं कारण\nजन्मदात्या बापाच्या डोक्यात खुर्ची घालून हल्ला\nअमावस्येच्या उधाणाने लाटांचे तांडव\nविरारच्या रुग्णालयात भीषण आग; आतापर्यंत 15 रुग्णांचा मृत्यू\nभरणे-खेड मार्गावर वाहतूक कोंडी\nयूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी रत्नागिरीतून एसटी गाड्या सुटणार\nरामायणाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता राम आणि भरत यांच्यातील संवाद महत्त्वाचा :...\nचित्रशाळांमध्ये बाप्पा लागले आकार घेऊ…\nसंगमेश्वर खाडीभागाला वादळी मुसळधार पावसाचा तडाखा\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्ट���क मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nदेशात सरसकट सर्वांनाच कोरोना लस का देत नाही\n१० वर्षांत जम्मू-काश्मीर प्रगत होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.co.uk/learningenglish/english/course/how-do-i-marathi/unit-1/session-3", "date_download": "2021-06-17T21:48:17Z", "digest": "sha1:2WD3FBF6NFASRMAAGIKW3Y7EDKQHREY6", "length": 15971, "nlines": 463, "source_domain": "www.bbc.co.uk", "title": "BBC Learning English - Course: How do I Marathi / Unit 1 / Session 3 / Activity 1", "raw_content": "\nआपल्या आवडी नावडींबद्दल इंग्रजीत कसं सांगायचं ते आजच्या भागात शिकूया.\nहे शब्द नकारात्मक ते सकारात्मक या क्रमाने लिहा.\nतुमचं उत्तर तपासण्यासाठी हे ऐका.\nबीबीसी लर्निंग इंग्लिशच्या ‘how do I’ या मालिकेत आपलं स्वागत. मी तेजाली, आणि माझ्यासोबत आहे सॅम.\nआपल्या आवडीनावडी इंग्रजीतून सांगताना, इंग्रजी कशा प्रकारे वापरायचं ते आजच्या भागात शिकणार आहोत. चला हे संभाषण ऐकुयात.\nकाय काय समजलं यातलं त्या शेवटच्या व्यक्तीला कॉफी अगदीच आवडत नाही. सॅम, कॉफी आवडते किंवा आवडत नाही हे सांगण्यासाठी कुठले शब्द वापरले ऐकूयात \nया सगळ्यात ते कॉफीबद्दल बोलत आहेत. कॉफीबद्दल बोलताना पहिला शब्द काय वापरला\nकॉफी आवडते, यासाठी त्याने like हे क्रियापद वापरलं. Like म्हणजे आवडणे. आवडत नसेल तर त्याआधी ‘don’t’ म्हणायचं, ‘I don’t like coffee’.\nशाबास, इथे आणखी एक क्रियापद वापरलं आहे, कोणतं\nHumm. ‘Like’ पेक्षा ‘Love’ आणखी जास्त काहीतरी सांगतं का\nआता दुसरी व्यक्ती काय म्हणाली ऐकूयात\nतो म्हणाला ‘I don’t mind’. Don’t mind’.म्हणजे ठीक आहे किंवा चालेल. म्हणजे त्याला कॉफी खूप आवडते असं नाही आणि खूप आवडतं नाही असंही नाही. म्हणजेच likeपेक्षा हे वेगळं आहे.यासाठी ‘don’t’ वापरतात.\nAnd, we have one more. शेवटची व्यक्ती कॉफीबद्दल काय म्हणाली\nती म्हणाली, ‘I really hate’. म्हणजे मला बिलकुल आवडत नाही. आपण फक्त hate वापरू शकतो पण really मुळे त्याची तीव्रता स्पष्ट होते. आपण like, love च्या आधीही ‘really’ वापरता येतं. ‘really’ मुळे मूळ भावना आणखी अधोरेखित होते.\nThanks, Sam. आता आपल्या आवडत्या, नावडत्या गोष्टींबद्दल कसं सांगायचं ते समजलंय. आता तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. समज तुम्हाला चॉकलेट खूपच आवडतं; कसं सांगाल यासोबत really वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही उत्तर दिल्या नंतर सॅमचं उत्तरही ऐका, आणि तुमचं उत्तर तपासून बघा.\n तुम्हीही तेच म्हणालात का ‘I really like chocolate’ असं म���हणू शकला असता. पण त्यातून तुम्हाल चॉकलेट खूपच जास्त आवडतं हे स्पष्ट नसतं झालं. आता समजा, तुम्हाला चॉकलेट आवडत नाही असं नाही, आवडतं असंही नाही. अशा वेळी काय म्हणाल\n‘Like’ च्या विरुद्ध काय\nहो. ‘Love’ही ‘like’ पेक्षा तीव्र भावना दाखवतं, आणि ‘hate’ ‘don’t like’ च्याही पुढची भावना दाखवतं.\n‘Love’ and ‘hate’ ला आणखी तीव्र करता येतं का\nहो, ‘really’ मुळे त्या भावनेला आणखी तीव्रता येते. आणखी ठासून सांगण्यासाठी ‘like’ आणि ‘don’t like’ च्या आधी ‘really’ वापरतात..\n‘Don’t mind’ नकारात्मक भावना आहे का\nनाही. जरी त्यात ‘don’t’ वापरलं असलं तरी ते नकारात्मक नाही . आपण एखाद्या बाबतीत तटस्थ असलो तर ‘don’t mind’ वापरता येतं.\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\nआपण नकारार्थी सांगायचं असेल तर don't वापरतो.\n आपण नकारार्थी सांगायचं असेल तर don't वापरतो.\n नकारात्मक म्हणायचं असेल तर don't वापरायचं लक्षात ठेवा.\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\n ‘Love’च्या आधी ‘really’ येईल. यातून ‘love’ या शब्दाला आणखी अधोरेखित होतो..\n ‘Love’च्या आधी ‘really’ येईल. यातून ‘love’ या शब्दाला आणखी अधोरेखित होतो..\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\n ‘Rice’हे नाम आहे. ‘Like’ त्यानंतर येईल.\n ‘like’ हे नामाच्या आधी येईल.\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\nत्याला बीन्स अजिबात आवडत नाहीत.\n ‘Really’ या शब्दामुळे त्याचा ‘hate’ आणखी स्पष्ट होतो.\n ‘Really’ या शब्दामुळे त्याचा ‘hate’ आणखी स्पष्ट होतो.\nतुमचा आवडत्या नावडत्या गोष्टींबद्दल आमच्या फेसबुक ग्रुपवर आम्हाला सांगा.\nपुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात.\nमला ____बिलकूल आवडत नाही/ मी __चा तिरस्कार करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/hardik-pandya-refusing-to-step-out-of-the-house-not-taking-calls-says-hardik-s-father/", "date_download": "2021-06-17T20:25:20Z", "digest": "sha1:Q3M6U4LOIOTMVPIB4QASETJ6SWC5WBD7", "length": 8096, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates निलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निलंबित केले. त्यानंतर काही मोठ्या ब्रँड्सनेही हार्दिककडे पाठ फिरवली. हार्दिकच्या अडचणी काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. निलंबनाच्या कारवाईनंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आहे आणि तो कोणाचे फोनही उचलत नाही, अशी माहिती हार्दिकचे वडील हिमांशु पांड्या यांनी दिली आहे.\nएका इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले,”ऑस्ट्रेलियातून परतल्यापासून त्याने घराबाहेर पाऊल टाकलेलं नाही. तो कोणाच्या फोनचेही उत्तर देत नाही. त्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला आणि आराम केला. गुजरातमध्ये सणाचं वातावरण आहे. क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे गेल्या काही वर्षांत कुटुंबीयांसोबत तो सण साजरा करू शकला नव्हता. मात्र आता तो घरी असूनही तो सण साजरा करत नाही.”\nकॉफी विथ करण कार्यक्रमात हार्दिकसोबत लोकेश राहुलही होता आणि बीसीसीआयने या दोघांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारी बोलावले. हिमांशु पांड्या पुढे म्हणाले, हार्दिकला मकरसंक्रातीत पतंग उडवणे फार आवडते आणि यंदा त्याच्याकडे पतंग उडवण्यासाठी वेळही होता. मात्र सध्या प्रतिकुल परिस्थितीमुळे त्याने सण साजरा करणे टाळले. निलंबनाच्या कारवाईमुळे तो खूप निराश झाला आहे आणि त्याने त्या विधानाबद्दल माफीही मागितली आहे. या प्रकरणावर त्याच्याशी चर्चा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच आम्ही बीसीसीआयच्या निकालाची वाट पाहत आहोत. असेही हार्दिकचे वडिल म्हणाले आहेत.\nPrevious विराट जगातला सर्वांत असंस्कृत खेळाडू- नसिरुद्दिन शाह\nNext #AusvIndia: भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nस्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर मेळघाटातील ‘चोपण’ गावाला सौरउर्जेतून वीजपुरवठा\nपुण्यातील मराठमोळी ‘बाहुबली’ डॉक्टर\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचं पालकत्व ‘मेस्टा’कडे\nठाण्यातील निवासीसंकुलात ११०० जणांचं लसीकरण\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक\nमुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याची पालिकेची न्यायालयात माहिती\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे’\n१२ ते १८ वयोगटातील ���ुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/money-for-hospital-workers-wra-7291/", "date_download": "2021-06-17T20:22:09Z", "digest": "sha1:PU45JUOTKHNF6M2BPO4NFZN5Y3K62RSW", "length": 15515, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बंदिस्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला विशेष भत्ता - ५०० रुपये कोणाच्या खिशात जाणार ? | कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बंदिस्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला विशेष भत्ता - ५०० रुपये कोणाच्या खिशात जाणार ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमुंबईकोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बंदिस्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला विशेष भत्ता – ५०० रुपये कोणाच्या खिशात जाणार \nनीता परब, मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाने ५२८ जणांचा बळी घेतला आहे. एकीकडे मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत जात आहे तर दुसरीकडे हे मृतदेह\nनीता परब, मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाने ५२८ जणांचा बळी घेतला आहे. एकीकडे मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत जात आहे तर दुसरीकडे हे मृतदेह बंदिस्त(पैकी) करण्याचे जोखमीचे काम पालिका ��र्मचारी जीव धोक्यात घालून करत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे पालिका आरोग्य विभागाने मॄतदेह बंदिस्त करणाऱ्या व हे जोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रत्येक मॄतदेहामागे पाचशे रूपये रोख विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. पण दुसरीकडे, मात्र हे ५०० रूपये मिळणार कोणत्या कर्मचाऱ्याला यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.\nगेल्या २ महिन्यांपासून कोरोनाने मुंबईला आपल्या विळख्यात ओढले आहे. कोरोनाबाधितांची संख्या १४५३३ झाली असून मृत्यू ५२८ झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना विषाणुने मृत्यू झालेल्यांचे मॄतदेह बंदिस्त करण्यासाठी पालिका कर्मचारी धजावत नाहियेत. त्यामुळे प्रशासनाने क्लृप्ती काढली आहे, हे मॄतदेह बंदिस्त करण्याऱ्या पालिकेच्या नियमित कर्मचारी, कंत्राटी, रोजन्दारी यापैकी कोणत्याही कर्मचाऱ्याने मॄतदेह बंदिस्त करण्याचे काम केल्यास त्याला ५०० रूपये रोख रक्कम दिली जाईल. या कामात २ व्यक्तिंचा सहभाग असल्याने १००० रूपये दिले जातील, असे एक पत्रक काढून सुचना देण्यात आली आहे. दरम्यान, मॄतदेह बंदिस्त करण्याचे जोखमीचे काम करण्याकरिता पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो, मग हे ५०० रूपये मिळणार कोणाला यावरुन भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nवॉर्डमध्ये मृत्यू झाल्यानंतर हा मृतदेह वॉर्डमधील वॉर्डबॉय, आया हे मॄतदेहाला बंदिस्त करण्याचे काम वॉर्डमध्ये करतात, त्यांनतर हा मॄतदेह शव विच्छदेन विभागात गेल्यास तिथले कर्मचारी मॄतदेह रुग्णवाहिकेत ठेवतात, शिवाय बंदिस्तही करतात. त्यामुळे प्रोत्साहन भत्ता कोणाला मिळणार यावर कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दिलेले पीपीई किट हे तकलादु आहेत, त्याची गुणवत्ता चांगली नसल्याची तक्रार अनेक चतुर्थश्रेणी कामगारानी मागील काही दिवसांपासून वारवार केली आहे. ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. दरम्यान, बंदिस्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्यास त्याला आरोग्य विभाग काय संरक्षण देणार विमा कवच, कुटुंबाला मदत करणार का विमा कवच, कुटुंबाला मदत करणार का यामुळे ५०० रूपये आणि बंदिस्त मॄतदेह याब���बत कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. याबाबत सायन रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांना संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/banks-are-not-liable-to-cough-up-payments-if-you-have-been-a-victim-of-raud-or-scams/", "date_download": "2021-06-17T19:55:54Z", "digest": "sha1:OIC73SQMNAUKOFN7BLLW2IUVDHHEB7DM", "length": 14807, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "Bank फसवणुकीला बँक दोषी नाही, म्हणून तोट्यासाठी जबाबदार देखील नाही : कोर्ट - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nBank फसवणुकीला बँक दोषी नाही, म्हणून तोट्यासाठी जबाबदार देखील नाही : कोर्ट\nBank फसवणुकीला बँक दोषी नाही, म्हणून तोट्यासाठी जबाबदार देखील नाही : कोर्ट\nनवी दिल्ली : बँकेच्या फसवणुकीला बँकांना दोषी ठरवता येणार नाही. जसे की पैसे काढून घेण्याचा घोटाळा. जर अशी चुक ग्राहकांमुळे झाली असेल तर त्याची नुकसानभरपाई करण्याची बँकेची जबाबदारी नाही. हा आदेश गुजरात अमरेलीच्या ग्राहक कोर्टाने जाहीर केला आहे. अमरेलीमध्ये ग्राहक विवाद निवारण आयोग यांनी पीडितेला नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. पीडितेची ४१,५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कोर्टाचा असा विश्वास आहे की, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या दुर्लक्षामुळे फसवणूक झाली आहे. त्यामुळे बँकेची कोणतीही जबाबदारी नाही.\nएनसीडीआरसीने बँकांना मानले होते जबाबदार\nराष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने म्हंटले होते की, बँक अनधिकृत घेण्या-देण्याच्या व्यवहारामध्ये आपल्या ग्राहकांना देण देण्यास जबाबदार आहे. एनसीडीआरसीच्या मते, बँका त्यांच्या उत्तरदायित्वाचा चुकीचा मार्ग टाळण्यासाठी अटी आणि शर्तींचे आवरण घेऊ शकत नाहीत. त्याच वेळी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते, जर घेण्या-देण्याचे व्यवहार कोणत्याही तिसऱ्या पक्षांच्या उल्लंघनामुळे होत आहे आणि ग्राहक तीन दिवसाच्या आत बँकेला याची सूचना देत आहे तेव्हा ग्राहक जबाबदार राहणार नाही.\nपूर्ण प्रकरण काय आहे\nसेवानिवृत्त सेवक कुरजी जाविया कायद्याचा सराव करतात. २ एप्रिल २०१८ रोजी त्यांना एका व्यक्तीने बोलावले होते. त्यांनी त्यांचे वर्णन स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक म्हणून केले होते. घोटाळेबाजांनी बँकेची डिटेल्स मागवले. त्यांनी बँक व्यवस्थापक म्हणून सर्व तपशील दिला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यात ३९,३५८ पेन्शन आली. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांच्या खात्यातून ४१,५०० रुपये काढून घेतले. त्यांनी बँकेला फोन केला पण बँकेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. नंतर असे आढळले की, फसवणूक करणाऱ्यांनी पैसे ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरले आहेत. त्यांनी बँकेला तात्काळ कळवले. जर बँकेने त्वरित कारवाई केली असती तर होणारा तोटा टळला असता. त्याआधारे त्यांनी एनबीआय विरोधात गुन्हा दाखल केला.\nबँकेला दोषी का मानले गेले नाही\nग्राहक कोर्टाने सांगितले की, बँका ग्राहकांना त्यांचे एटीएम कार्ड तपशील अथवा बँक खात्याचा तपशील कोणासोबतही शेर करू नये यासाठी चेतावणी देत असते. बँकांनी केवळ सूचना फलकावर मार्गदर्शक सूचना पोस्ट केल्या नाहीत तर दक्षतेचा संदेशही दिला आहे. बँका ग्राहकांना माहिती देतात की, कोणताही बँक कर्मचार��� कधीही एटीएम कार्डचा तपशील विचारात नाही. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, याचिकाकर्ता जाविया यांनी बँकांनी ग्राहकांना न करण्यासाठी ज्या सूचना दिल्या तेच केले. याचा अर्थ असा आहे की यामध्ये बँकेचा निष्काळजीपणा नाही.\nPune News : आकस्मित मृत्यूची नोंद झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी व्यक्त केली घातपाताची शक्‍यता; वाघोली येथील घटना\nस्वप्नात ‘या’ 11 गोष्टी दिसणे मानले जाते अपशकुन, मिळतात ‘हे’ संकेत\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n पुण्यात गेल्या 24 तासात…\nPost Office मध्ये FD करणार्‍यांनी लक्ष द्यावे, आकर्षक…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nDigital Media | डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद आणि…\nपीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या…\nLIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता…\nप्रदीप शर्माविरोधात NIA चे कोर्टात गंभीर आरोप, जाणून घ्या काय झालं…\nMaratha Reservation | घटना दुरूस्ती शिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य – ॲड. प्रकाश आंबेडकर\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य, अशोक चव्हाण म्हणले….\n देशातील कोरोनाच��� दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/husband-attack-on-his-wife-at-beed-maharashtra/", "date_download": "2021-06-17T20:51:47Z", "digest": "sha1:4PDLEKZ5NOM5QBVIENHL6GINGUX7E7FM", "length": 12032, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "दारुड्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर केले कत्तीने सपासप वार, बीड जिल्ह्यातील घटना | husband attack on his wife at beed maharashtra", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nदारुड्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर केले कत्तीने सपासप वार, बीड जिल्ह्यातील घटना\nदारुड्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर केले कत्तीने सपासप वार, बीड जिल्ह्यातील घटना\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन – दारूड्या पतीने चक्क सासरी जाऊन तुला नांदायचे नाही का असा जाब विचारात झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर कत्तीने सपासप वार (Attack) केल्याची धक्कादायक घटना देवळाली पानाची (ता. आष्टी, जि. बीड ) जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nजया सुरेश पवार असे जखमी महिलेचे नाव आहे. जया यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश पवार याच्याविरुद्ध अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केली नाही.\nअंभोरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयाचा पती सुरेश अंकुश पवार याला दारूचे व्यसन होते. तो कायम दारुच्या नशेत असतो. दारुडा पती सुरेश पवार हा पत्नीला कायम मारहाण करत होता. याच जाचाला कंटाळून जया गेल्या दीड महिन्यापासून माहेरी अर्थात देवळाली पानाची येथे राहायला आली होती. मंगळवारी (22) रात्री जया मुलांसह घरासमोरील ओट्यावर झोपली असतानाच रात्री 10 वाजताच्या सुमारास सुरेश मद्यधुंद अवस्थेत आला.\nजयाला झोपेतून उठवत ‘तुला नांदायचे नाही का असा जाब विचारात त्यानं तिच्या चेहऱ्यावर कत्तीनं सपासप वार करून गंभीर जखमी केले. जयाची आरडाओरड ऐकून तिची मुल आणि बहीण उठली. आईला मारू नका, असे मुलं गयावया करत असतानाही सुरेशने लाथाबुक्क्यांनी जयाला बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. एवढच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. अंभोरा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.\nठाणे पोलीस आयुक्तालयात 454 तक्रारीपैकी 363 महिलांच्या तक्रारीचे एका दिवसात निवारण\nमहाराष्ट्रातील 13 अकृषिक विद्यापीठातील 4 हजार 903 शिक्षकेतर पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ भेटणार\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n‘वारजे कुस्ती संकुल’ या नवीन इमारत बांधकामाच्या…\nHouse wall collapsed in Pune | पुण्यात सकाळपासून पावसाची…\nNational Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर \nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\n मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय…\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nCBSE Class 12 Result | 31 जुलैपर्यंत CBSE 12 वी निकाल जाहीर होणार,…\n मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार\nACB Trap Police Constable Arrest | गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस कॉन्स्टेबल गजाआड\nCBSE Class 12 Result | 31 जुलैपर्यंत CBSE 12 वी निकाल जाहीर होणार, सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती; जाणून घ्या फॉर्म्यूला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/17/all-official-ration-shops-in-mumbai-thane-area-will-be-open-from-8-am-to-8-pm/", "date_download": "2021-06-17T20:23:51Z", "digest": "sha1:GUSD6QSV2CFISPOU466JHMDO2DGUGZ6B", "length": 7874, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार मुंबई, ठाणे क्ष���त्रातील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने - Majha Paper", "raw_content": "\nसकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार मुंबई, ठाणे क्षेत्रातील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / महाराष्ट्र सरकार, वन नेशन वन रेशन कार्ड, शिधापत्रिका, शिधावाटप / April 17, 2021 April 17, 2021\nमुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी 8.00 ते रात्री 8.00 यावेळेत सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nजेणेकरुन अधिकृत शिधावाटप दुकानात एकाचवेळी गर्दी होणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहावे लागू नये यासाठी आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत सर्व यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.\nयासाठी मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in\nया वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. याबाबत तक्रार असल्यास खालील हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.\nराज्य हेल्पलाईन (सकाळी 10 ते सायं.6)\nनिशुल्क हेल्पलाईन क्रमांक :- 1800 22 4950/1967\nवेबसाईटवरील ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली :- mahafood.gov.in\nवन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन क्रमांक:- 14445\nमुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष (सकाळी 10 ते सायं.6)\nअधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असे आवाहन याद्वारे करण्यात येत असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कैलास पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणा���े लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/14/government-and-regulator-to-discuss-approval-of-single-dose-vaccine-sputnik-light-next-month/", "date_download": "2021-06-17T20:37:57Z", "digest": "sha1:ERPBGKRVCY2EI74RCHRLNOF7JOLIS7FH", "length": 9422, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सिंगल डोस व्हॅक्सीन स्पुटनिक लाइटच्या मंजुरीवर सरकार पुढच्या महिन्यात घेणार निर्णय - Majha Paper", "raw_content": "\nसिंगल डोस व्हॅक्सीन स्पुटनिक लाइटच्या मंजुरीवर सरकार पुढच्या महिन्यात घेणार निर्णय\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, कोरोना प्रतिबंधक लस, स्पुटनिक लाईट, स्पुटनिक व्ही / May 14, 2021 May 14, 2021\nनवी दिल्ली – रशियाची व्हॅक्सीन स्पुटनिक V ची डिलीवरी देशात सुरू झाल्याच्या दिवशीच याबाबत एक चांगली बातमी आली आहे. सूत्रांनुसार, भारतात स्पुटनिक लाइट वापराची मंजुरी मिळवणारी पहिली सिंगल डोस व्हॅक्सीन ठरु शकते. कारण पुढील महिन्यात सरकार आणि रेगुलेटर अथॉरिटीमध्ये याविषयावर चर्चा होणार आहे. या लसीच्या वापरानंतर 10 दिवसांमध्ये 40 टक्के अँटीबॉडी विकसित होते. दरम्यान आजपासून डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजने शुक्रवारीच ही स्पुटनिक-V ची डिलीवरी सुरू केली आहे. यासाठी एका डोसची किंमत 995.40 रुपये ठरवण्यात आली आहे.\nकाही दिवसांपूर्वीच रशियाने कोरोनाच्या सिंगल डोस व्हॅक्सीन बनवण्यात यश संपादन केले आहे. स्पुटनिक फॅमिलीतील ही नवीन लस आहे. ज्याचा सध्या यूरोप आणि अमेरिका वगळता जगातील 60 देशांमध्ये वापर होत आहे. स्पुटनिक लाइटला मॉस्कोच्या गामेलिया रिसर्च इंस्टीट्यूटने बनवले आहे.\nरशियन डायरेक्ट इंवेस्टमेंट फंडने (RDFI) स्पुटनिक-V प्रमाणे यालाही अर्थसहाय्य केले आहे. RDFI चे CEO किरिल दिमित्रिएव यांच्यानुसार, जगभरात याची किंमत 10 डॉलर (जवळपास 730 रुपये) पेक्षा कमी राहिल.\n700 लोकांचा समावेश या व्हॅक्सीनच्या फेज-3 ट्रायलमध्ये करण्यात आला आहे. ट्रायल रशिया, संयुक्त अरब अमिरात आणि घानामध्ये झाले. याचा डेटा 28 दिवसांनंतर एनालाइज करण्यात आला. याच्या परिणामांमध्ये दिसले की, ही लस कोरोनाच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे. याच्या डेटा��ुसार ही लस दुसऱ्या डबल डोस लसींपेक्षा जास्त प्रभावी आहे.\nयाची ओव्हरऑल एफिकेसी 79.4% आहे. लस घेणाऱ्या 100% लोकांमध्ये 10 दिवसांनंतरच अँटीबॉडीज 40 टक्क्यांनी वाढल्या.\nलस घेणाऱ्या सर्व लोकांमध्ये कोरोना व्हायरसच्या S-प्रोटीन विरोधात इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप झाल्या.\nया लसीचे सिंगल डोस असल्यामुळे जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये लसीकरण वाढवले जाऊ शकेल.\nस्पुटनिक लाइटला 2-8 डिग्री तापमानावर स्टोअर केले जाऊ शकते. यामुळे हे सहज वाहतुक होऊ शकेल.\nज्या लोकांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यावरही ही लस परिणामकारक आहे.\nलस घेतल्यानंतर कोरोनाच्या गंभीर परिणामांचा धोका कमी होतो. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडणार नाही.\nदरम्यान लवकरच भारतात अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस व्हॅक्सीन उपलब्ध होऊ शकते. खरेतर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीवर रक्त गोठल्यामुळे अमेरिका आणि दक्षिण अफ्रिकेत याच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. आता अमेरिकेने याच्या वापरावरील बंदी हटवली आहे. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या सर्व कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/05/07/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-17T21:47:50Z", "digest": "sha1:XF77A4HCNPDUZJYBZJSSXEFUW5M5JIDE", "length": 20704, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "साहित्यसंध्या, मुंबई यांच्या तर्फे साहित्य सेवेसाठी गुरुदत्त वाकदेकर यांना “साहित्य भूषण” तसेच हरिश्चंद्र धिवार यांना “समाज रत्न” पुरस्कार प्रदान", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसाहित्यसंध्या, मुंबई यांच्या तर्फे साहित्य सेवेसाठी गुरुदत्त वाकदेकर यांना “साहित्य भूषण” तसेच हरिश्चंद्र धिवार यांना “समाज रत्न” पुरस्कार प्रदान\nमुंबई : “साहित्यसंध्या, मुंबई” आयोजित ११७व्या कविसंमेलनात निमंत्रित साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ह्या काव्यजल्लोषात रसिकांना दर्जेदार कवितांचा आस्वाद घेता आला. सुप्रसिद्ध साहित्यिक गुरुदत्त वाकदेकर ह्यांना ह्या कार्यक्रमा दरम्यान “साहित्य भूषण” तसेच सुप्रसिद्ध लोककवी व समाजसेवक हरिश्चंद्र धिवार यांना “समाज रत्न” सन्मानाने अध्यक्ष विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष रविकिरण पराडकर, कार्यवाह सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तसेच अरविंद देशपांडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन साहित्यसेवेद्दल अशोक महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.\nतत्पूर्वी अरविंद देशपाडे, स्वाती शृंगारपुरे, सुरेश कुलकर्णी, रविकिरण पराडकर, विठ्ठल पाटील, अशोक कांबळे, राजेश मेस्त्री, प्रदीप पवार, अशोक महाजन, हरिश्चंद्र धिवार, वि��य ढोकळे, सुरेखा गायकवाड, कल्पना म्हापुसकर, संतोष मोहिते, शारदा खांदारे, सुनिता काटकर, विजय म्हामूणकर, सुधा गोखले, प्रदिप मेहेंदळे, अनंत जोशी, सदा बाभुळकर, शामराव सुतार, डाॅ. आर. एल. वर्मा, लहू पाताडे, मंगला उदामले, गुरुदत्त वाकदेकर आदी मान्यवरांनी स्वलिखित कविता सादर करुन कार्यक्रमाचा आलेख सतत उंचावत ठेवला. सुनिता काटकर ह्यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.\n“साहित्यसंध्या, मुंबई” चे विठ्ठल पाटील, रविकिरण पराडकर, सुरेश कुलकर्णी यांच्या समवेत अशोक कांबळे, मंगला उदामले, राजेश मेस्त्री, विजय ढोकळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे\nडॉ.राजू भावडू रोझोदकर यांना इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी बहाल\nमेधा किरीट यांच्या ‘सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन\nखडवलीच्या स्वामी समर्थ मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांना जागर\nजीवन संघर्ष कविता संग्रहातील कवितेमुळे आमच्या सर्वांच्या डोळ्यात आभाळ दाटलं\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्���ा निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/international-rifle-shooting-coach-monali-gorhe-passed-away/", "date_download": "2021-06-17T20:35:02Z", "digest": "sha1:LKXB4B64NF45WHDBGISJAJRVKYFSKMNT", "length": 9420, "nlines": 64, "source_domain": "janasthan.com", "title": "International Rifle Shooting Coach Monali Gorhe passed away", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन\nआंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन\nवडिलांच्या निधना नंतर काही तासातच मोनालीचे निधन\nनाशिक – आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे (Monali Gorhe) यांचे निधन झाले आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता काल रात्रीच वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाला काही तास उलटतात तोच मोनालीने ही अखेरचा श्वास घेतला आज दुपारी ११ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.\nउत्कृष्ट महिला नेमबाज व आपल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवणाऱ्या मोनाली गोऱ्हे (Monali Gorhe) यांनी नाशिकमध्ये अनेक खेळाडूंना घडवलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयानेही मोनाली यांच्या कार्याची दखल घेत तिची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आणि साऊथ एशियन गेम्स मध्ये १-२ पदकांवर समाधान मानणाऱ्या श्रीलंकन संघाला तब्बल ८ पदके पटकावली. नाशिक मधील फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल मध्ये मोनालीने अनेक वर्ष रायफल शूटिंगचे प्रशिक्षण दिले होते.\nदुर्दैवाने त्यांचे वडिल मनोहर गोऱ्हे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली व पाठोपाठ मोनालीला (Monali Gorhe) पण कोरोना संक्रमण झालं.त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काल रात्री ११च्या दरम्यान मोनालीचे वडिल मनोहर गोऱ���हे यांनी आपली जीवनयात्रा संपवली तर अगदी १२ तासांच्या अंतराने मोनाली यांनी आज सकाळी ११ च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातचं विशेषतः नेमबाजी, रायफल शूटिंग खेळाडुंचे अतोनात नुकसान झाले आहे.वडिलांच्या निधना नंतर काही तासातच मुलीच्या निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.\nआंतरराष्ट्रीय नेमबाजीत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या नेमबाज तसेच प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे आज कोरोनामुळे दु:खद निधन झाले. आज उपचार सुरु असतांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर काही काळातच मोनाली यांची देखील प्राणज्योत मालवली. ही अतिशय दु:खद बातमी आहे. मोनाली गोऱ्हे यांनी भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक, श्रीलंका नेमबाज संघाच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा तज्ञ कै.भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. क्रीडा प्रशिक्षक मोनाली यांच्या निधनामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. प्रशिक्षक मोनाली व त्यांच्या वडिलांच्या निधनाने गोऱ्हे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय गोऱ्हे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर मृतांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना करतो.\nमंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.\nभारताच्या किनारपट्टीवर पुन्हा मोठ्या चक्रीवादळाची शक्यता : हवामान विभागाचा इशारा \nनाशिक शहरात शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-bhusawal-yawal-damage-road-tribute-palika-member-348928", "date_download": "2021-06-17T19:41:21Z", "digest": "sha1:J4W755O5KYJVKHQELT4B6PMMCIO4LPE5", "length": 19652, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अजबगजब..चक्‍क रस्‍त्‍याला वाहिली श्रद्धांजली", "raw_content": "\nयावल रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली होती. संत गजानन महाराज मंदिरासमोर तर एकएक फुटाचे खड्डे पडले होते. बाहुप्रतिक्षेनंतर या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण चे काम फेब्रुवारी 2020 मध्ये झाले.\nअजबगजब..चक्‍क रस्‍त्‍याला वाहिली श्रद्धांजली\nभुसावळ (जळगाव) : शहरातील यावल रोडचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले. मात्र दहाच दिवसात रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच निकृष्ट कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत असून, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी रस्त्यास श्रद्धांजली वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले.\nयावल रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली होती. संत गजानन महाराज मंदिरासमोर तर एकएक फुटाचे खड्डे पडले होते. बाहुप्रतिक्षेनंतर या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण चे काम फेब्रुवारी 2020 मध्ये झाले. रस्त्याच्या होत असलेल्या नित्कृष्ट कामाबाबत नागरिकांनी सभापती सचिन चौधरी तक्रार केली असता, प्रत्यक्षात जाऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यावेळेस डबर कामावर पिवळी माती पसरविण्याचे बोगस काम सुरू होते. व होत असलेले हे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असल्याने शहरातील काही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधीसमक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुरेशी यांच्याकडे या रस्त्याच्या होत असलेल्या नित्कृष्ट कामाबाबत तक्रार केली होती. परंतु या तक्रारीची कोणतीही दखल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही व त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.\nनंतर लॉकडाऊन च्या काळात या रस्त्यावर कुठलीही वाहतूक नव्हती. या रस्त्याचे डांबरीकरण चे काम जुलै 2020 च्या अखेरीस पूर्ण झाले. परंतु दहा दिवसातच या रस्त्यावर भले मोठे मोठे गड्डे पडले. आज या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे शहरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील त्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी या वेळी नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, अशोक चौधरी, सचिन पाटील, तम्मा पैलवान, निखिल भालेराव, गोकुळ राजपूत, तुषार चौधरी, प्रवीण भंगाळे, सादिक खान, रोहित वानखेडे आदी उपस्थित होते.\nया रस्त्यावर खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होणे नित्याचीच बाब झालेली आहे. 10 दिवसातच रस्ता खराब झाल्याने या रस्त्याचे काम योग्य ती चौकशी व्हावी. यात दोषी संबंधित ठेकेदार यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच संबंधित ठेकेदार व नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी, पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.\nसंपादन ः राजेश सोनवणे\n\"हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो\" नाशिकच्या थंडीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी\nनाशिक : माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा. पण दहा वाजता मला बैठका आहेत. मी सकाळी इतक्या लवकर येईन का, अशी चर्चा होती. मात्र एक जण म्हणे हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या थंडीत भल्या पहाटेच तुफान फटकेबाजी केली..अन् अ\nकोरोनामुळे तुमचे EMI आणि इन्स्टॉलमेंट्स वसुली देखील थांबवली जाणार \nमुंबई : कोरोनामुळे ठप्प झालेला व्यापार-उदीम पाहता केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचा भरणा तूर्तास स्थगित करावा, अ\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय; खासदारांपाठोपाठ आमदारांच्या वेतनातही ३० टक्के कपात\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी (ता.९) हा निर्णय घेण्यात आला.\nनगरमध्ये सर्वाधिक अ‌ॅट्रॉसिटीच्या घटना, नितीन राऊत यांचे विखेंना प्रत्युत्तर\nनागपूर : राधाकृष्ण विखे पाटील यांचे कृत्य साऱ्या जगालाच माहिती आहे. अ‌ॅट्रॉसिटीच्या सर्वाधिक घटना त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात असून त्याला आळा घालण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व नसल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट\nछगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांच्या मागे सर्व महाराष्ट्र, नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य\nमुंबई : ओबीसी आणि मराठा या दोन समाजांमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार तेढ निर्माण करत असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेने केलीय. आपल्या मागणीसाठी त्यांनी आज मुंबईत राज्यपालांची भेट घेतलीय. या मागणीनंतर OBC येते प्रका\n'18 मे'पासून पुढे काय कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...\nमुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. राज्यात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. येत्या रविवारी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपेल. अशातच अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या ट\n'कर्जमाफीचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना...'; उपमुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली 'ही' मागणी\nपुणे : पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता.७) झालेल्या बैठकीत सांगितले.\nनांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 462. 91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता\nनांदेड : नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या विकास कामांसाठी अधिकचा दिडशे कोटी रुपये निधी मिळावा यादृष्टिने येत्या ता. 9 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत मागणी करु, अशी ग्वाही राज्\nटेंभुर्णी येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता इमारत बांधकाम व पदनिर्मिती संदर्भात शासनाचे आदेश\nटेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी शहर व परिसरातील रुग्णांची सोय व्हावी यासाठी टेंभुर्णी (ता. म���ढा) येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे सादर केला होता. त्यास राज्य शासनाने \"विशेष बाब' म्हणून मान्यता दिली असून, इमारत बांधकाम व पदनिर्मिती संद\nपाडळसरे धरणाला मिळणार 135 कोटी\nअमळनेर : अमळनेर मतदारसंघात भरघोस निधी महाविकास आघाडी सरकारने दिला असून पाडळसरे धरणाला 135 कोटी तर सर्व शासकीय कार्यालयांची असलेल्या प्रशासकीय इमारतीसाठी 14 कोटी 17 लाख रूपये दिले आहेत. जलसंधारणासाठी 12 कोटी रुपये मिळाले असून विविध रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित झाला आहे. त्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/05/26/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-06-17T20:38:18Z", "digest": "sha1:HJJSA3FHYOCDUXOR6F3I4JURG665HOOB", "length": 11941, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "कितीही भांडणे झाली तरी बायकोने नवऱ्याला चुकूनही बोलून दाखवू नयेत या ५ गोष्टी, नाहीतर…. – Mahiti.in", "raw_content": "\nकितीही भांडणे झाली तरी बायकोने नवऱ्याला चुकूनही बोलून दाखवू नयेत या ५ गोष्टी, नाहीतर….\nमित्रांनोस्वागत आहे तुमचे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, संसाराची गाडी तेव्हाच चालू शकते जेव्हा त्या दोघांमध्ये कोणताही गैरसमज नसतो आणि ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक नात्यात बरीच भांडणे होतात. परंतु पती-पत्नीचे नाते खूप वेगळे आहे या नात्यामध्ये प्रेम आणि भांडणे दोन्हीही थोडे अधिक होत असतात. तसे नवरा-बायकोच नातं खूप मजबूत आहे, परंतु त्यामधील दोर तितकीच नाजूक आहे. जर दोघांमधली ती दोर जास्त ताणली गेली तर ते नाते तुटण्यास वेळ लागत नाही. हे नाते दोघांच्या समर्पण आणि त्यागावर चालत असते, परंतु जर त्या नात्यामध्ये पत्नी कडून एखादी मोठी चूक झाली तर मात्र ते प्रकरण अधिकच चिघळते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या पत्नीने त्यांच्या पतीला कधीच सांगू नये किंवा बोलू नये, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.\nदुसऱ्यांच्या नवऱ्याशी तुलना….जगातील प्रत्येक पतीला असे वाटत असते की त्याच्या पत्नीने त्यालाच सर्वात योग्य मानले पाहिजे. अशा परिस्थितीत आपल्या पतीसमोर कधीही दुसऱ्यांच्या नवऱ्याची स्तुती करू नका. सोशल मीडियावर किंवा इतरांचे ऐकत असताना, बर्‍याच स्त्रियांना असे वाटते की त्या महिलेचा नवरा त्याच्या पत्नीवर खूप जास्त प्रेम करतो. आणि ते पाहून तुम्ही कधीही आपल्या पतीकडे तक्रार करू नका की तिचा नवरा पहा तिच्यावर किती प्रेम करतो. कारण त्या चित्रांमध्ये आणि कथांमागे लपलेले सत्य वास्तविक खूप वेगळे असते. अशा परिस्थितीत, इतरांच्या आनंदाचा अंदाज लावून आपले संबंध खराब करू नका.\nमुलांना सोडून येणार नाही…वास्तविक लग्नानंतर पती पत्नी मधील प्रणयचे प्रमाण थोडे कमी होत जाते. व याचे मुख्य कारण म्हणजे मुले….. मुले झाल्यावर पत्नीचे लक्ष फक्त त्यांच्या संगोपनावर असते. मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्यासाठी नेहमीच हजर असणे ही तशी खूप चांगली गोष्ट आहे परंतु या सर्व गोष्टींमध्ये आपल्या पतीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्यांना कधीही असे वाटू देऊ नका की तुम्ही आता त्यांच्यासोबत बसू शकत नाही कारण आपल्या मुलांना पहावे लागेल. कधीकधी मुलांमधून वेळ काढून तो थोडा वेळ आपल्या पती सोबत घालवा, जेणेकरून तुमच्या नात्यामधले प्रेम कधीही कमी होऊ नये.\nतुम्ही नेहमी आईचेच ऐकता…प्रत्येक नात्यामध्ये प्रेमा सोबत आदर असणे खूप महत्वाचे आहे. घरातल्या भांडणाचे बहुतेक कारण म्हणजे बायकोला असे वाटत असते की त्यांचा नवरा फक्त आपल्या आईची आज्ञा पाळतो. व तुम्ही कधीही आपल्या पतीला असे बोलू नका की, तुम्ही फक्त तुमच्या आईच्याच सर्व गोष्टी ऐकता…. त्याऐवजी तुम्ही असे न बोलता थोडा विचार करा की, जो आपल्या आईचा इतका आदर करतो त्याचे आपल्या पत्नीवर किती प्रेम असेल. आणि जो व्यक्ती त्याच्या आईचे ऐकत नाही, तो आपल्या बायकोचे काय ऐकणार…. तुम्हाला सांगू इच्छितो की, चुकीचा विचार करून कधीही तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आई-वडिलांना त्रास देऊ नका.\nतुम्ही माफीच्या लायकीचे नाही…वास्तविक पती-पत्नी आपल्या जीवनातील काही वर्षे निघून गेल्यानंतर (लग्नाचे योग्य वय झाल्यानंतर) एकमेकांना भेटत असतात. अशा परिस्थितीत आपल्यामध्ये आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये खूप फरक असतो. शक्यतो हे खरे होऊ शकते की, बर्‍याच गोष्टींमध्ये आपल्याला त्यांचा खूप राग येऊ शकतो. परंतु आपल्या नवऱ्याला कधीही असे बोलू नका की मी तुम्हाला या चुकी बद्दल कधीही माफ करू शकत नाही.\nघटस्फोट देईन….भांडणे तर प्रत्येक घरांमध्ये होत असतात, आणि जेव्हा भांडणे वाढतात, तेव्हा आपल्या तोंडून असे बरेच शब्द निघून जातात ���्याचा आपल्याला नंतर खूप पश्चात्ताप होतो. तुमचे नवऱ्या सोबत कितीही मोठे भांडण होऊ , परंतु त्या भांडणामध्ये “मी घटस्फोट देईन” असे त्यांना कधीही सांगू नका. यामुळे नात्यामध्ये खूप मोठी दरार पडेल.\nमित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article कच्च्या कैऱ्या खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल \nNext Article लॉकडाऊनमध्येही कोट्यवधींची कमाई करत आहेत बॉलीवूडचे हे सितारे, कमाईची पद्धत जाणून तुम्ही ही व्हाल थक्क\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/transport-nagari-nigdi/", "date_download": "2021-06-17T21:02:56Z", "digest": "sha1:MBWCLL747GAHQ6RDLD6GT7Y4R6XB5OQX", "length": 4149, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Transport nagari Nigdi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi : भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुलाचे काम करण्यात येत आहे. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम करण्यासाठी चौकातून जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतुकीतील हा बदल पुढील काही दिवस काम पूर्ण…\nNigdi : ‘ट्रान्सपोर्टनगर’चे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर असे नामकरण करा\nएमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील निगडीतील 'ट्रान्सपोर्टनगर'चे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी महापालिकेकडे केली…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्��ा अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-06-17T21:33:22Z", "digest": "sha1:ZHPI5MZPM5USPPEHHXWBHVX3SBH5ARKG", "length": 3823, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बोत्स्वानामधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"बोत्स्वानामधील शहरे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nileshkantak.com/payment-gateway/", "date_download": "2021-06-17T20:14:23Z", "digest": "sha1:MP35NW6E6SV7BHW7FL2YMO5W4JAPFQV7", "length": 1627, "nlines": 36, "source_domain": "nileshkantak.com", "title": "payment gateway – Nilesh Kantak", "raw_content": "\nआपली स्वतःची वेबसाईट असणे हे अत्यावश्यक होत आहे. सध्या तसे करणे सहज शक्य आहे. त्वरा करा.\nमुख्यतः आर्थिक देवाण – घेवाण करण्याची सोय.\nकोणत्याही दुकानात, मॉलमध्ये प्रत्यक्ष न जाता आपण जेथे आहात तेथून कोणतीही वस्तू अथवा सेवा प्राप्त करून घेण्याकरिता व आर्थिक व्यवहार करण्याकरिता तयार करण्यात आलेली एक सुरक्षित आणि जलद सेवा आहे.\nयात व्यापारी, व ग्राहक यांना आर्थिक व्यवहार करण्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/india-never-won-in-big-icc-matches-against-new-zealand-from-last-20-years-will-won-in-wtc-final-473554.html", "date_download": "2021-06-17T20:28:38Z", "digest": "sha1:JMAZPHRL5JE4DU4WKOYOH3J3ZRKCLPBX", "length": 16178, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nWTC Final: 20 वर्षांपासून न्यूझीलंड भारताला जिंकू देईना, यावेळी कोहली सेना बाजी मारणार\nभारत को इस आईसीसी चैंपियनशिप के दौरान भी न्यूजीलैंड के खिलाफ उसके घर में टेस्ट सीरीज में 2-0 से करारी हार का सामना करना पड़ा था.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा सामना असून पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये इतकी मोठी टूर्नामेंट खेळवली गेली आहे. या सामन्यात विजयासह भारत WTC ची ट्रॉफीतर मिळवलेच, पण सोबत न्यूझीलंड विरुद्धचा आयसीसीच्या (ICC)मोठ्या स्पर्धांमध्ये पराभूत होण्याचा खराब रेकॉर्डही मोडू शकेल. कारण मागील 20 वर्षांत भारत 7 वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडशी भिडला असूनकेवळ एकदाच विजय मिळवू शकला आहे. (India Never Won in Big ICC Matches Against New Zealand From Last 20 Years Will WOn in WTC Final)\nसर्वात आधी न्यूझीलंड आणि भारत 2000 साली आयसीसीच्या नॉकआऊट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये (चॅम्पियन्स ट्रॉफी) आमने सामने आले होते. त्यावेळी नैरोबी येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला 4 विकेट्ने पराभूत करत विजय मिळवला होता.\nत्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप 2003 मध्ये सुपर सिक्स स्टेजमध्ये पुन्हा भारत आणि न्यूझीलंड समोरा-समोर आले. त्यावेळी मात्र झहीर खानच्या भेदक गोलंदाजीने किवीजला हैराण करुन सोडलं. ज्यामुळे भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.\nभारताने जिंकलेल्या 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारत केवळ एकच सामना पराभूत झाला होता. तो म्हणजे सुपर-8 च्या लढतीत न्यूझीलंड विरोधात. न्यूझीलंडच्या 191 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 10 धावांनी पराभूत झाला.\nपुन्हा 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडला 126 धावांवर रोखलं. पण स्वत:ही केवळ 79 रन्सच केल्याने 47 धावांनी सामना गमावला.\nत्यानंतर मात्र 2019 विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा केलेला पराभव सर्वात दुख देणारा आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारतीय गोलंदाजानी न्यूझीलंडला 239 धावांवर रोखले खरे पण भारतीय संघही प्रत्यूत्तर न देऊ शकल्याने 18 धावांनी पराभूत झाला.\nआता फायनल होऊ घातलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही भारत न्यूझीलंडशी आमने सामने आले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने पराभूत झाला. वेलिंग्टनच्या पहिल्या टेस्टमध्ये 10 विकेट्ने आणि क्राइस्टचर्च येथील दूसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्ने पराभूत झाला होता.\nWTC final Team India Squad : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी विराटसेनेची घोषणा, 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश\nWTC Final ची उत्सुकता शिगेला, विराटसेनेचा पहिला फोटो समोर, टीम इंडिया मैदानात उतरण्यास सज्ज\nIncome Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…\nमका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु\nTaj Mahal: दोन महिन्यांनंतर पर्यटकांसाठी ताजमहल सुरू, पाहा काय आहेत नवे नियम\nट्रॅव्हल 1 day ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच र���हणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.huaren-vayu.com/clip-fan-product/", "date_download": "2021-06-17T20:21:30Z", "digest": "sha1:RM3IFZSWCLQUFEGQ7IBJV4QY4UOTKAOO", "length": 5981, "nlines": 182, "source_domain": "mr.huaren-vayu.com", "title": "चीन क्लिप फॅन मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅक्टरी | हुआरेन", "raw_content": "\nस्टँड / फ्लोअर फॅन\nयूएसबी कॅन रीचार्ज करण्यायोग्य फॅन आहे\nस्टँड / फ्लोअर फॅन\nयूएसबी कॅन रीचार्ज करण्यायोग्य फॅन आहे\n1. मोठी किंवा छोटी ऑर्डर असो, उत्तम गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवा दिली जाईल.\n२. तुम्हाला आढळणारी कोणतीही समस्या, कृपया सेवा विभागानंतर आमच्याशी संपर्क साधा.\nAll. सर्व संयम सह, निराकरण पद्धती प्रदान केल्या जातील.\nO. एक वर्षाची हमी आणि विक्रीनंतरची सेवा\n1. उत्पादन :( इंजेक्शन मोल्डिंग, स्थापना, स्टोरेज, कडक गुणवत्ता नियंत्रण, नवीन उत्पादन डिझाइन आणि विकसित, व्यावसायिक उत्पादन लाइन आणि निश्चित तांत्रिक कामगार) सर्व समाकलित आहेत.\n२.सेवा: उत्कृष्ट परदेशी व्यापार विक्रेता, व्यावसायिक फ्रेट फॉरवर्डिंग कंपनी आणि सर्वोत्कृष्ट\n3. पर्यावरण संरक्षण साहित्य\n4. आधुनिक आणि स्टाइलिश डिझाइन\n6. लहान वितरण वेळ\n7 ग्राहकांच्या बहुतेक फॅन स्टाईल उत्पादनाचे समाधान करू शकतात\n1. रिचार्ज करण्यायोग्य, अंगभूत 2000 एमएएच बॅटरी वापरण्यास अधिक सोयीस्कर असेल\n2. सुगंध फंक्शन आणि चार्जिंग बेस\n3. पर्यावरणास अनुकूल सामग्री\n4. जोरदार वारा आणि कमी आवाज\nअधिक चौकशीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा >>\nAC220V 8 इंच टेबल चाहता\nक्लिप फॅन एचवाय -203\nपत्ता: क्रमांक 3434 Sh शुआंगकियाओ रोड, झाओकियाओ व्हिलेज, होंगझिया टाउन, तैझहौ सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nअधिक फॅन ब्लेड अधिक चांगले आहेत का\nत्यानुसार बेस्ट आउटडोअर सीलिंग फॅन्स ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-4-year-school-girl-raped-by-school-bus-conductor-in-mumbai-4153288-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:49:48Z", "digest": "sha1:WFX6IZ5XRHNYF66WW5M56K2NGCWOJD46", "length": 4850, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "4 year school girl raped by school bus conductor in mumbai | स्‍कूलबसमध्‍ये चिमुकलीवर बलात्‍कार नव्‍हे छेडछाड, पोलिसांचे स्‍पष्‍टीकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्‍कूलबसमध्‍ये चिमुकलीवर बलात्‍कार नव्‍हे छेडछाड, पोलिसांचे स्‍पष्‍टीकरण\nमुंबई/नवी दिल्‍ली- मुंबईत चिमुकलीवर धावत्‍या स्‍कूलबसमध्‍ये बलात्‍कार झाल्‍याच्‍या घटनेने खळबळ उडाली होती. परंतु, तिच्‍यावर बलात्‍कार झालेला नसल्‍याचे आज पोलिस आयुक्त सत्‍यपाल सिंह यांनी स्‍पष्‍ट केले. तिच्‍या बलात्‍कार झाला नाही तर वाहकाने छेडछाड केली, असे स्‍पष्‍टीकरण आयुक्तांनी दिले.\nएका चार वर्षांच्‍या चिमुकलीवर स्‍कूलबसमध्‍येच बसच्‍या वाहकाने बलात्‍कार केल्‍याची माहिती सर्वप्रथम उघडकीस आली होती. ही चिमुकली एका नामांकित शाळेत नर्सरीत शिकते. तिला घरी सोडताना हा प्रकार घडला.\nपोलिसांनी रमेश राजपूत या वाहकाला अटक केली आहे. तो विलेपार्ले येथील रहिवासी आहे. प्राप्‍त माहितीनुसार, बसमधून विद्यार्थ्‍यांनी घरी सोडण्‍यात येत होते, त्‍यावेळी ही घटना घडली. पीडित मुलीचे घर सर्वात शेवटी येते. त्‍यामुळे ती बसमध्‍ये एकटीच होती, तेव्‍हा राजपूतने डाव साधला.\nस्‍कूलबसच्‍या नियमांनुसार, स्‍कूलबसमध्‍ये महिला कर्मचारी असणे आवश्‍यक आहे. परंतु, या बसमध्‍ये महिला कर्मचारी नव्‍हती, असे पोलिसांचे म्‍हणणे आहे. तर शाळा प्रशासनाने पोलिसांचा दावा फेटाळला आहे. शाळेच्‍या माहितीनुसार, महिला कर्मचारी बसमध्‍ये उपस्थित होती. तिने विरोध केला होता. परंतु, राजपूतने तिला जुमानले नाही. बस चालकाने याप्रकरणी साक्ष दिली आहे. परंतु, बस चालवित असताना त्‍याला वाहकाचे कृत्‍य समजले नाही. याप्रकरणी वाहकाला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-dhule-news-in-marathi-bogus-doctor-divya-marathi-4560830-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:04:39Z", "digest": "sha1:LNQHHMZIOL6SOKWP7MOEEYDTJPI5CNLD", "length": 4739, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dhule News In Marathi, Bogus Doctor, Divya Marathi | जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर सापडत का नाही ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर सापडत का नाही \nधुळे - जिल्ह्यात बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात अन��क तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतरही बोगस डॉक्टर का सापडत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी केली.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील भामरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.सुशील वाक्चौरे, आयएमएचे मुख्य समन्वयक डॉ. रवी वानखेडकर, डॉ. बोर्डे, पोलिस उपअधीक्षक एम. बी. पाटील, पोलिस निरीक्षक के. बी. जाधव, सामाजिक कार्यकर्त्या तस्नीम जलगाववाला, अँड.चंद्रकांत येशीराव उपस्थित होते. विवेक गायकवाड म्हणाले की, बोगस डॉक्टरांविषयी निनावी तक्रारी असून त्यांची दखल आरोग्य विभागाने घ्यावी. बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. कारवाईसाठी समितीने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. समितीचे सदस्य अँड. चंद्रकांत येशीराव म्हणाले की, बोगस डॉक्टरांच्या प्रकरणाकडे समितीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.\nबोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याविषयी तालुका आरोग्य अधिकार्‍यांना सूचना केली होती ; परंतु त्यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई केली नाही. जे अधिकारी बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल. डॉ. अरविंद मोरे, जिल्हा आरोग्याधिकारी, धुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/caf-abel-gives-permission-to-12-diviners-for-employment-in-tamil-nadu-1568522203.html", "date_download": "2021-06-17T20:42:05Z", "digest": "sha1:HJ7OY34FIOUVCDPFVYLP4MYP6OSKZWFZ", "length": 4605, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Café Abel gives permission to 12 diviners for employment in Tamil Nadu | तामिळनाडूत नोकरीसाठी गेलेल्या 12 दिव्यांगांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘कॅफे एबल’ची परवानगी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतामिळनाडूत नोकरीसाठी गेलेल्या 12 दिव्यांगांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘कॅफे एबल’ची परवानगी\nथूथुकुडी - तामिळनाडूतील थूथुकडी जिल्ह्याची सध्या जोरदार चर्चा होते आहे. कारण, येथील जिल्हाधिकारी परिसरात दिव्यांगांनी चालवलल्या ‘कॅफे एबल’ रेस्टाॅरंटची लोकप्रियता वाढते आहे. हे रेस्टॉरंट सुरू होण्याची कथाही खूप रंजक आहे. काही दिवसापूर्वी येथील जिल्हाधिकारी संदीप नंदुरी यांच्याकडे १२ दिव्यांग नोकरी मागण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना काही मदत करावी वाटली. त्यांनी थोडा विचार करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या दिव्यांगांना कॅफे सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. यासाठी त्यांना ४५ दिवस हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षणही दिले. आता येथे १२ दिव्यांग काम करतात. आता जिल्हाधिकारी संदीप नंदुरी येथे आपल्या महत्वाच्या बैठका येथेच घेतात. दरम्यान, त्यांचे जेवणही येथेच होते. कर्मचारीही येथेच जेवणांचा आनंद घेतात.\nसर्वांना सरकारी नोकरी शक्य नाही : डीएम\nजिल्हाधिकारी संदीप नंदुरी म्हणाले, मला नेहमी दिव्यांगांकडून नोकरीसाठी अर्ज येत होते. परंतु सर्वांना नोकरी देणे शक्य नव्हते. त्यामुळे एक कॅफे सुरू करण्याबरोबरच त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम बनवले. कॅफेची एक दिवसाची कमाई दहा हजार रुपये आहे. कॅफेची कमाई बँकेत जमा होती. त्यानंतरच दिव्यांगांना पगार दिला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/thursday-3-october-2019-daily-horoscope-in-marathi-125824016.html", "date_download": "2021-06-17T20:32:15Z", "digest": "sha1:J2WJ3UQUSA53TH4DSBZDT2FXD7EXVZKW", "length": 7827, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "thursday 3 october 2019 daily horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nगुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी अश्विन मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून आजच्या दिवशी अनुराधा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे गुरुवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...\nमेष: शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५\nकाही मनाविरूध्द घटना घडल्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कर्जमंजूरीची कामे लांबतील. कायद्यात रहाल तरच फयद्यात रहाल.\nवृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४\nवादविवादात समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा हुषार असूही शकते याचे भान असूद्या. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे आज गरजेचे. पत्नीस दिलेली वचने पाळणे हिताचे.\nमिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १\nनोकरीच्या ठीकाणी आज वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. महत्वाकांक्षांना आवर घालून थोडे विश्रांतीस प्राधान्य देणेही गरजेचे आहे. काही येणी वसूल होतील.\nकर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : २\nआज ऐषआरामासाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आज जास्तीत जास्त वेळ घालवाल. खेळाडू व कलाकार मंडळींना चाहत्यांचे प्रेम लाभेल.\nसिंह : शुभ रंग : मरून| अंक : ४\nआज काही कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. गृहीणींनी गप्पा आवरत्या घ्याव्यात कारण त्यातून गैरसमज होतील.\nकन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६\nआज दैनंदीन कामातही अडथळे संभवतात. घरात पुरेसा वेळ न दिल्याने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. शेजारी आपलेपणाने वागतील. व्यस्त दिवस.\nतूळ : शुभ रंग : लेमन| अंक : ३\nव्यवसायात आवक मनाजोगती असल्याने तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. गृहीणी आज घरी येणाऱ्या पाहुण्यांची आनंदाने उठबस करतील. आनंदी दिवस.\nवृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ७\nअनावश्यक खर्च कमी करून काही गुंतवणूक करण्याकडे तुमचा कल राहील. गुंतवणूक करताना मात्र झटपट लाभाचा मोह टाळलेला बरा. पायपीट होणार आहे.\nधनू : शुभ रंग : आकाशी | अंक : २\nकंजूषपणा सोडावा लागेल. आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही कर्जहप्ते फेडावे लागणार आहेत. बेरोजगारांची भटकंती चालूच राहणार आहे.\nमकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९\nअत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्य सामंजस्याने वागतील. वास्तु किंवा वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील.\nकुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८\nरिकाम्या गप्पांत वेळ न दवडता आज तुम्हाला कृतीस प्राधान्य द्यावे लागणार आहे. उच्चपदस्थांच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. अत्यंत व्यस्त दिवस.\nमीन : शुभ रंग : निळा | अंक : १\nकार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचे दडपण येईल. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती अध्यात्मिक होतील. संध्याकाळी सत्संगाकडे पाय आपोआप वळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T20:55:11Z", "digest": "sha1:2TCJFKFU2CQ5L6EMCWS6DD7BYOJ3FHAR", "length": 17449, "nlines": 241, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "परभणीत दूध संकलनात १० हजार लिटर वाढ - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपरभणीत दूध संकलनात १० हजार लिटर वाढ\nby Team आम्ही कास्तकार\nपरभणी : शासकीय दूध योजनेअतंर्गंत परभणी येथील दुग्धशाळेत पाथरी येथून दूध पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात २ लाख ११ हजार ६४९ लिटर दुधाचे संकलन झाले. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत दूध संकलनात १० हजार २६ लिटरने वाढ झाली आहे.\nशासकीय दुग्धशाळेतील दर परवडत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी जिल्ह्यात सुरु झालेल्या खासगी डेअरीत दूध घालत आहेत. गेल्या वर्षभरापासून संकलित दुधाची देयके शेतकऱ्यांना विहित मुदतीत दिली जात नाहीत.\nगाव स्तरावरील प्राथमिक सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थांचे कमिशन, वाहतूक वाहन भाडे वेळेवर अदा केली जात नाहीत. त्यामुळे शासकीय दुग्धशाळेतील दूध संकलनाला घटीचे ग्रहण लागले आहे. त्याच बरोबर दूध संकलनात वाढ झाल्यानंतर ते अतिरिक्त ठरवून स्वीकारले जात नाही. सदोष यंत्रसामग्रीमुळे दर्जेदार दुधाला देखील कमी दर दिले जातात. त्यामुळे कंटाळलेले दूध उत्पादक खासगी डेअऱ्यांकडे वळले आहेत.\nकर्मचारी, अधिकाऱ्यांची मनमानी, शीतकरण केंद्रांवरील तोकडी यंत्रसामग्री, त्यामुळे होणारी दुधाची नासाडी, या बाबी घट होण्यात कारणीभूत ठरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून पाथरी येथील शीतकरण केंद्रातून होणारा दूध पुरवठा बंद झाला होता. तो सप्टेंबर महिन्यात सुरु झाला आहे. त्यामुळे दूध संकलनात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे.\nजून महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यातून दूध पुरवठा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात परभणी, पाथरी, गंगाखेड, नांदेड येथील शीतकरण केंद्रांचे मिळून एकूण २ लाख ११ हजार ६२३ लिटर दूध संकलन झाले होते. ऑक्टोबर महिन्यात परभणी, गंगाखेड, नांदेड येथील शीतकरण केंद्रावरील दूध संकलनात घट झाली आहे.\nशीतकरण केंद्र दूध संकलन\nपरभणीत दूध संकलनात १० हजार लिटर वा���\nपरभणी : शासकीय दूध योजनेअतंर्गंत परभणी येथील दुग्धशाळेत पाथरी येथून दूध पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात २ लाख ११ हजार ६४९ लिटर दुधाचे संकलन झाले. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत दूध संकलनात १० हजार २६ लिटरने वाढ झाली आहे.\nशासकीय दुग्धशाळेतील दर परवडत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी जिल्ह्यात सुरु झालेल्या खासगी डेअरीत दूध घालत आहेत. गेल्या वर्षभरापासून संकलित दुधाची देयके शेतकऱ्यांना विहित मुदतीत दिली जात नाहीत.\nगाव स्तरावरील प्राथमिक सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थांचे कमिशन, वाहतूक वाहन भाडे वेळेवर अदा केली जात नाहीत. त्यामुळे शासकीय दुग्धशाळेतील दूध संकलनाला घटीचे ग्रहण लागले आहे. त्याच बरोबर दूध संकलनात वाढ झाल्यानंतर ते अतिरिक्त ठरवून स्वीकारले जात नाही. सदोष यंत्रसामग्रीमुळे दर्जेदार दुधाला देखील कमी दर दिले जातात. त्यामुळे कंटाळलेले दूध उत्पादक खासगी डेअऱ्यांकडे वळले आहेत.\nकर्मचारी, अधिकाऱ्यांची मनमानी, शीतकरण केंद्रांवरील तोकडी यंत्रसामग्री, त्यामुळे होणारी दुधाची नासाडी, या बाबी घट होण्यात कारणीभूत ठरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून पाथरी येथील शीतकरण केंद्रातून होणारा दूध पुरवठा बंद झाला होता. तो सप्टेंबर महिन्यात सुरु झाला आहे. त्यामुळे दूध संकलनात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे.\nजून महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यातून दूध पुरवठा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात परभणी, पाथरी, गंगाखेड, नांदेड येथील शीतकरण केंद्रांचे मिळून एकूण २ लाख ११ हजार ६२३ लिटर दूध संकलन झाले होते. ऑक्टोबर महिन्यात परभणी, गंगाखेड, नांदेड येथील शीतकरण केंद्रावरील दूध संकलनात घट झाली आहे.\nशीतकरण केंद्र दूध संकलन\nपरभणी : शासकीय दूध योजनेअतंर्गंत परभणी येथील दुग्धशाळेत पाथरी येथून दूध पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात २ लाख ११ हजार ६४९ लिटर दुधाचे संकलन झाले.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nपुण्यात अफगाणिस्तानचा कांदा दाखल\nआवळा प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी : डॉ. उमरीकर\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/23/during-the-meeting-modi-slapped-arvind-kejriwal/", "date_download": "2021-06-17T21:29:33Z", "digest": "sha1:ADEWNX73M4KNDNTPD3OAGGPN7P2HSQC6", "length": 9887, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अन् बैठकी दरम्यानच अरविंद केजरीवालांना मोदींनी फटकारले - Majha Paper", "raw_content": "\nअन् बैठकी दरम्यानच अरविंद केजरीवालांना मोदींनी फटकारले\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / अरविंद केजरीवाल, कोरोना आढावा बैठक, दिल्ली मुख्यमंत्री, नरेंद्र मोदी / April 23, 2021 April 23, 2021\nनवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीने जागतिक उच्चांक गाठलेला असतानाच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी मोदींकडे राजधानीत ऑक्सिनजचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मदत मागितली. तसेच अनेक पर्यायही सुचवले. पण नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात सुरु असलेल्या चर्चेचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण होत असल्यामुळे वाद निर्माण झाला.\nअरविंद केजरीवाल कोरोनासंबंधी राष्ट्रीय योजना असेल तर केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे त्यादृष्टीने काम करतील, असे सांगत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद क���जरीवाल आपले म्हणणे मांडत असतानाच त्यांना रोखले आणि फटकारले.\nमोदी म्हणाले की, अशा अंतर्गत बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण करणे आपली परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. याचे आपल्याला नेहमी पालन केलं पाहिजे. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी खेद व्यक्त करत पुढच्या वेळी हे लक्षात ठेवू असे सांगितलं. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपले म्हणणे पूर्ण करत आपण काही चुकीचे केले असेल तर माफ करावे सांगत माफी मागितली. त्यांनी यावेळी मोदींना आपण दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल, असे आश्वासन दिले.\nमहाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सहभाग घेतला.\nदरम्यान ऑक्सिजन प्लांटचा ताबा लष्कराच्या हाती देण्याची सूचना अरविंद केजरीवाल यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी राज्यांना ऑक्सिजन लवकर मिळावा, यासाठी भारतीय लष्कराची मदत घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री असूनही काहीच करू शकत नसल्याची व्यथाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मांडली.\nऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा हवाई मार्गाने झाला पाहिजे. ऑक्सिजन एक्सप्रेसची सुविधा दिल्लीत सुरु झाली पाहिजे. त्याचबरोबर देशात लस एकाच किंमतीत देणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यांना वेगवेगळ्या किंमती का, असा प्रश्नही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत उपस्थित केला.\nऑक्सिनजचा दिल्लीत तुटवडा असल्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. ऑक्सिजन टँकर्सना शहरात प्रवेश करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ऑक्सिजन टँकर्सची दिल्लीमध्ये सुरळीत वाहतूक व्हावी, यासाठी मी हात जोडून विनंती करतो, असेही त्यांनी मोदींना म्हटले.\nऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट नसेल तर दिल्लीच्या लोकांना ऑक्सिजन मिळणार नाही का दिल्लीसाठी येणारा ऑक्सिजन टँकर दुसऱ्या राज्यात रोखल्यानंतर केंद्रात मी कोणाशी बोलावे हे आपण सुचवावे, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/02/extension-till-31st-august-2021-for-recalibration-of-rickshaw-and-taxi-fare-meters/", "date_download": "2021-06-17T20:35:24Z", "digest": "sha1:WVXOOL5NCQFIGJM4CGNLBP2PGSPDNSPM", "length": 7826, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ - Majha Paper", "raw_content": "\nरिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / टॅक्सी, मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन विभाग, रिक्षा, स्मार्ट मीटर / June 2, 2021 June 2, 2021\nमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तद्पर्यंत सुधारित अधिकृत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.\nमुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२/०२/२०२१ रोजीच्या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला व या भाडेवाढीकरिता ऑटोरिक्षा/टॅक्सी यांचे मिटर रिकॅलिब्रेशन करणेकरिता ३१ मे २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती व तोपर्यंत सुधारित टॅरिफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nतथापि, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑटोरिक्षा/टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशनचे कामकाज १५ एप्रिल २०२१ पासून होऊ न शकल्याने ऑटोरिक्षा/टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठीची मुदत ३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी असा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ३१ मे २०२१ रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आलेल्या बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरि���ा ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तद्पर्यंत सुधारित अधिकृत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nतरी सर्व ऑटोरिक्षा व टॅक्सी मालक/चालक यांनी ब्रेक द चेन अंतर्गत शासनाच्या निर्णयाशी अधीन राहून विहित कालावधीमध्ये ऑटोरिक्षा व टॅक्सी मीटरचे रिकॅलीब्रेशन करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/ram-mandir-trust-champat-rai-on-1-crore-donation-by-shivsena-251585.html", "date_download": "2021-06-17T20:04:20Z", "digest": "sha1:BWSLTQP4THKNSCNV2VIMP6DPH6JVJKUH", "length": 17518, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nराम मंदिरासाठी 1 कोटी रुपये आले, कुणी पाठवले माहिती नाही, त्यावर नाव शिवसेना : राम मंदिर ट्रस्ट\nराम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी महाराष्ट्रातून 1 कोटी रुपये आल्याचं सांगितलं आहे (Ram Mandir Trust Champat Rai on 1 Crore donation).\nअक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, अयोध्या\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअयोध्या : राम मंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातूनही मदतीचा ओघ सुरु आहे. त्यातच आता स्वतः राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी महाराष्ट्रातून 1 कोटी रुपये आल्याचं सांगितलं आहे (Ram Mandir Trust Champat Rai on 1 Crore donation). तसेच हे एक कोटी रुपये कुणी दिले हे माहिती नाही, मात्र, त्यावर शिवसेना असं लिहिलं असल्याचंही चंपतराय यांनी नमूद केलं. ते राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.\nचंपतराय म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 3 कोटी रुपयांची घोषणा केली होती. नुकतेच राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटी रुपये आले आहेत. हे पैसे नक्की कुणी पाठवले हे माहिती नाही. मात्र, जी पोहच आली आहे त्यावर शिवसेना असे लिहिले आहे.”\nदरम्यान, याआधी राम मंदिर ट्रस्ट निर्मितीचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी शिवसेनेने राम मंदिरासाठी एकही रुपया दिला नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, “उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केली होती. मात्र यातील एकही रुपया अद्याप ट्रस्टला मिळालेला नाही. हे एक कोटी नेमके कुठे गेले असा प्रश्न उपस्थितीत होत आहेत.”\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nगोपालदास यांच्या या दाव्यानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी हा दावा खोडून काढत 1 कोटी रुपये दिल्याचं स्पष्ट करत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत अनिल देसाई यांनी 1 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या वेळी राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी देऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेतर्फे राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी स्टेट बँकेत जमा केला आहे. त्याबाबत अनिल मिश्रा आणि खजिनदार चंपकलाल यांनीही ते पैसे मिळाल्याची पोचपावती दिली.”\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\n“आम्ही 70 एकर जागेवर विकास करणार आहोत. त्याचा नकाशा तयार करुन विकास प्राधिकरणाकडे पाठवला आहे. तो नकाशा लवकरात लवकर पास करा, अशी मागणी केलीय. त्याची जवळपास 2 कोटी रुपये फी आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही अयोध्येत वास्तव्यास असलेल्या मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या परिवारातील एका सदस्याला या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलंय. त्या व्यतिरिक्त काही कारसेवकांच्या परिवाराला आमंत्रण दिलं आहे,” अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी दिली.\nमोदी आणि योगींसह केवळ 5 जण मंचावर, अयोध्येतील भूमिपूजनाचा नेमका ‘प्लॅन’ कसा\nरामाच्या फोटोमध्ये मिशा हव्या, लफडेबाजीने सुशांतने आत्महत्या केली असावी : संभाजी भिडे\n…तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना\nSpecial Report | राम मंदिराच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप\nराष्ट्रीय 3 days ago\n राम मंदिराच्या भूखंडाचे श्रीखंड, अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी; देशभर खळबळ\nराष्ट्रीय 4 days ago\nनगरमध्ये अनोखी सामाजिक बांधिलकी, निवृत्ती घेताना कर्मचाऱ्याकडून कार्यक्रम न करता कोविड सेंटरला 11 हजारांची देणगी\nअन्य जिल्हे 2 weeks ago\nमामा-मामीसह तिघा भावंडांची गळा चिरुन हत्या, जमिनीच्या लोभातून कुटुंब संपवलं\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/23/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T20:08:35Z", "digest": "sha1:34K6K2KSAEFA2C2NIYN65OVK4APFWPP6", "length": 20195, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "मुरबाडमधील गोऱ्याचा पाडा येथील बोगस काम केलेल्या बेवारस मोरवीला पडलेल्या जीवघेण्या भगदाडाची थातुरमातुर दुरुस्ती करण्याचा ठेकेदाराचा केविलवाणा प्रयत्न…", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nमुरबाडमधील गोऱ्याचा पाडा येथील बोगस काम केलेल्या बेवारस मोरवीला पडलेल्या जीवघेण्या भगदाडाची थातुरमातुर दुरुस्ती करण्याचा ठेकेदाराचा केविलवाणा प्रयत्न…\nमुरबाड (गितेश पवार) : मुरबाडमधील गोऱ्याचा पाड्या पासून बागेश्वरी तलावाच्या दिशेने जाणाऱ्या नव्याने बांधलेल्या एका बेवारस मोरवीला जीवघेणे भगदाड पडले असल्याची बातमी आमच्या न्युज चॅनेलने यापूर्वी प्रसिद्ध केली होती. तर याची दखल घेत आपण केलेल्या चुकीला लपवण्यासाठी संबंधित ठेकेदार व शासकीय विभागाने केविलवाणे प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसत आहे.\nयाकामात मोठ्या प्रमाणात डबर व मातीचा भरावा यांचा वापर करण्यात आल्याचे दिसत आहे. तर वरवर बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक व सिमेंट पाईप हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा वापरण्यात आल्याचे उघड आहे.\nमात्र मुरबाड तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी वर्गामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व शासनाला लुटणाऱ्या ठेकेदारांना अभय मिळत असल्याने तालुक्यात दर्जेदार कामांचा अभाव असल्याचे नागरिक बोलत आहेत.\nसदरचे बोगस काम तोडून नव्याने बांधण्यात यावे तथा संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत असतांना याच कामावर पडदा टाकण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र या कामाची कोणतेही खाते जबाबदारी स्वीकारत नसल्याने मुख्य दोषी खाते गुलदस्त्यात आहे. याबाबत दोषींवर कारवाई होई पर्यंत आमच्या चॅनेलचा पाठवपुरावा सुरुच राहणार असून सदरची धोकादायक निकृष्ट मोरवी नव्याने जबाबदारी पूर्वक बांधण्यात यावी यासाठी उच्च स्तरावर वरिष्ठांमार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nअंतर्गत कुरबुरीला कंटाळून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षचा राजीनामा\nदेशाला शास्त्रज्ञ आणि संशोधकांची गरज — खा. डॉ. श्रीकांत शिंदे\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/category/pustak-olakh/", "date_download": "2021-06-17T21:30:31Z", "digest": "sha1:EYEFQ256HP2L24JR7PRNYJ4DBJJO4NDW", "length": 6933, "nlines": 85, "source_domain": "yashwantho.com", "title": "पुस्तक ओळख Archives - Yashwantho", "raw_content": "\nयूपीएससी ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी पुस्तकं\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवाUPSC यूपीएससी च्या विद्यार्थ्यांचा पुस्तकं कुठे म�...\nकथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवाकाही वर्षांपूर्वी, ‘सेकंड हॅन्ड’ नावाची, दोन भाव...\nठाम निर्णय कसे घ्यायचे\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा आयुष्यात मनाची दोलायमान स्थिती अनेकदा होते. त...\nरत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा‘रत्नाकर मतकरीं’च्या वैविध्यपूर्ण साहित्य �...\nमराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवारहस्यकथा वाचताना एकतर आधीच आपण त्यात एकदम गुंतू�...\nby Ashwini Surveकविताकवितासंग्रह ओळखपुस्तक ओळख �\nसंदीप खरे – मी अन् माझा आवाज\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा दादरचं रवींद्र नाट्यमंदिर. ‘संदीप खरे’ आणि ‘व...\nचल बस, एक राऊंड मारून येऊ – सुहास मळेकर\nमराठी वा��न संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा‘चल बस, एक राऊंड मारून येऊ’, म्हणत लेखक सुहास मळेक...\n४ प्रेरणादायी ‘आई’ – आयुष्यात एकदातरी वाचायलाच हव्यात अशा\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा श्यामची आई – साने गुरुजी आई-वडिलांसोबतच ‘श्�...\nदुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवादुर्गाबाई भागवत म्हणजे एक अत्यंत अभ्यासू, परिपक�...\nबॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवाबाबा कदम यांनी लिहिलेली बॉडीगार्ड ही रहस्यमय का�...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nप्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’\nमॅक्झिम गोर्की – आई\nवाचनाची आवड जपण्यासाठी, वाचनाच्या सर्वांगीण विकासासाठी, आमच्या प्रत्येक पोस्टची पहिली अपडेट मिळवण्यासाठी, SUBSCRIBE करा\n यशवंतहो.com वर आपलं स्वागत\nविविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.\nWhatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.\nचांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lions-club-of-poona-saras-bag/", "date_download": "2021-06-17T19:47:53Z", "digest": "sha1:5TLFH4JJ3RG2OMDMOBCZQN3O56KLIFIX", "length": 3129, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lions club of poona saras bag Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nएमपीसी न्यूज - भाजपा प्रभाग क्र 17, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि रघुवंशी युवा मंच यांच्या सहकार्यांने कै. नथुराम उर्फ अण्णा कोंढरे व कै. सुलोचना नथुराम कोंढरे यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख ��पक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://technovation.online/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-17T21:27:32Z", "digest": "sha1:SIT6TOJWYKRVJRJZ7IOPRUE3BUU5ZSXP", "length": 11608, "nlines": 190, "source_domain": "technovation.online", "title": "सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र | Technovation 2021 - Imagine, Invent, Inspire", "raw_content": "\nसॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nसमस्या: शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, वृद्धाश्रमातील आजी-आजोबा या सर्वांना सॅनिटायझरने हात निर्जंतुक करण्यासाठी पायाने वापरावयाचे सॅनिटायझर स्टँन्ड होते परंतु सर्वांच्या पायाच्या स्पर्शामधून कोरोना संसर्गाचा धोका वाटत होता.\nप्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा व पर्यावरण या विभागामध्ये अल्ट्रासोनिक सेंन्सर, आरडीनो नानो, रिले, पंप इ. कंपोनंट चा वापर करून स्वयंचलित सॅनिटायझर डिस्पेन्सर मशिन तयार केली. जेव्हा आपण सॅनिटायझर हातावर घेण्यासाठी हात मशिनच्या/सेन्सरच्या खाली ५० से.मी. अंतरापर्यंत नेतो तेव्हा नोझल मधून सॅनिटायझर १० सेकंदासाठी हातावर पडते व नंतर आपोआप बंद होते. अशा प्रकारे अनेक व्यक्ती स्पर्शाविना सॅनिटायझर ने हात निर्जंतुक करतात. दररोज १०० लोक याचा वापर करत आहेत. त्यामुळे सामुदायिक सॅनिटायझर वापरण्याविषयी ची भीती कमी झाली.\nएकूण खर्च: २००० रुपये\nकंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\nDesign Thinkingसमस्या: शाळेचा सुमारे चार एकरचा परिसर आहे. त्यात विविध प्रकारची ५०० झाडे आणि १५० कुंड्यांची बाग...\nखूप छान वाटले दोन्ही उपक्रम खरच याची अत्ता खूप गरज आहे.आणि नवीन काय करता येईल यादृष्टीने तूम्ही प्रयत्न केले.\nमी स्वतः या मुलांकडून खत खरेदी केले आहे. अभिनंदन व शुभेच्छां \nखूप सुंदर उपक्रम सुसंस्कारित शाळा मी १ वर्षापूर्वी भेट दिलेली आहे सर्व उपक्रम बघितले आहेत सध्याच्या या युगात शाळेने निस्वार्थ सेवा बजावलेली आहे अविरत कार्य सुरू आहे मुख्याध्यापक अतिशय मेहनती आहेत पूर्णवेळ झोकून देऊन काम करतात या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी म्हणजे भारताचे उज्जवल भविष्य आहे.\nदोन्ही प्रकल्प उल्लेखनीय आहे. आजच्या घडीला कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. तो या मशीनद्वारे खत तयार करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे.\nदुसरा प्रकल्प सु��्धा आजच्या कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. सॅनिटायझर प्रत्येकाकडे असतेच असे नाही. शाळेत याची फारच गरज आहे.\nदोन्ही प्रकल्प उल्लेखनीय आहे मुलांचे तसेच शाळेचे अभिनंदन.\nअतिशय छान प्रकल्प , अभिनंदन व शुभेच्छा\nखूपच छान प्रकल्प आहे.\nखूप छान प्रकल्प आहे.\nआजच्या काळाला उपयोगी प्रकल्प … खूप अभिनंदन आणि शुभेच्छा \nकिफायतशीर व उपयुक्त प्रकल्प आहे.\nकचरा समस्येवर उपाय व मात करता येईल.\nखूपच छान प्रकल्प आहे.\nदोन्ही प्रकल्पाचा उपयोग दैनदिन वापरात आणता येतो .\nखूप छान पर्यावरण पूरक प्रकल्प ,प्रकल्प करणारे विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे अभिनंदन व शुभेच्छा\nखूप छाण आणी समाजाभिमूख ऊपक्रम सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन\nखूप छान यंत्र आपण तयार केले अप्रतिम, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nखुप छान यंत्र तयार केले त्या बद्दल मुलांचे व विषय शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन\nखूप छान केला आहे. सध्याच्या काळची गरज आहे .अतीशय महत्त्वाचे यंत्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/district-surgeon-to-visit-trimbak-harsul-tomorrow", "date_download": "2021-06-17T19:49:27Z", "digest": "sha1:W6PLCCCYSI2KEM5T2OI2P3UWISJ4SV22", "length": 5396, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "District Surgeon to visit Trimbak, Harsul tomorrow", "raw_content": "\nजिल्हा शल्यचिकित्सक उद्या त्र्यंबक, हरसूल दौऱ्यावर\nआरोग्य सुविधांची करणार पाहणी\nराष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक यांच्या आदेशानुसार कोविड संसर्गाच्या पार्शवभूमीवर आदिवासी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे त्र्यंबकेश्वर तसेच पेठ, सुरगाणा व ंदिंडोरी या तालुक्यांचे दौरे करणार आहेत.\nजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे गुरुवारी (दि. 13) रोजी त्रम्बकेश्वर तालुक्याचा तर 15 मेला पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्याचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात निदर्शनास येणार्‍या त्रुटी दूर करून आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न होणार आहे. गुरुवारी रोजी सकाळी 10 वाजता गिरणारे येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार आहेत.\nसाडे अकरा वाजता ग्रामीण रुग्णालय हरसुलला तर दुपारी एक वाजता उपजिल्हा रुग्णालय त्रम्बकेश्वर येथे भेट देणार आहेत. शनिवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता पेठ ग्रामीण रुग्णालय, दुपारी साडे बाराला ग्राम��ण रुग्णालय बारहे येथे भेट देणार आहेत. दुपारी दोनला ग्रामीण रुग्णालय सुरगाणा, दुपारी चारला ग्रामीण रुग्णालय वणी आणि सायंकाळी साडे पाचला ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे भेट देणार आहेत.\nया भेटींदरम्यान ते सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोविड व्यवस्थापन होतेय की नाही, रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर, ऑक्सिजन ऑडीट, फायर ऑडीट, इलेक्टरीकल ऑडीट, कोविड खासगी हॉस्पिटल ऑडिट, नॉन कोविड व्यवस्थापन यांची पाहणी करून आढावा घेणार आहेत.\nजिल्हा शल्य चिकित्सक आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयाना भेटी देऊन वैद्यकीय सुविधेचा आढावा घ्यावा असे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक यांनी दिले होते. त्या अनुशनगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे यांनी दौरा सुरू केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/what-happens-when-someone-calls-doctors-of-sexually-transmitted-diseases-like-dr-jain-and-hakeem-hashmi/", "date_download": "2021-06-17T20:30:14Z", "digest": "sha1:GGTSGJ52EUS2QCTF22YENOXF6J4DY7PS", "length": 8420, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "प्रत्येक गावातील बस स्थानकावर हे पॉम्प्लेट लागलेले दिसेलच परंतु यांना कधी संपर्क केला का ? - Khaas Re", "raw_content": "\nप्रत्येक गावातील बस स्थानकावर हे पॉम्प्लेट लागलेले दिसेलच परंतु यांना कधी संपर्क केला का \nin जीवनशैली, नवीन खासरे\nवैद्य राज , हकीम , डॉक्टर जैन इत्यादी नावानी बस स्थानकावरील किंवा सार्वजनिक शौचालयाच्या भिंती यांनी कव्हर केलेल्या असतात. स्वप्नदोष, वीर्यपतन इत्यादी शब्द लिहून सर्वावर एकच इलाज यांच्याकडे असा या डॉक्टरांचा दावा असतो. परंतु कधी यांच्याकडे कोणी गेले आहे का \nलग्नानंतर शारीरिक संबंधात समाधान नसेल, लिंग लहान मोठे, धातुदोष , स्वप्नदोष इत्यादी भारी भारी शब्द लिहलेले लिफाफे भिंतीवर लावून असतात. आता तर वृत्तपत्रात हि त्यांच्या जाहिराती येणे सुरु झाले आहे. विशेष म्हणजे हे सर्व डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट असतात. अश्याच प्रकारे पहिले गावाकडे जडी बुटीची दुकाने लावलेली असायची.\nज्यामध्ये तो जुडी बुटी विकणारा मोठ मोठ्या सिनेस्टार सोबत फोटो त्याचे फोटो असायचे. अमिताभ, गोविंदा, मिथुन तर हमखास त्यांच्या अल्बम मध्ये असेलच. आणि तो दावा करतो कि त्याने दिलेल्या औषधामुळे यांच्या अनेक समस्या दूर झाल्��ा. याच खोट्या प्रचारास बळी पडून अनेक लोक आपला आजार वाढवून घेतात.\nआता आपल्या विषयाकडे वळूया तर ह्या जाहिरातीवरील नंबर वर कधी आपण फोन करायचा प्रयत्न केला आहे आहे का तर असाच एक प्रसंग आपल्याला इथे सांगणार आहोत कि एका व्यक्तीने ह्यांना फोन केल्यावर काय घडले. तर सर्वात पहिले तर इथे फोन केल्यावर भेट देण्याची गरज नाही फोनवर सुध्दा आपला इलाज करणार असा दावा केल्या जातो परंतु यासाठी पैसे जास्त लागतील असे ते सांगतात.\nपावडर,जेल आणि पेस्ट या स्वरुपात सर्व औषधे असतील हे सांगितल्या जाते. तर ते सांगतात कि ह्या पावडर जेल अथवा पेस्ट ने मालिश करायची आणि सर्व दोष दूर होतात. त्या सोबत कैप्सुल आणि सिरप सुध्दा दिला जातो परंतु प्रत्येकाला याची गरज असेलच हे सांगता येत नाही. समस्ये नुसार औषधे असतात. सोबत मेमरी कार्ड सुध्दा दिले जाते.\nतर ह्या सर्व याचा खर्च किती तर महिन्याला ३२०० रुपये अशी या कोर्सची फी आहे. आणि त्या नंतर सतत यांचे फोन येत राहतात कि आमचा कोर्स कधी घेणार. परंतु ह्या सर्व गोष्टी फसव्या असतात हे एखाद्या हुशार व्यक्तीस कळायला वेळ नाही लागणार. बाकी निर्णय आपला आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\nआले रे आले रे उदयन राजे गाणे पाहून उदयनराजेही गहिवरले\n‘या’ कारणामुळे धनंजय मुंडेंचं व्हॉट्सअ‍ॅप झालं होतं बंद; तुम्हीही वाचाल तरच वाचाल\n'या' कारणामुळे धनंजय मुंडेंचं व्हॉट्सअ‍ॅप झालं होतं बंद; तुम्हीही वाचाल तरच वाचाल\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/559", "date_download": "2021-06-17T21:08:50Z", "digest": "sha1:IJB5ROZUCDJROVKSJ557JVRFKNZ4PK22", "length": 8605, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome देशभरातील घडामोडी ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली\n‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली\nनवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ला ‘जन-गण-मन’च्या बरोबरीने राष्ट्रगीत म्हणून जाहीर करण्याबाबत केंद्राला निर्देश देण्याची मागणी एका याचिकेतून केली होती. याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. संविधानातील कलम २२६ नुसार न्यायालयाला याबाबत निर्देश देण्याचा अधिकार नाही आणि अशाप्रकारची याचिका विचारात घेण्यात काही अर्थ नाही, असे मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.’वंदे मातरम’ला हे राष्ट्रगीत म्हणून जाहीर करण्याबाबत केंद्राला निर्देश देण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले. ‘वंदे मातरम’ला ‘जन-गण-मन’च्या बरोबरीने दर्जा देण्याची मागणी भाजप नेते आणि वकील अश्विन कुमार उपाध्याय यांनी याचिकेतून केली आहे. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. या दिवशी ‘जन-गण-मन’ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला.\nPrevious articleकारगिल विजय दिवस\nNext articleगोंदे दुमाला येथील युवकाने मलेशियात भारताचा तिरंगा फडकवला\nदेशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार; राकेश टिकैत यांचा एल्गार\n“शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय”\n“…म्हणून पेट्रोल-डिझेलचे वाढताहेत भाव”; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीमागचं नेमकं कारण\nसंगमेश्वर तालुक्यातील ११९ रुग्णांची कोरोनावर मात\nदापाेलीत वाळू चोरी प्रकरणी ५ जणांना अटक\nजिल्ह्यात पावणेदोन लाख घरांना मिळाली नळजोडणी\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, माजी मंत्र्‍याची मागणी\nलसीबाबत शंका, पंतप्रधानांनी स्वत: आधी लस टोचून घ्यावी; राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी\nजिल्ह्यात 791 पॉझिटिव्ह रुग्ण; रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक\nदापोलीतील २६ जण होम कोरोन्टाईन झोनमध्ये\nपैसा फंडची बारावी निकालाची उज्वल परंपरा यावर्षीही कायम\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्��देश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\n‘स्पुटनिक-व्ही’लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात पोहोचणार\nउद्यापासून जेईई मेन परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/story-of-faster-fene-is-now-available-on-storytel-audiobooks/", "date_download": "2021-06-17T20:55:00Z", "digest": "sha1:H3PKCTVYZET3CTZAB3P7GUR65ENPPCKO", "length": 11223, "nlines": 63, "source_domain": "janasthan.com", "title": "Story of Faster Fene is now Available on Storytel Audiobooks !", "raw_content": "\nफास्टर फेणेच्या ओरिजनल कथा आता ऑडिओबुक्स रूपात स्टोरीटेलवर \nफास्टर फेणेच्या ओरिजनल कथा आता ऑडिओबुक्स रूपात स्टोरीटेलवर \nफुरसुंगीच्या फास्टर फेणेला अमेय वाघचा आवाज \nमुंबई – ‘फास्टर फेणे’ (Faster Fene) ही मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कादंबर्‍यांची मालिका आहे. या कादंबरीवर टीव्हीवर मालिका ही झाली आहे आणि हि मालिका हि प्रचंड गाजली होती .या पुस्तकांचे लेखन प्रसिद्ध मराठी लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा.रा. भागवत यांनी केले आहे. ही मालिका बनेश फेणे या साहसी मुलाच्या आयुष्यात घडणार्‍या रहस्यमय, अद्भुत साहसी प्रसंगांवर आधारित आहे.\nया मालिकेत एकूण २० पुस्तके असून आता ही ओरिजनल पुस्तके ऑडिओ फॉरमॅटमध्ये “स्टोरीटेल’ खास उन्हाळी सुट्टीनिमित्त खास छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहे. मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी ‘फास्टर फेणे’चे (Faster Fene) नवीन ऑडिओबुक ‘स्टोरीटेल’वर (Storytel) बालदोस्तांचा लाडका ‘फास्टर फेणे’ अर्थात अमेय वाघच्या आवाजात असणार आहे.\nभा.रा. भागवतांच्या ‘फास्टर फेणे’ (Faster Fene) या मालिकेतील पहिले पुस्तक इ.स. १९७४ साली प्रकाशित झाले होते. ‘फास्टर फेणे’ हे महाराष्ट्रातील लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक आहे. या मालिकेची भाषांतरे इंग्रजी व हिंदी भाषांमध्येही झाली आहेत. इ.स. १९८७ मध्ये दूरदर्शनवर ‘फास्टर फेणे’च्या कथांवर आधारित मालिका सादर करण्यात आली होती. या मालिकेत सुमीत राघवनने फास्टर फेणेची भूमिका तर नुकताच येऊन गेलेल्या ‘फास्टर फेणे’ चित्रपटात अमेय वाघने फेणेची भूमिका केली होती. आता त्याच्याच लोकप्रिय आवाजात ही ऑडिओबुकची मालिका ‘स्टोर��टेल’ने (Storytel) बालदोस्तांसाठी आणली आहे.\nफास्टर फेणे (Faster Fene) या पुस्तक मालिकेत ‘फुरसुंगीचा फास्टर फेणे’, ‘आगे बढो फास्टर फेणे’, ‘बालबहाद्दर फास्टर फेणे’, ‘जवानमर्द फास्टर फेणे’, ‘फास्टर फेणेचा रणरंग’, ‘ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे’, ‘फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरी’, ‘फास्टर फेणे टोला हाणतो’, ‘फास्टर फेणे डिटेक्टिव्ह’, ‘फास्टर फेणेची काश्मिरी करामत’, ‘प्रतापगडावर फास्टर फेणे’, ‘गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे’, ‘चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे’, ‘फास्टर फेणेची डोंगरभेट’, ‘फास्टर फेणेच्या गळ्यात माळ’, ‘चक्रीवादळात फास्टर फेणे’, ‘चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे’, ‘विमानचोर विरुद्ध फास्टर फेणे’, ‘जंगलपटात फास्टर फेणे’, ‘टिक टॉक फास्टर फेणे’ या २० पुस्तकांचा समावेश आहे.\nबनेश फेणे (Faster Fene) हा आव्हानांना झेलायला सतत तयार असणारा एक शाळकरी मुलगा आहे. तो पुणे येथील विद्याभुवन शाळेत शिकतो. त्याचा जन्म पुण्याजवळील फुरसुंगी या गावात झाला आहे. तो धावण्यात व सायकल चालविण्यात अत्यंत चपळ असल्याने त्याला त्याच्या मित्रांनी फास्टर फेणे हे टोपणनाव दिले आहे. फास्टर फेणेच्या साहसी कथा प्रामुख्याने पुणे व आसपासच्या परिसरात घडतात. मात्र काही कथांमध्ये मुंबई, काश्मीर, इंडो-चायना बॉर्डर इतकेच नव्हे तर अफगाणिस्तान मध्ये देखील साहसी कृत्ये करताना दिसतो. त्याच्या मते त्याला साहसी कृत्ये करायची नसतात पण संकटेच त्याच्या पाठीमागे लागतात आणि मग त्याला त्यातून बाहेर पडण्याशिवाय मार्ग उरत नाही. अमेय वाघ याच्या आवाजातील डिजिटल ऑडिओ कथा ऐकताना मुलांना खूप मजा येणार आहे. ‘स्टोरीटेल’च्या (Storytel) या ऑडिओबुकमुळे बच्चेकंपनीचे समर व्हेकेशन द्विगुणित होणार असून त्यांची ही उन्हाळी सुट्टी विशेष ठरणार आहे.\n‘स्टोरीटेल’च्या (Storytel) निमित्ताने मराठीतच नव्हे तर सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन ‘स्टोरीटेल’ हे ॲप सहज डाऊनलोड करता येते किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे.\nफक्त दरमहा रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.११९/- मध्ये फक्त मराठी पुस्तके ‘सिल��क्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.\nआजचे राशिभविष्य गुरूवार,६ मे २०२०\nनाशिक जिल्ह्यात ३७८२ कोरोना मुक्त तर ४१६० नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2021-06-17T21:30:14Z", "digest": "sha1:W4WN55Z5SVDXN74E2RM6QQTY2AJ7GWB7", "length": 4822, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छिन्नी - विकिपीडिया", "raw_content": "\nछिन्नी हे लाकूडकाम किंवा खडक तोडण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे. सहसा हातोडीने यावर प्रहार करून लाकूड, खडक किंवा इतर कठीण पदार्थांमध्ये छेद केले जातात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१७ रोजी १६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/welcome/category/Horror", "date_download": "2021-06-17T20:22:04Z", "digest": "sha1:POM7SOTVCPXXDM2HXAUAGNGMVKMNIHA4", "length": 9000, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "BookStruck: We Tell Stories | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nBeware. These are horrifying stories that might give you sleepless nights. Gudh Katha, गूढ कथा. आमच्या संकेतस्थळावर एका पेक्षा एक चांगल्या गूढ आणि भय कथा आहेत. आपले अभिप्राय जरूर कळवा . भयकथा के लिए हमारा संकेतस्थल बहोत लोकप्रिय है इन कथा कादंबरी को पढ़के आप जरूर दर जाओगे\nभयकथा: तुला पाहते रे\nक्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट\n8 विचित्र और भयानक जीव\nभुतांचे स्वानुभव (Horror Experiences)\nस्वानुभव आधारित भुतांच्या कथा\nसंमोहन विद्येची १० रहस्ये\n\"आग्या वेताळ\" - एक गूढकथा\nपाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा\nदिल्लीतील १० भयावह जागा\nभारत के श्रापित स्थान\nभूत की मोजूदगी -संकेत और निवारण\nप्राचीन रहस्यमयी भारतीय विद्याएँ\nडीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य\nआपल्या घरातही असु शकत भूत\nएस्केप फ्रॉम डाऊन अंडर\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’\nआर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न\nदुनिया की सबसे खतरनाक जगहें भाग 2\nभारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया\nआर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा\nभारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल \nदुनिया की सबसे खतरनाक जगहें भाग 1\nथोडे अद्भुत थोडे गूढ\nअदभूत सत्ये - भाग २\nअदभूत सत्ये - भाग १\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nभारत के 11 अनसुलझे रहस्य\n10 सबसे आम अन्धविश्वास\n10 अत्यंत बेतुके फोबिया\nदिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती.\nजगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या खुनांचे खटले\nभारत की १२ ऐसी खतरनाक जगहें जो आपको हिला कर रख देंगी\n10 दिखने में मासूम लोग जो असलियत में हैवान थे |\nबॉलीवुड के 10 रहस्य जो हमारे ज़हन में आज भी ताज़ा हैं\nभूत : सत्य की असत्य\nदुनिया के सबसे लम्बे चलने वाले क़त्ल के केस\nभूत - हकीकत या छलावा \nजगातील अद्भूत रहस्ये ३\nरहस्यमयी कहानियाँ भाग ३\nजगातील अद्भूत रहस्ये २\nरहस्यमयी कहानियाँ भाग २\nभवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी)\nअग्निपुत्र - Part 2\nअभिरुची मासिक खंड १\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/ambulance-rates", "date_download": "2021-06-17T19:58:25Z", "digest": "sha1:OM25XOQWGCJIRMQT7XA6MAG7XR5E3HN5", "length": 6261, "nlines": 55, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Ambulance rates", "raw_content": "\nदहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये रुग्णवाहिकांचे दर निश्चित\nउपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nकरोना महामारीच्या कठीण काळात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणार्‍या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घस���रा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन निश्चित करण्यात असून दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, दर निश्चित करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.\nमारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकूलित) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.\nटाटा सुमो व जीपसदृश बांधणी केलेली वाहने (वातानुकूलित) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.\nटाटा 407, स्वराज माझदाच्या प्रकारच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सातशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत चौदाशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत एकवीसशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी पंधरा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.\nआयसीयु (कार्डीओ व्हॅन) (वातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत दोन हजार रुपये, वीस किलोमीटरपर्यंत तीन हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत चार हजार रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.\nहे संपूर्ण भाडेदर अंतरानुसार लागू राहतील. या भाड्यापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येवू शकेल, परंतु निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारणी करता येणार नाही. वाहनाच्या तांत्रिक दोषाकरीता वाहनचालक व मालक जबाबदार राहतील.\nनमूद भाडे दरपत्रकापेक्षा जादा भाडे आकारणी होत असेल तर संबंधित रुग्णवाहिका वाहनधारकाची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे करावी,असेही श्री.लोही यांनी कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-now-maharashtra-state-government-will-give-separate-property-card-all-flat-owners-6729", "date_download": "2021-06-17T20:26:16Z", "digest": "sha1:ZFGFFFJQTTOG5WSKHD7XIQS5JF3XZW5Q", "length": 13921, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तुमच्या घरालाही मिळणार सातबारा ; स्वतःच्या घरावरचा अधिकार आता अधिक भक्कम | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्य��ंसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुमच्या घरालाही मिळणार सातबारा ; स्वतःच्या घरावरचा अधिकार आता अधिक भक्कम\nतुमच्या घरालाही मिळणार सातबारा ; स्वतःच्या घरावरचा अधिकार आता अधिक भक्कम\nतुमच्या घरालाही मिळणार सातबारा ; स्वतःच्या घरावरचा अधिकार आता अधिक भक्कम\nतुमच्या घरालाही मिळणार सातबारा ; स्वतःच्या घरावरचा अधिकार आता अधिक भक्कम\nअमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे\nगुरुवार, 29 ऑगस्ट 2019\nतुमच्या मालकीची सदनिका असेल तर तिच्यावरचा अधिकार सांगणारी कोणती कागदपत्रं तुमच्याकडे आहेत. कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा. मात्र, भविष्यात काही मालकीहक्कावरून वाद निर्माण झाला तर या वादात तुमचा मालकीहक्क कायम राहील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. आता प्रत्येक सदनिकाधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं भूमी अभिलेख विभागाच्या प्रस्तावाला मान्यताही दिलीय. हे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमच्या सदनिकेचा सातबाराच असेल. या योजनेची सुरुवात पुण्यापासून होणार आहे.\nतुमच्या मालकीची सदनिका असेल तर तिच्यावरचा अधिकार सांगणारी कोणती कागदपत्रं तुमच्याकडे आहेत. कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा. मात्र, भविष्यात काही मालकीहक्कावरून वाद निर्माण झाला तर या वादात तुमचा मालकीहक्क कायम राहील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. आता प्रत्येक सदनिकाधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं भूमी अभिलेख विभागाच्या प्रस्तावाला मान्यताही दिलीय. हे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमच्या सदनिकेचा सातबाराच असेल. या योजनेची सुरुवात पुण्यापासून होणार आहे.\nभूकंप, पूर, आग अशा घटनांमध्ये सोसायटी नष्ट झाली तरी त्यातील प्रत्येक सदनिकाधारकाला आपल्या सदनिकेच्या हक्काचा पुरावा म्हणून या प्रॉपर्टी कार्डकडे पाहिलं जाईल. आतापर्यंत ज्या जमिनीवर इमारत आहे त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर त्या सोसायटीची नोंद असते. त्यावर सर्व सदस्यांची एकत्र नावं असतात. एखाद्या सदस्यानं कर्ज घेतलं तर त्याची नोंद प्रॉपर्टी कार्डवर होते. मात्र, त्याचा त्रास अन्य सदस्यांना होऊ शकतो. मात्र, स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड आल्यानं हा त्रास टळेल.\nया प्रॉपर्टी कार्डवर त्या सदनिकेच्या मालकाची पूर्ण माहिती असेल.\nत्याआधीच्या मालकाचीही नोंद त्यावर राहील.\nया सदनिकेचं क्षेत्रफळ, सदनिकेवर असलेलं कर्ज, अन्य कोणता बोजा असेल तर त्याची नोंद या प्रॉपर्टी कार्डवर होईल.\nया प्रॉपर्टी कार्डमुळे सदनिकेची खरेदी-विक्री, कर्ज घेणं या प्रक्रिया अधिक सुलभ होतील.\nसामान्य नागरिकांसाठी घर ही आयुष्यभराची मिळकत असते. त्यामुळे घराच्या मालकीवरून होणारा वाद त्याच्यासाठी कायमची डोकेदुखी असते. सरकारच्या निर्णयामुळे ही डोकेदुखी कायमची बंद होईल, अशी आशा करायला हरकत नाही.\nबार्शीच्या मयूरने इन्स्टाग्रामवरील शोधला बग; युजर्सची वाचवली...\nसोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शीतील Barshi मयूर फरताडे याने फेसबुक...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nजनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुख यांना इंदापूरमध्ये अटक\nइंदापूरच्या (Indapur) बावीस गावांसाठी उजनीचे पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी ...\nएटीएम चोराचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार \nजालना : जालना Jalna जिल्ह्यातील भोकरदन Bhokardan शहरातील भोकरदन-जाफराबाद रोड वर...\nतीन नगरसेवकांचा शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश\nपश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्तित्व असलेल्या शेकापला मोठा धक्का...\nतासगावमधील रहस्यमय खुनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून केला होता खून\nसांगलीच्या तासगाव येथे जेसीबी मालक हरी येडुपल पाटील राहणार मंगसुळी याचा निर्घृण खून...\nराष्ट्रवादीचे रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का...\nबारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज...\nसिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस; कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला...\nसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार Torrential...\n19 किलोमीटरच्या ताडोबा अभयारण्य मार्गावर तब्बल 63 गतिरोधक\nताडोबा व्याघ्र प्रकल्पात जायचं आहे तर मग तयारी करा 63 गतिरोधक पार करण्याची. 19...\nपरभणी शहरात अतिवृष्टीमुळे नागरी वस्तीत शिरले पाणी\nपरभणी - परभणी शहरात रविवारच्या मध्यरा��्री अतिवृष्टी झाली आहे. पिंगळगड नाल्याला पूर...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/central-government-vehicle-would-not-have-to-be-reregistered-after-shifting-from-one-state-to-another-center-issued-draft-notification/", "date_download": "2021-06-17T21:32:09Z", "digest": "sha1:UX2BZ5WIT5RBU26V46EPEMP7HIWO3UDR", "length": 13524, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "आता एकातून दुसर्‍या राज्यात शिफ्ट केल्यानंतर वाहनांचे नाही करावे लागणार रि-रजिस्ट्रेशन ! केंद्राने जारी केले ड्राफ्ट नोटिफिकेशन - बहुजननामा", "raw_content": "\nआता एकातून दुसर्‍या राज्यात शिफ्ट केल्यानंतर वाहनांचे नाही करावे लागणार रि-रजिस्ट्रेशन केंद्राने जारी केले ड्राफ्ट नोटिफिकेशन\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात कार्यरत कर्मचारी, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी आणि 5 पेक्षा जास्त राज्यांत कार्यालय असलेल्या प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचार्‍यांच्या एका मोठ्या समस्येवर मार्ग काढला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने एकातून दुसर्‍या राज्यात शिफ्ट होणार्‍या कर्मचार्‍यांची वाहनांच्या रि-रजिस्ट्रेशन प्रक्रियेतून सुटका केली आहे, याच्याशी संबंधीत नियम सोपे करण्यासाठी नवीन व्यवस्थेची मसूदा अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता नवीन व्हेईकल रजिस्ट्रेशन सिस्टमचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.\nमंत्रालयाकडून जारी मसुदा अधिसूचनेनुसार, अशा वाहनांसाठी IN seriesची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या व्यवस्थेचा सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रयोग केला जाईल. या अंतर्गत एका राज्यातून दुसर्‍या राज्यात ट्रान्सफर होणार्‍या कर्मचार्‍यांच्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनमध्ये IN series चा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. अशा वाहनांकडून मोटर व्हेईकल टॅक्स 2 वर्षांसाठी किंवा 2 वर्षाच्या पटीत घेतला जाईल. ही व्यवस्था लागू झाल्यानंतर लोक कोणत्याही त्रासाशिवाय सहजपणे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाऊन आपले वाहन चालवू शकतील. ड्राफ्ट नोटिफिकेशन सर्व लोक, तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून टिप्पणी घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर टाकण्यात आले आहे.\nरस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने ड्राफ्ट नोटिफिकेशनची पूर्ण माहिती वेबसाइटवर टाकली आहे. यावर सर्व लोकांना 30 दिवसात टिप्पणी द्यावी लागेल. प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येत सरकारी आणि खासगी कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्याने त्याना गाड्यांचे रि-रजिस्ट्रेशन करावे लागते. सध्या मोटर वाहन कायदा, 1988 चे कलम-47 च्या अंतर्गत दुसर्‍या राज्यांत वाहनांच्या वापरावर रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करावे लागते. यासाठी लोकांना 12 महिन्यांचा वेळ दिला जातो. अशा लोकांना सर्वप्रथम गाडी जिथे नोंदणीकृत आहे, तेथून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यानंतर नवीन राज्यात रोड टॅक्स भरावा लागतो. नंतर जिथे गाडी सर्वप्रथम रजिस्टर्ड झाली होती, तिथे रोड टॅक्स रिफंडसाठी अर्ज द्यावा लागतो.\nTags: centercentralCentral governmentConservation AreaDraft NotificationEmployeesRe-registrationshiftstateState governmentVehicleकार्यरत कर्मचारीकेंद्रकेंद्र सरकारकेंद्राड्राफ्ट नोटिफिकेशनराज्य सरकारराज्यारि-रजिस्ट्रेशनवाहनाशिफ्टसंरक्षण क्षेत्रा\n‘हम इधर के भाई है’ असे म्हणत लोखंडी रॉडने तरुणाला बेदम मारहाण\nएकनाथ खडसेंचा महाजनांना टोला; म्हणाले – ‘मी कुणाचे पाय चाटले नाहीत, ना हांजी-हांजी केली’\nएकनाथ खडसेंचा महाजनांना टोला; म्हणाले - 'मी कुणाचे पाय चाटले नाहीत, ना हांजी-हांजी केली'\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nआता एकातून दुसर्‍या राज्यात शिफ्ट केल्यानंतर वाहनांचे नाही करावे लागणार रि-रजिस्ट्रेशन केंद्राने जारी केले ड्राफ्ट नोटिफिकेशन\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार \nयोगी सरकारचा मोठा निर्णय ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप\n पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या\nLIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, ‘ही’ योजना तुमच्या मुलाला बनवेल ‘लखपती’\n भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून घ्या प्रक्रिया\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/regional-office/", "date_download": "2021-06-17T20:10:12Z", "digest": "sha1:M66V2OPQEBK2TCJGEINYJYUTVJYMHOPU", "length": 7898, "nlines": 111, "source_domain": "bahujannama.com", "title": "Regional Office Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक; न्यायालयाकडून जामीनावर सूटका, जाणून घ्या प्रकरण\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकल्याप्रकरणात वानवडी पोलिसांनी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक ...\nमार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली \nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - मार्च एंडला झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ झाल्याचे दक्षता पथकाच्या पाहाणीतून उघडकीस आल्यानंतर एक झोनल उपायुक्त, ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक; न्यायालयाकडून जामीनावर सूटका, जाणून घ्या प्रकरण\nVijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध , मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण\nRam temple scam | आरोप करणाऱ्यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता, जाणून घ्या कारण\nPune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल\nभाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/11/13/alu-pane-mahiti/", "date_download": "2021-06-17T21:26:33Z", "digest": "sha1:3Z7CATXWZFP64A2PNVZHPSVC3AJ7JR3R", "length": 9767, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "अळूची पाने खाणाऱ्यांनी एकदा ही माहिती अवश्य वाचावी… – Mahiti.in", "raw_content": "\nअळूची पाने खाणाऱ्यांनी एकदा ही माहिती अवश्य वाचावी…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला अळूच्या पाना विषयी माहिती सांगणार आहोत, आपण आळूची पाने खातो व ती पाने खाल्ल्याने आपल्या शरीराला कोण कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत, चला अळूच्या पानांविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. आळूची पाने खाणे खरे तर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात, बाजारांमध्ये ही भाजी तुम्हाला सहज उपलब्ध होईल. आज आपण जाणून घेऊया ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला कोण कोणते फायदे होतात.\nमित्रांनो लक्षात घ्या की या अळूच्या पानांनमध्ये vitamin A, vitamin B, Vitamin C, तसेच potassium, calcium, आणि भरपूर प्रमाणात Antioxidant असतात. थोडक्यात काय तर आपल्या शरीरातील अनेक व्याधी दूर करण्यासाठी ह्या अळूच्या पानांची भाजी अत्यंत महत्वाची आहे. आळूची पाने खाण्याचा सर्वात मोठा आणि पहिला फायदा आहे, आपल्या डोळ्यांसाठी…. तुम्हाला माहीत असेल की जर डोळे निरोगी ठेवायचे असतील तर vitamin A आपल्या शरीरात जाणे फार महत्वाचे आहे आणि अळूच्या पानांमध्ये vitamin A मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. की जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. अळूच्या पानांचे सेवन केल्याने आपले डोळे तर चांगले राहतीलच पण आपल्या डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होऊन, नंतर म्हातारपणात सुद्धा आपली दृष्टी देखील चांगली राहणार आहे.\nदुसरा फायदा आळूची पाने खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. जर तुम्हाला सांधेदुखिचा ज्यास्त त्रास होत असेल तर तुम्ही अळूच्या पानांचे नियमित पणे सेवन करा, त्यामुळे तुम्हाला सांधेदुखी वरती आराम मिळेल. तिसरा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी, बऱ्याच जणांचे वजन वाढू लागले आहे, आपण फास्ट फूड खातो, जागरण करतो, चुकीच्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत, जर तुमचे देखील वजन वाढलेले असेल आणि तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्या साठी आपण आळूची पाने खात चाला कारण या अळूच्या पानांनमध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर्स आहेत की जे आपले पचन क्रिया सुधारतात आणि त्यामुळेच आपले वजन हे नियंत्रणामध्ये राहते.\nतुम्हाला जर पोटातील कोणत्या समस्या असतील तरी देखील तुम्ही आळूची पाने खाऊ शकता पोटच्या जवळ जवळ सर्व समस्यांवरती आळूची पाने रामबाण ठरतात. आळूची पाने खाल्ल्याने आपली पचन क्रिया सुरळीत होते. आणि तुम्हाला जर Blood pressure चा त्रास असेल तर देखील तुम्ही आळूची पाने खावावीत कारण या अळूच्या पानांमध्ये जी पोषक तत्वे आहेत, ती आपला रक्तदाब नियंत्रित करतात आपले जे blood pressure आहे, ते कंट्रोल मध्ये ठेवतात. या पानांचे जर तुम्ही सेवन केले तर तुम्हाला ट्रेस सुद्धा येत नाही. विनाकारण जर तुम्ही ट्रेस घेत असाल तर तुम्ही जर ताण-तणावाचे जीवन जगत असाल तर मित्रांनो हा मनावरील ताण-तणाव दूर करण्यासाठी ही पाने अत्यंत महत्वाची आहेत.\nआम्ही अश्या प्रकारे तुम्हाला अळूच्या पानांचे थोडेसे फायदे समजावून सांगितले आहेत, आम्ही आशा करतो की तुम्ही आळूची पानांचे नक्की सेवन कराल.\nमित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article दंगल चित्रपटातील ही छोटी मुलगी आता दिसते खूपच सुंदर…\nNext Article सौंदर्याने घायाळ करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात लग्न झाल्यानंतर ही होते सनी देओल…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/05/10/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-17T20:01:31Z", "digest": "sha1:EGPAEHY5HM72EB7KK6W3XG7RXIOZAQQ5", "length": 10595, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "पाटणकर ते ठाकरे असा आहे मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांचा जीवनप्रवास… – Mahiti.in", "raw_content": "\nट्रेंडिंग / दिलचस्प कहानियां\nपाटणकर ते ठाकरे असा आहे मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांचा जीवनप्रवास…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात असतो अस�� म्हणतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय यशामागे देखील त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या दोघांची भेट कशी झाली आणि त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.\nशिवसेनेचे कार्य अध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरे यांनी अनेक चढ उतार अनुभवले आहेत, शिवसेनेची धुरा हाती घेतल्या पासून उद्धव ठाकरेंनीअनेक कसोटीचे क्षण अनुभवले, नारायण राणे यांचे बंड असो किंवा मराठीच्या मुद्यावरून मनसेने सुरवात केलेला झंझावत असो या सर्व कठीण काळात उद्धव ठाकरे यांना पत्नी रश्मी यांनी खंबीर साथ दिली.\nरश्मी ठाकरे या मुळात शांत स्वभावाच्या व त्या निश्चयी देखील आहेत. त्या स्वतःला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात अशी माहिती त्यांचे काका दिलीप शृंगारपुरे यांनी एका मुलाखतीत दिली. रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबेवलीत एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला, लग्ना आधीचे त्यांचे नाव पाटणकर आहे 80 च्या दशकात त्यांनी डोंबेवलीच्या वझे तळेकर कॉलेजमधून पदवी मिळवली.\nमाधव पाटणकर यांचा कौटुंबिक व्यवसात आहे रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांच्या आईवडील आणि सासु सासऱ्यांचा प्रभाव आहे, कौटुंबिक संस्कारांमध्ये मुले घडतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही असे शृंगारपुरे यांनी सांगितले. 1987 साली रश्मी ठाकरे LIC मध्ये नोकरीवर रुजू झाल्या कंत्राटी स्वरुपाची ही नोकरी होती. LIC मध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्या बरोबर मैत्री झाली जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहीण आहेत.\nजयवंती यांनी यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून दिली, उद्धव ठाकरे त्यावेळी फारशे सक्रिय न्हवते ते फोटोग्राफी करायचे, त्यांनी एका ऍड एजन्सी सुद्धा सुरू केली होती. या ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले, नंतर 13 डिसेंम्बर 1989 रोजी दोघे विवाहबद्ध झाले. रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. आजही शिवसेनेच्या सर्व कर्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांचा वावर नक्कीच पाहायला मिळतो .\nरश्मी ठाकरे… शिवसेनेच्या महिन्याभराच्या सत्तासंघर्षात ‘माँसाहेब-२’ म्हणून समोर येतायंत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची ओळख माँसाहेब म्हणून शिवसैनिकांसह अवघ्या महाराष्ट्राला आहे. पण आता मातोश्रीत रश्मी ठाकरेंच्या रूपानं ‘माँसाहेब-२’ अवतरल्यात आहेत, असं म्हटले तर वावगं होणार नाही.\nरश्मी ठाकरे.. उद्धव ठाकरेंच्या अर्धांगिनी.. उद्धव यांच्या रणनीतीकार.. त्यांच्या मार्गदर्शक.. त्यांच्या खंद्या समर्थक.. असं म्हटलं जातं की वर्षा बंगल्याची महत्त्वाकांक्षा उद्धव यांनी बाळगली ती रश्मी ठाकरेंच्या आग्रहावरनंच. ग्राऊंड लेव्हलला पक्षात काय परिस्थिती आहे याचा लेखाजोखाच रश्मी ठाकरे ठेवतात.\nमित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article याच एका कारणामुळे गोविंदाला करावे लागले पत्नीबरोबर दुसऱ्यांदा लग्न\nNext Article 17 वर्षांची झाली अजय देवगनची मुलगी न्यासा, आता दिसते खूपच सुंदर….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bajajallianz.com/marathi/motor-insurance/motor-insurance-claim-process.html", "date_download": "2021-06-17T20:42:13Z", "digest": "sha1:GREF4WMG3EJLUN2EAAGTLBRQTTZVOA57", "length": 31197, "nlines": 231, "source_domain": "www.bajajallianz.com", "title": "मोटर इन्शुरन्स क्लेम : बाइक इन्शुरन्स , कार इन्शुरन्स क्लेम प्रोसेस | बजाज अ‍ॅलियान्झ", "raw_content": "\nलाँग टर्म टू व्हीलर इन्शुरन्स\nकार थर्ड पार्टी इन्शुरन्स\nटू व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्स\nकमर्शियल वहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स\nइतर उत्पादने / सोल्यूशन्स\nभारत भ्रमण ट्रॅव्हल इन्शुरन्स\nसिनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजना फर्मिट्रा मोबाइल अ‍ॅप\nहेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529\n24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858\nग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720\nजनरल इन्शुरन्स क्लेम प्रोसेस\nमोटर इन्शुरन्स क्लेम प्रोसेस\nमोटर इन्शुरन्स क्लेम प्रोसेस\nतुम्ही सर्वांगीण मोटर इन्शुरन्स क्लेम सेटलमेेंटपासून तुम्ही फक्त एक क्लिकवर आहात.\nआमच्या तुम्हाला सर्वोत्तम कव्हरेज आणि त्याचबरोबर इतर मूल्यवर्धित सेवांबरोबरच आपल्याला सर्वोत्तम कव्हरेज प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नात, आमची ऑनलाइन जनरल इन्शुरन्स क्लेम सिस्टम आपली सोय लक्षात ठेवून तयार केली गेली आहे. एका सोयीच्या इन्शुरन्स क्लेम प्रोसेससोबत तुम्ही तुमचा क्लेम तात्काळ रजिस्टर करू शकता, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करू शकता आणि स्थिती जाणू शकता.\nसल्लागार पाहण्यासाठी क्लिक करा - चक्रीवादळ याससाठी\nमोटर इन्शुरन्स क्लेम प्रोसेस\nतुमचा मोटर इन्शुरन्स क्लेम रजिस्टर करा.\nआमचा टोल फ्री नंबर डायल करा.\nआम्हाला येथे इमेल पाठवा\nक्लेम अ‍ॅपद्वारे रजिस्टर करा आणि अ‍ॅपच्या मोटर ऑन दि स्पॉट (ओटीएस) वैशिष्ट्याद्वारे आम्ही तो 20 मिनिटांत सेटल करू.\nकॅरिंगली अ‍ॅप डाऊनलोड करा\nपोलिसांना अपघाताची माहिती, कागदपत्रे आणि अहवाल पाठविण्यासाठी ईमेलः\nसूचना/बोलावणे, हक्क याचिका आणि पुरस्काराची प्रत पाठविण्यासाठी एमएसीएटीला ईमेल करा:\nथर्ड पार्टी / लायबिलिटी ओन्ली- मोटर इन्शुरन्स\nतुमचे वाहन दुरूस्तीसाठी पाठवा.\nसर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट\nमोटर इन्शुरन्स क्लेम रजिस्टर करा.\nतुमच्या कारचे नुकसान झाले आहे का घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.\nतुम्ही तुमचा कार इन्शुरन्स क्लेम दाखल करत असाल तर आम्ही ही प्रक्रिया अडथळामुक्त केली आहे. तुम्ही ऑनलाइन क्लेम दाखल करायचे ठरवल्यास येथे क्लिक करा. अन्यथा आमच्या टोल फ्री नंबर 1800-209-5858 वर फोन केल्यास आम्ही तुम्हाला तात्काळ मदत करू शकतो. दिवसाची कुठलीही वेळ असली तरी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.\nतुम्हाला खालील गोष्टी द्याव्या लागतील.\nआम्ही विनाअडथळा म्हणतो तेव्हा खरोखरच विनाअडथळा प्रक्रिया होते. तुमचा वेळ मौल्यवान आहे हे आम्हाला कळते, विशेषतः आपत्कालीन परिस्थिती���. त्यामुळे तुम्हाला आम्हाला खूप कमी गोष्टी द्याव्या लागतील.\nइंजिन आणि चेसिस क्रमांक\nअपघाताची तारीख आणि वेळ\nअपघाताचे वर्णन आणि स्थान\nतुमचा मोटर इन्शुरन्स क्लेम दाखल केल्यावर तुम्हाला आमच्या कस्टमर सपोर्ट प्रतिनिधीकडून क्लेम रेफरंस नंबर मिळेल. तुम्हाला तुमच्या क्लेमच्या निश्चित स्थितीबाबत एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. तुमच्या जनरल इन्शुरन्स क्लेमची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या टोल फ्री नंबरवर आमच्याशी संपर्क साधून क्लेम रेफरंस नंबर देऊ शकता.\nकृपया नोंद घ्या- आम्ही कोणत्याही रोडसाइड मदतीसाठी 24x7 आमचा टोल फ्री नंबर 1800-103-5858 येथेही उपलब्ध आहोत. ही सेवा आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये या वैशिष्ट्याची निवड करणाऱ्या आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.\nतुमचे वाहन दुरूस्तीसाठी पाठवा.\nआम्ही तुम्हाला तुमचे वाहन अपघात स्थळापासून (अपघात झाल्यास) गॅरेजला नेण्याचा सल्ला देऊ किंवा पुढील नुकसान टाळण्यासाठी ते टो करण्याचा सल्ला देऊ.\nचोरीच्या प्रकरणी, लेखी स्वरूपात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा आणि आमच्या टोल-फ्री नंबरवर आम्हाला सूचना द्या. तुमचे वाहन 90 दिवसांत न सापडल्यास पोलिसांना नॉन ट्रेसेबल रिपोर्ट द्यायला सांगा (तुम्हाला तुमचे वाहन अद्याप मिळालेले नाही हे सांगणारे हमीपत्र) आणि हा रिपोर्ट आम्हाला पाठवा.\nआता तुम्ही शांत बसून उरलेल्या गोष्टींची आम्हाला काळजी घेऊ द्या.\nसर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट\nतुमच्या जनरल इन्शुरन्स क्लेमच्या आधारे कागदपत्रांची प्रत तुमच्या प्राधान्याच्या गॅरेज/ डीलरला पाठवा आणि त्यांना मूळ कागदपत्रांशी ती जुळवू द्या.\nनुकसान खूप गंभीर स्वरूपाचे नाही फक्त गाडीच्या विंडशील्डला तडा गेला आहे किंवा बंपर सैल होऊन पडला आहे फक्त गाडीच्या विंडशील्डला तडा गेला आहे किंवा बंपर सैल होऊन पडला आहे या प्रकरणी आम्ही तुम्हाला मोटर ओटीएस (ऑन-दि-स्पॉट)ला काळजी घेऊ द्या असा सल्ला देऊ.\nइन्शुरन्स खरेदी करण्यापासून ते पॉलिसी रिन्यूअल एलर्ट मिळणे आणि जनरल इन्शुरन्स क्लेम्सना कळवण्याप्रयंत बजाज अलियांझ इन्शुरन्स वॉलेट हा आमचा मोबाइल अॅप तुमच्या इन्शुरन्सशी संबंधित सर्व गरजांसाठीचा वन स्टॉप सोपा अॅप आहे.\nआम्ही तुमचे वाहन तुमच्या प्राधान्याच्या नेटवर्क गॅरेजमध्ये (10 कार्यालयीन दिवसांत) दुरूस्त करू, तु���च्या घरापर्यंत ते पोहोचवू आणि गॅरेजला थेट रक्कम प्रदान करू. तुम्हाला फक्त अतिरिक्त रक्कम (पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे) आणि सर्व्हेयरने सूचित केलेले घसारा मूल्य भरायचे आहे.\nबजाज अलियांझ मोटर इन्शुरन्ससोबत तुम्ही फक्त तुमचे वाहनच सुरक्षित करणार नाही तर रोडसाइड असिस्टन्स यांच्यासारख्या इतर अॅड-ऑन सुविधाही तुम्हाला मिळतील.\nखालील आवश्यक ते क्लेम अर्ज तुमच्या क्लेमच्या स्वरूपानुसार भरा.\nमॅन्डेट फॉर्म डायरेक्ट लॉस पेमेंट\nविमेदाराने पूर्ण भरलेला आणि सही केलेला क्लेम अर्ज.\nइन्शुरन्स पॉलिसीचा पुरावा/ कव्हर नोट प्रत\nरजिस्ट्रेशन बुक, टॅक्स रिसीटची पावती\nत्या वेळी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मोटर ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत.\nपोलिस पंचनामा/ एफआयआर (थर्ड पार्टी प्रॉपर्टी नुकसानाच्या प्रकरणी)/ मृत्यू/ शारीरिक इजा\nवाहन जिथून दुरूस्ती होणार आहे त्या दुरूस्ती कारागिरीकडून दुरूस्तीच्या खर्चाचा अंदाज\nकाम पूर्ण झाल्यावर दुरूस्ती बिल आणि पैसे भरल्याच्या पावत्या\nरेव्हेन्यू स्टँपवर तिरकी सही केलेले क्लेम्स डिस्चार्ज कम सॅटिसफॅक्शन व्हाऊचर.\nविमेदाराने पूर्ण भरलेला आणि सही केलेला क्लेम अर्ज.\nओरिजिनल रजिस्ट्रेशन बुक/ सर्टिफिकेट आणि टॅक्स पेमेंट रिसीट\nपूर्वीच्या विम्याचे तपशील- पॉलिसी नंबर, इन्शुरिंग कार्यालय / कंपनी, विम्याचा कालावधी.\nकिल्ल्या / सर्व्हिस बुकलेट / वॉरंटी कार्डचे सर्व संच.\nपोलिस पंचनामा / एफआयआर आणि अंतिम तपासणी अहवाल.\nआरटीओला चोरीची सूचना देणारे आणि वाहन नॉन-यूज करणारे पत्र पाठवून त्याची पावती घेतलेली प्रत.\nविमेदाराने सही केलेला अर्ज 28, 29 आणि 30 ची प्रत.\nतुम्ही आणि फायनान्सरने निश्चित केलेल्या सेटलमेंट मूल्याप्रती संमती.\nक्लेम तुमच्या हितामध्ये सेटल करायचा असल्यास फायनान्सरचा एनओसी.\nरिक्त आणि विनातारीख वकालतनामा.\nरेव्हेन्यू स्टँपवर तिरकी सही केलेले क्लेम्स डिस्चार्ज व्हाऊचर.\nमोटार इन्शुरन्स समजून घेवूया\nमोटार/ वाहन इन्शुरन्स म्हणजे काय\nमोटार/ वाहन इन्शुरन्स म्हणजे अशी इन्शुरन्स पॉलिसी जी तुमच्या वाहनाचे प्रत्यक्ष नुकसान आणि तुमचे शारीरिक इजा/ मृत्यू आणि थर्ड पार्टी लायबिलिटीपासून संरक्षण करते. तुम्ही रस्त्यावर जेव्हा जेव्हा प्रवास करता तेव्हा ती तुम्हाला मनःशांती देते.\nमी मोटर इन्शुर��्स का खरेदी करावा\nमोटर इन्शुरन्स असणे महत्त्वाचे आहे कारण तुम्हाला अशा कठीण परिस्थितीपासून तो वाचवतो जिथे मोठा खर्च उद्भवू शकतो. त्यामुळे तुमचे बजेट आणि ध्येये पूर्ण करणे तुम्हाला शक्य होते कारण अशा अपघातांच्या प्रकरणी इन्शुरन्स क्लेमद्वारे कव्हर होतात.\nत्याशिवाय, तुम्हाला ते कायदेशीर अडचणींपासूनही वाचवते कारण भारतात थर्ड पार्टी इन्शुरन्स ही वैधानिक गरज आहे.\nमोटर इन्शुरन्स मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत \nतुमच्याकडे तुमच्या नावाने नोंदणीकृत वाहन असले पाहिजे, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), वैध चालक परावना आणि पोल्यूशन अंडर कंट्रोल (पीयूसी) प्रमाणपत्र.\nमोटर इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले आहे \nआमचा मोटर इन्शुरन्स खालील गोष्टी कव्हर करतोः\nआपत्कालीन घटना नैसर्गिक असो किंवा मनुष्यनिर्मित, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचे वाहन किंवा त्याच्या भागांना झालेले कोणतेही नुकसान आम्ही कव्हर करू.\nथर्ड पार्टी लिगल लायबिलिटी\nतुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात हे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्यामुळे आमची पॉलिसी थर्ड पार्टीच्या मृत्यू किंवा दुखापतीच्या क्लेम्ससाठी नुकसानभरपाई देण्याची तुमची कायदेशीर लायबिलिटी कव्हर करते ज्यात तुमच्या वाहनातील प्रवासी आणि तुमचा चालक यांचाही समावेश आहे.\nतुमच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही तर तुमच्या वाहनाच्या सुरक्षेला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे आम्ही 750[1] रूपयांच्या प्रीमियमसाठी वाहनाच्या मालक-चालकाला 15 लाख रूपयांचे सक्तीचे अॅक्सिडंट कव्हर देतो. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या सह प्रवाशांसाठीही अतिरिक्त कव्हरेज घेऊ शकता.\nआम्ही वाहनातील प्रवाशांसाठी पीए कव्हरसाठी दुसरा मुद्दा समाविष्ट करू शकतो का\nमोटार इन्शुरन्स पॉलिसीला अपवाद काय आहेत\nआम्ही संपूर्ण पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो आणि या गोष्टी कव्हर करत नाही.\nसामान्य घर्षण आणि घसारा\nपर्याय निवडला असेल तर व्हॉलंटरी एक्सेस.\nवैध चालक परवान्याशिवाय गाडी चालवणे.\nगाडीचे नुकसान होण्याच्या वेळी मद्य किंवा अंमली पदार्थांच्या अंमलाखालील व्यक्ती गाडी चालवत असणे.\nतुमच्या वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान.\nतुमच्या वेतनावरील ड्रायव्हर्सच्या कायदेशीर लायबिलिटीचे संरक्षण\nपॉलिसी वर्डींग्सनुसार इतर कोणतेही अप��ाद\nमोटार इन्शुरन्स क्लेम कसा दाखल करायचा\nसर्वप्रथम तुमचा क्लेम रजिस्टर करण्यासाठी आमचा टोल-फ्री नंबर 1800-209-5858 वर कॉल करा किंवा ऑनलाइन भेट द्या. त्यानंतर अपघात झालेला असल्यास आमची टोईंग सुविधा आणि चोवीस तास रोड असिस्टन्स सुविधा वापरून तुमचे वाहन गॅरेजला न्या.\nशेवटचा टप्पा म्हणजे सर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट. आमच्या मोटार-ऑन-दि-स्पॉट सेवेचा वापर करून तुम्ही अत्यंत वेगवान आणि विना अडथळा पद्धतीने सेल्फ-सर्व्हे करून 20,000 रूपयांपर्यंतचे क्लेम आमच्या मोबाइल एप- इन्शुरन्स वॉलेटद्वारे दाखल करू शकता. तुमचा क्लेम 20 हजार रूपयांपेक्षा कमी रकमेचा असेल तर तुम्ही आमचा मोबाइल एप-इन्शुरन्स वॉलेटद्वारे सेल्फ सर्व्हे करू शकता.\nनो क्लेम बोनस म्हणजे काय आणि मला त्याचा कसा फायदा होईल\nआमचा विश्वास आहे की चांगल्या सवयींचा गौरव केला जावा आणि नो क्लेम बोनस हा चांगले चालक असण्यासाठी आम्ही तुमचा केलेला गौरव आहे. तुम्ही मागील पॉलिसी काळात कोणताही क्लेम न केल्यास ही आम्ही तुम्हाला दिलेली भेटवस्तू आहे आणि त्याचा फायदा पुढील कालावधीत जमा केला जातो.\nनो क्लेम बोनस असल्यामुळे तुम्हाला ओन डॅमेज प्रीमियमवर 20-50% च्या दरम्यान सवलत मिळू शकते.\nमला पॉलिसीत बदल / एन्डॉर्समेंट करायचे असतील तर काय \nतुम्हाला तुमच्या पॉलिसीत बदल करायचे असतील ते एन्डॉर्समेंटने करता येईल. पॉलिसीतील स्वीकृत केलेल्या बदलाचा हा लेखी पुरावा आहे. अतिरिक्त फायदे किंवा कव्हर देण्यासाठी पॉलिसी जारी करण्याच्या वेळी ते जारी केले जाऊ शकते.\nनंतर एन्डॉर्समेंट करण्यासाठी, उदा. तुमचा पत्ता किंवा वाहन बदलण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा.\nमला माझ्या वाहनासाठी इन्शुरन्स प्रीमियम कसा कमी करता येईल \nतुम्ही क्लेम फ्री रेकॉर्ड ठेवल्यास तुम्हाला नो क्लेम बोनस मिळेल आणि त्यात तुम्हाला ओन डॅमेज प्रीमियमवर 50% पर्यंत सवलत मिळू शकेल.\nतुमचा प्रीमियम कमी करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे व्हॉलंटरी एक्सेस होय जिथे तुम्ही प्रत्येक क्लेमसाठी एक विशिष्ट रक्कम भराल.\nसेल्स आणि सर्विस गाइड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/vertigo-article-written-dr-poorva-tambe-and-dr-parag-sanchetee-272029", "date_download": "2021-06-17T21:47:23Z", "digest": "sha1:67G47QYIEGXUAZHLT677ORAKVJ5DJ4CT", "length": 26097, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गरगर घुमते जग भोवती!", "raw_content": "\nगर���र घुमते जग भोवती\nडॉ. पूर्वा तांबे,डॉ. पराग संचेती\nव्हर्टिगो म्हणजे चक्कर. सारे जग भोवती घुमत असल्याचा भास होऊन आपला तोल जाणे. केवळ चालताना, उभे राहिल्यानंतरच नव्हे तर झोपलेले असतानाही हे घडते. हे नेमके का व काय घडते आणि त्यावर उपाय काय तरूणांमध्येही ही लक्षणे का वाढू लागली आहेत\nचालताना मध्येच आपल्या भोवतीचे जग गरगर घुमत असल्याचा भास होतो. कधी एका जागी उभे असतानाही अचानक डोळ्यासमोर गरगर घुमायला लागतो सारा परिसर. झोक जातो आहे. कधी झोपल्यावरही पाठीवरून कुशीवर होताना आपण पडत असल्याचा भास होतो. चक्रावून टाकणारी असते ही चक्कर. ‘व्हर्टिगो’ असे म्हणतो या चक्करेला.\nव्हर्टिगो (Vertigo) ही थोडी व्यापक गोष्ट आहे. व्हर्टिगो म्हणजे अगदी ढोबळ मानाने चक्कर मेंदू, कान अथवा मान या अवयवांकडून , आपल्या हालचाली किंवा शरीराचे सभोवतालच्या परिसराशी असलेल्या स्थितीचा अंदाज बांधण्यात गल्लत झाल्यास चक्कर येऊ शकते . या लेखामध्ये पेरिफेरल व्हर्टिगो (कानातील लॅबिरिन्थमुळे होणारा) आणि त्यावरील उपचार यांचा आढावा घेऊ.\nव्हर्टिगो म्हणजे स्वतः किंवा बाजूचा परिसर स्वतः भोवती फिरत असल्याचा आभास. हा त्रास होत असताना ‘गरगरणे’ अथवा एका बाजूला झोक जात असल्यासारखे वाटणे, चालताना वर-खाली होत असल्यासारखे वाटणे अशी लक्षणे अनुभवास येतात.\nआपण पहिल्यांदा सर्वसाधारण म्हणजे स्वस्थ आणि सक्षम तोलयंत्रणा थोडक्यात पाहू. व्हेस्टिब्युलर सिस्टीम ही कानाच्या आतील भागात असलेले लॅबिरिन्थ व त्याच्याकडून मेंदूला माहिती पुरविणारी नस आणि मेंदूकडून डोळे, मान व पाय यांच्या स्नायूंना हालचालींविषयी येणारे आदेश अशी वैशिष्ठ्यपूर्ण परंतु गुंतागुंतीची साखळी आहे. या साखळीतील अंतःकर्णामधील अवयवांच्या किंवा त्यापासूनच्या सुरु होणारी नस यांच्या कार्यात बिघाड झाल्यास पेरिफेरल व्हर्टिगो होतो.\nआता दैनंदिन आयुष्यात वावरताना तात्पुरती कल्पना करा की, तुम्हाला चालताना किंवा साधे उभे राहताना सुद्धा दृष्टी स्थिर राहात नाही. अशा वेळेला तुम्ही तोल सांभाळू शकाल व्हर्टिगोग्रस्त व्यक्तीला असाच काहीसा त्रास होत असतो. डोक्याच्या किंवा शरीराच्या हालचालींबरोबर दृष्टिक्षेपातील वस्तू दृष्टिपटलावर स्थिर न राहिल्यामुळे हालचाली सहज आणि प्रभावी होऊ शकत नाहीत. थोडक्यात डोक्याच्या हालचाल��ंबरोबर दृष्टिक्षेपातील वस्तू दृष्टिपटलावर स्थिर राहण्यासाठी तोलयंत्रणा कार्यरत असते. आणि म्हणून चक्कर येणे आणि तोल जाणे या गोष्टींचा जवळचा संबंध असतो. व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपीमध्ये विस्कळीत झालेले हे कार्य पुनःप्रस्थापित करण्यावर व्यायाम दिले जातात. अकार्यक्षम तोलयंत्रणेचे काम पुन्हा सुरळीत करण्यासाठीची भौतिक उपचारपद्धती म्हणजे व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी.\nव्हर्टिगो ः एक व्याधी\nबेनिग्न पॅरॉक्झिमल पोझिशनल व्हर्टिगो (बीपीपीव्ही) या आजारात बहुतकरून कुशीवर वळताना अथवा पाठीवर खाली झोपायला गेल्यास जोराची चक्कर येते. ही चक्कर काही सेकंद किंवा एखादे मिनिट राहते. आपल्या भोवतालच्या वस्तू, पंखा इत्यादी जोराने फिरल्याचा भास होतो. जेव्हा जेव्हा आपण स्थित्यंतर करू तेव्हा तेव्हा हा अनुभव येतो. हा चक्करेचा त्रास होत असतानाच अनेकवेळा डोके जड वाटणे, उलटी येणे, अथवा तोल जाणे अशी इतर लक्षणेही आढळून येतात.\nअंतर्कर्णामध्ये लॅबिरिन्थमध्ये जेल सारखे (एन्डोलिम्फ) नावाचे द्रव असते. अगदी सोप्या पद्धतीत सांगायचे तर आपण डोके ज्या बाजूला वळवू त्या बाजूचे एन्डोलिम्फ त्याचाशी संलग्न असणाऱ्या नसांना उत्तेजित करते व मेंदूला हालचालीच्या दिशेची माहिती मिळते. दोन्हीही कानातील लॅबिरिन्थ मिळून हे ‘दिशासूचक होकायंत्र’ डोक्याच्या आणि शरीराच्या हालचालीनुसार आपली नजर आणि तोल स्थिरावतात.\nलॅबिरिन्थमधेच असणारे कॅल्शिअम कार्बोनेट क्रिस्टल्स काही वेळेला मोकळे होऊन स्वैरपणे फिरू लागतात. ज्या बाजूच्या लॅबिरिन्थमध्ये हा बिघाड हॊतॊ त्या बाजूचे लॅबिरिन्थ डोक्याच्या हालचालीच्या दिशेची माहिती मेंदूला पुरविताना चुकते. आणि मग गोंधळलेला मेंदू स्थित्यंतराला अनुरूप प्रतिसाद देऊ शकत नाही. परिणामी चक्कर येते. व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपीमध्ये प्रशिक्षित थेरपिस्ट काही विशिष्ट प्रकारे हालचाली देतात, ज्यामुळे हे सुटलेले कॅल्शिअमचे कण पुन्हा त्यांच्या जागी जातात आणि चक्कर येणे लागलीच थांबते. ही चक्कर सत्तर ते ऐंशी टक्के वेळा एका सिटींगमध्ये पूर्णतः बरी होते. काही वेळेला मात्र हे वैशिष्ट्यपूर्ण व्यायाम एकापेक्षा अधिक वेळेला लागू शकतात.\nचक्कर येण्याचे दुसरे कारण अंतःकर्ण आणि व्हेस्टिब्युलकडून मेंदूला माहिती दे���ाऱ्या नसाना संसर्ग झाल्याने होऊ शकते. चक्कर येण्याच्या आधी काही दिवस सर्दी खोकला होणे, अचानक कानाने कमी ऐकू येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसतात. चक्कर येणे सुरु झाल्यावर दैनंदिन कामामध्ये तोल जाऊ लागतो. या वेळेस वैद्यकीय औषधोपचार महत्त्वाचा ठरतो. नसेला असलेली सूज ओसरल्यावर ही नस अधू होते आणि मेंदूला जाणारे संदेश चुकतात. ह्या टप्प्याला इजा झालेल्या नसेच्या बाजूला तोल जात राहतो. हा त्रास बराच काळ होत असल्यास चक्करेबरोबर तोल जाण्याची भावना राहते. त्यासाठी डोळ्याचे व डोक्याचे सुसूत्रित व्यायाम दिले जातात. त्या व्यतिरिक्त उभे राहणे आणि चालताना तोल साधण्यासाठी सुद्धा शिकवले जाते.\nबीपीपीव्ही अथवा व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन या दोन्ही त्रासात मेंदूचे कार्य सुरळीत असल्या कारणाने तोल साधता येणे पुन्हा शक्य होते.\nचक्कर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे कवटी व मानेच्या वरच्या मणक्याचे बिघडलेले कार्य. ह्या चक्करेचा प्रकारात तोल सावरता ना येणे, गोंधळल्यासारखे होणे, मानेच्या हालचाली आखडणे, अथवा डोके दुखणे इत्यादी लक्षणे आढळतात. मानेतील वरील मणके व त्यातील सेन्सर्स, हालचालींतील बदल व स्थिती विषयीची माहिती मेंदूमध्ये असण्याऱ्या व्हेस्टिब्युलर अॅपारेटस देतात. आणि मानेच्या व पायांच्या स्नायूंना मेंदूकडून परत आदेश मिळतात, ज्यामुळे डोक्याची व मानेची नवीन स्थिती साधता येते.\nमानेच्या मणक्याचा संधिवात अथवा कवटी व मानेच्या वरील मणक्यांलगतचे स्नायू योग्य पद्धतीने काम करीत नसल्यास हे काम असुरळीत करतो. परिणामी स्वतःची सभोवतालच्या तुलनेत असलेल्या स्थितीचा अंदाज चुकतो आणि चक्कर येते किंवा तोल जातो.\nकम्प्युटरशी निगडित व्यावसायिकांमध्ये मानदुखी आणि चक्कर बऱ्याच प्रमाणात आढळून येतात. या चक्करग्रस्तांना मानेच्या मणक्याच्या स्नायूंचे व्यायाम देऊन त्यावरील ताण कमी करणे, तोल सांभाळण्यासाठीचे व्यायाम अशा दुहेरी पद्धतीने थेरपी दिली जाते. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी बरोबर बैठक कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले जाते.\nव्हर्टिगो आणि जीवन गुणवत्ता\nसततच्या चक्करेमुळे मळमळणे, डोके जड राहणे आणि तोल सांभाळता न येणे, अशी लक्षणे त्रासदायक होतातच, पण हालचाल केली तर चक्कर येईल अशी भीती वाटू लागते. या भीतीमुळे एकतर माणूस दैनंदिन हालचाली टाळू ��ागतो अथवा अवाजवी काळजीपूर्वक करू लागतो. एखादी जलद अथवा अनपेक्षित हालचाल होताना तोल सांभाळण्याची नैसर्गिक सहजता गमावतो. आणि मग घरी किंवा बाहेर समाजात ही वावरतानाचा आत्मविश्वास हरवतो. परिणामी असुरक्षितता, चिडचिड आणि कधी कधी नैराश्यही येऊ शकते. अशा वेळीस समुपदेशनाचीही जोड़ महत्त्वाची ठरते. समुपदेशनामुळे असलेल्या व्याधीशी हातमिळवणी करणे सोपे होते आणि काळजी करणे कमी होऊन उपचारांचा फरक पडू लागतो.\nचक्कर येत असताना चक्करेवरची औषधे दिली जातात. व्हर्टिन किंवा स्टुजेरॉन या गोळ्या चक्करेची ‘तीव्रता’ कमी करतात, परंतु चक्कर येण्याच्या कारणावर इलाज करत नाहीत. म्हणून या गोळ्यांचा उपयोग ‘त्रास’ कमी करण्यासाठी नक्कीच होतो, पण उपचार म्हणून नाही. गोळ्या घेतल्याने नसेची उद्युक्तता कमी होते आणि चक्करेची तीव्रताही. परंतु हा अल्पकालीन उपाय आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत.\nवैद्यकीय आणि भौतिक उपचारांबरोबर जीवनशैलीतील बदलही चक्करेचा त्रास संपुष्टात आणतात.\nव्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी बद्दल आणखी काही ...\nह्या उपचारपद्धतीचे उद्दिष्ट दृष्टीस स्थिरता आणणे, तोल पुनःप्रस्थापित करणे, चक्कर थांबवणे अथवा कमी करणे आणि दैनंदिन जीवनमानातील कार्यक्षमता सुधारणे ही आहेत.\nचक्कर येण्याचे नेमके कारण, कालावधी आणि रुग्णाचे व्यक्तिमत्व व मानसिकता या गोष्टींवर उपचारांची दिशा ठरते.\nरिपोझिशनिंग मॅन्युव्हर्स, डोळे व डोके यांचे सुसूत्रित व्यायाम यांच्या व्यतिरिक्त हॅबिट्युशन एक्झरसाइज सुद्धा या थेरपीचा एक भाग आहे. ज्या व्यक्तींना एखादी जलद आणि अनावधाने झालेली हालचाल सुद्धा चक्करेची, तोल गेल्याची भावना देते . अशा वेळेला हे व्यायाम दिले जातात. ज्या हालचालीमुळे चक्कर येते अशी हालचाल नियंत्रित पद्धतीत दिली जाते. कालांतराने कानामधील तोलयंत्र आणि मेंदू यांचा मेल साधतो आणि जलद हालचालही तोल सांभाळून साधता येते.\nचक्करेची लक्षणे म्हणजे गरगरणे, असमतोल, कानात आवाज ऐकू येणे, चालताना दृष्टिपटल अस्थिर वाटणे, थकवा, मानसिक अस्वस्थता ही असतात.\nसर्व चक्करेच्या आजारांवर संपूर्णतः इलाज नाही. परंतु औषधोपचार, व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी, जीवनशैलीतील बदल (पथ्य, नियमित व्यायाम) आणि काही वेळेला शस्त्रक्रिया या चौफेर उपायांनी हा आजार नियंत्रणाखाली ठेवता येतो येतो. अर्थात वर उल्लेखलेल्या व्हर्टिगोच्या त्रासावर प्रभावी उपचार आहे. परंतु त्यामागची तज्ज्ञाकडून कारणमीमांसा होणे आवश्यक आहे.\nचक्करेवरील गोळ्या आजाराचे तीव्रता शमवतात परंतु व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी हा उपचार आहे.\nतोल जाणे , वारंवार पडणे ही लक्षणे केवळ वयोवृद्धीमुळेच दिसतात असे नाही, तर ही लक्षणे व्हर्टिगो या आजाराची असू शकतात.\nदोन्ही कानांनी चांगले ऐकू येत असेल तरी कानातील तोलयंत्रणेचे कार्य बिघडल्यास चक्करेचा त्रास होऊ शकतो.\nचक्कर येते म्हणून हालचाल करणे बंद केल्याने तोलयंत्रणेला मिळणारी चालना थांबते व त्रास बळावतो. त्वरित तपासणी, उपचार आणि सक्रिय राहणे ही या आजारावरची गुरुकिल्ली आहे.\nआजच्या बदललेल्या जीवन शैलीमध्ये लॅपटॉप्स, मोबाइल्सचा वापर अवाजवी होत आहे आणि त्यामुळे अगदी तरुण वयामध्ये सुद्धा व्हर्टिगोचा त्रास होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चुकीच्या सवयींमुळे असा आजार ओढवला जाऊ नये याची जबाबदारी स्वतः घेणे आवश्यक आहे.\nचक्कर येण्याची कारणे फक्त वर उल्लेखलेली नाहीत. मेंदूचे विकार, अर्धशिशी, डोकेदुखी, आतल्या कानाचे विकार इत्यादी सुद्धा चक्कर येण्यास जबाबदार असू शकतात. परंतू या बाबतीत वैद्यकीय चिकित्सेचा आणि उपचारांचा भाग आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-17T19:51:34Z", "digest": "sha1:LHUUNUSSTDVYZKMAHP46TVXSDYEYVZJV", "length": 16438, "nlines": 370, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "केरळ उच्च न्यायालय - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nTag: केरळ उच्च न्यायालय\nचिमुरड्याचे प्राण वाचविण्यासाठी हवे १८ कोटी रुपयांचे औषध\nसरकारी मदतीसाठी वडिलांची हायकोर्टात याचिका एर्णाकुलम : केरळमधील कोझिकोडे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलेल्या एका पाच महि��्यांच्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी...\nविवाह झाल्यामुळे बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याचे दिलेले निकाल मागे घेतले\nचूक लक्षात आल्यावर केरळ हायकोर्टास झाली उपरती एर्णाकुलम : बलात्कार झालेली स्त्री आणि आरोपी यांचा आता विवाह झाला आहे या कारणाने आरोपीविरुद्ध नोंदलेला बलात्काराचा...\nपीडितेशी आरोपीने विवाह केल्याने ‘पॉक्सो’ खटला सहमतीने रद्द\nएर्णाकुलम : ज्या १७ वर्षांच्या मुलीवर आरोपीने वारंवार बलात्कार केला तिच्याशीत त्याने नंतर विवाह केल्याने केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) दोघांच्या सहमतीने आरोपीवरील...\nकारखान्यातील रात्रीच्या कामातून महिलांना वगळणे घटनाबाह्य\nकेरळ हायकोर्ट: ‘फॅक्टरीज अ‍ॅक्ट’मधील तरतूद केवळ सुरक्षात्मक एर्णाकुलम :- औद्योगिक आस्थापनातील (Industrial Establishment) करावे लागू शकते अशा पदासाठी पात्र महिला उमेदवारांना अर्ज करण्यासही मज्जाव...\n‘लिव्ह-इन रिलेशनशीप’ने जन्मलेले मूलही विवाहित दाम्पत्याचे अपत्य मानायला हवे\nमुलाच्या दत्तक प्रक्रियेसंबंधी केरळ उच्च न्यायालयाचा निकाल एर्णाकुलम : ‘ज्युवेनाईल जस्टिस अ‍ॅक्ट’नुसार (Juvenile Justice (Care & Protection) Act) मुलाच्या दत्तक देण्यासाठीच्या पात्रतेचा विचार करताना...\nसनी लिऑनला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण\nएर्णाकुलम : अभिनेत्री सनी लिऑन (Sunny Leone) (मूळ नाव करनजित कौर वोहरा), तिचे पती डॅनियल वेबर (Daniel Webber) आणि त्यांचा एक कर्मचारी सुनील राजानी...\n‘आई मुलाशी लैंगिक चाळे करेल ही कल्पनाही अविश्वसनीय’\nमहिलेस जामीन देताना हायकोर्टाचा अभिप्राय एर्णाकुलम : ‘जन्माच्या आधीपासून माता ज्या मुलाला आपल्या उदरात वाढविते तिच त्या मुलाशी लैंगिक चाळे करू शकेल ही कल्पनाही...\nसिस्टर अभया खून खटल्यात ख्रिश्चन पाद्री व साध्वी दोषी\nकेरळमधील खटल्याचा २८ वर्षांनी निकाल थिरुवनंतपूरम : रोमन कॅथलिक ख्रिश्चनांमधील सिरो मलबार चर्च या एका पंथातील प्रशिक्षार्थी साध्वी सिस्टर अभया हिच्या केरळमध्ये गाजलेल्या खून...\nपोलीस, सैन्य भरतीच्या हक्कासाठी तृतीयपंथींचा लढा\nतृतीयपंथीयांना स्वत:ची स्वतंत्र लैंगिक ओळख सांगण्याचा मूलभूत हक्क सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही वर्षांपूर्वी बहाल केल्यानंतर समाजातील या उपेक्षित वर्गाने आता पोलीस व सैन्य...\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/18/earning-millions-of-pearl-farming/", "date_download": "2021-06-17T20:09:10Z", "digest": "sha1:EKZ5IH2PYGGC7AMXUQJJB2OWFSDSJXWV", "length": 9212, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मोत्यांची शेतीतून होते लाखोंची कमाई - Majha Paper", "raw_content": "\nमोत्यांची शेतीतून होते लाखोंची कमाई\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / मोती, रोजगार निर्मिती, शेती / April 18, 2021 April 18, 2021\nउत्तराखंडच्या डेहराडूनमधील रहिवाशी असलेल्या आसिया आपल्या घरी मोत्याच्या शेती करतात. त्या या शेतीच्या माध्यमातून वर्षाकाठी 4 लाख रुपये कमवतात. सरकार अशा प्रकारच्या शेतीसाठी कर्जही देते. या कोर्ससाठी अनेक सरकारी संस्था प्रशिक्षणही देतात. मोत्यांनाही पिकांप्रमाणे नैसर्गिकरित्या तयार केले जाते. हा व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू करता येतो. तुमच्याकडे यासाठी 500 स्क्वेअरफीटचा तलाव असणे गरजेचे आहे. तुम्हाला तलावात 100 शिंपले पाळून मोत्यांचे उत्पादन सुरू करता येईल. 15 ते 25 रुपये एका शिंपल्याची बाजारात किंमत आहे. 10 ते 12 हजार रुपये स्ट्रक्चर सेट अपवर खर्च होतील. पाण्याच्या ट्रीटमेंटवर 1000 रुपये आणि 1000 रुपयांची इन्स्ट्रुमेंट्स खरेदी करावी लागतील.\nएका शिंपल्यात 20 महिन्यांनंतर एक मोती तयार होतो. बाजारात त्याची किंमत 300 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली क्वालिटी आणि डिझाइनर मोत्याची किंमत 10 हजारांपर्यंत आहे. एका मोतीची किंमत 800 रुपये जरी मानले तरीही या काळात तुम्ही 80 हजार रुपयांपर्यंत पैसे मिळवू शकता. शिंपल्यांची संख्या वाढवली, तर जास्त फायदा होऊ शकतो. 2 हजार शिंपले तुम्ही पाळले तर खर्च 2 लाख रुपयांपर्यंत कमाई होईल अर्थात, मोती चांगल्या प्रतीचे असायला हवेत.\nचांगल्या शास्त्रीय प्रशिक्षणाची यासाठी गरज असते. ते सरकार देते. सरकारी संस्था किंवा मासेमारी करणारे मच्छिमार यांच्याकडून त्यानंतर शिंपल्यांची खरेदी करावी लागेल. दोन दिवस शिंपल्यांना मोकळ्या पाण्यात सोडावे लागते. म्हणजे त्यांच्यावरचे कवच आणि मांसपेशी सैल होतात. शिंपल्यांना जास्त वेळ पाण्याबाहेर ठेवता येणार नाही. मांसपेशी सैल झाल्यावर शिंपल्यावर शस्त्रक्रिया करून त्यावर 2 ते 3 एमएमचा छेद देऊन त्यात वाळूचा छोटा कण टाकावा लागतो. हा वाळूचा कण जेव्हा शिंपल्याला जोडला जातो तेव्हा तो आतून एक पदार्थ सोडायला सुरुवात करतो.\nनायलाॅनच्या बॅगेत शिंपल्यांना ठेवून ( एका बॅगेत 2 ते 3 ) तलावात सोडले जाते. 15 ते 20 महिन्यांत शिंपल्यात मोती तयार होतात. शिंपल्याचे कवच तोडून मोती बाहेर काढला जातो. इंडियन काॅन्सिल फाॅर अॅग्रीकल्चर रिसर्चप्रमाणे सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ फ्रेश वाॅटर अॅक्वाकल्चर मोफत प्रशिक्षण देतात. भुवनेश्वरला याचे मुख्य आॅफिस आहे. तिथे 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. तिथे सर्व काही शिकवले जाते. समुद्रकिनाऱ्यावर मोत्याची शेती केली जाते. तुम्हाला 15 वर्षांसाठी साध्या व्याजावर नाबार्ड आणि इतर कमर्शियल बँका कर्ज देतात. केंद्र सरकार सबसिडी देण्याच्या योजनाही चालवत असते. हा व्यवसाय यशस्वी झाल्यावर तुम्ही मोठी कंपनीही सुरू करू शकता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क��रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/22/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-17T20:01:47Z", "digest": "sha1:E3R2PIQYEEP3RWQCJHN74TPPA53CHX3F", "length": 6478, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राफेल जेट फायटर आणि बुगाटी कारच्या थरारक रेस मध्ये विजय कुणाचा? - Majha Paper", "raw_content": "\nराफेल जेट फायटर आणि बुगाटी कारच्या थरारक रेस मध्ये विजय कुणाचा\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / बुगाटी चिरोन पर स्पोर्ट्स, राफेल जेट फायटर, रेस / May 22, 2021 May 22, 2021\nवेगासाठी प्रसिद्ध बुगाटी चिरोन पर स्पोर्ट्स व राफेल जेट फायटर यांच्यातील एका रोमांचक, थरारक रेस डसोल्टच्या हेडक्वार्टर मध्ये पार पडली. बुगाटीचा सर्वाधिक वेग आहे ताशी ४९० किमी आणि राफेलचा वेग आहे ताशी १९१२ किमी. म्हणजे वास्तविक विमान आणि कार यांची रेस होऊ शकत नाही असे कुणालाही वाटेल. पण नाही. ही रेस झाली आणि जमिनीवर ती चक्क बुगाटीने जिंकली.\nया रेसचे वर्णन करताना बुगाटी चिरोन पर स्पोर्टचा चालक म्हणाला, १०० मीटर अंतर कापेपर्यंत मी राफेलचा मागे होतो पण नंतर काही मीटर मी राफेलला मागे टाकून पुढे होतो. ते नंतर कुठे गायब झाले ते समजले नाही. मला वाटले, मला मागे टाकून ते पुढे गेले पण प्रत्यक्षात राफेलने आकाशात झेप घेतली होती.\nमिळालेल्या माहितीनुसार राफेलचा पहिल्या १५० मीटरचा प्रवास १६५ किमी वेगाने झाला तेव्हाच ते बुगाटीचा मागे पडले होते. ३५० मीटर अंतर कापताना राफेलचा वेग २१० किमीवर होता आणि ४५० मीटरवर २६० किमी. येथून खरी चुरस सुरु झाली. कारण बुगाटी चिरोनने २.४ सेकंदात १०० किमीचा वेग गाठला होता आणि ६.१ सेकंदात २०० किमी, १३ सेकंदात ३०० किमी आणि त्यानंतर ४०० किमी वेगाने ही कार धावली. बुगाटीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.\nबुगाटी चिरोन पस स्पोर्टची किंमत ३.६ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २६ कोटी रुपये आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/09/04/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T20:18:48Z", "digest": "sha1:ROP6MNBP6JBME3P2ERBIHJUI5NICAYWI", "length": 19503, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "सपोनि दया नायक यांची उत्तम कामगिरी ; 37.76 लाखांचे कोकेन बाळगणऱ्या नायजेरियनला ठोकल्य बेड्या", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nगुन्हे वृत्त • मुंबई\nसपोनि दया नायक यांची उत्तम कामगिरी ; 37.76 लाखांचे कोकेन बाळगणऱ्या नायजेरियनला ठोकल्य बेड्या\nमुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून ३७ लाख७६ हज��र रुपयांच्या कोकेन बाळगणाऱ्या नायजेरियनला बेड्या ठोकल्या. सदर कारवाई ४ सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे १२.५५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.\nमुंबईत वाढत्या अंमलीपदार्थांच्या तस्करींना आळा घालण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांत विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार आंबोली पोलीस ठाण्याचे पथकदेखील अंमलीपदार्थ तस्कऱ्यांवर लक्ष ठेवून असताना सपोनि दया नायक यांना खबऱ्याने माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने जोगेश्वरी पश्चिम परिसरातील सहकार रोड येथे सापळला लावून फेमी ओल्युयंका ओपयेमी ख्रि (२९) या नायजेरियन नागरिकाच्या मुसक्या आवळल्या. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४७२ ग्रॅम कोकेन आढळून आले. या कोकेनची किंमत ३७ लाख ७६ हजार रुपये आहे.\nही उत्तम कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सरगर, सपोनि दया नायक, सपोउनि सावंत, अंमलदार नादीर, बोमटे, चव्हाण, पवार, पाटील, राणे आदी पथकाने केली.\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनगरपंचायतींमधील मूलभूत सुविधांसाठी योजनांचा आराखडा तयार करण्याचे रणजीत पाटील यांचे निर्देश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे 20 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षका���ना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/zee-marathi-evidence-against-devi-singh-in-hands-of-acp-divya/", "date_download": "2021-06-17T19:49:25Z", "digest": "sha1:EXDOKM7TS5446LVXHMFMNZSF6KQANHV4", "length": 5490, "nlines": 58, "source_domain": "janasthan.com", "title": "Zee Marathi -Evidence against Devi Singh in hands of ACP Divya!", "raw_content": "\nदेवी सिंग विरुद्धचे पुरावे ACP दिव्याच्या हाती \nदेवी सिंग विरुद्धचे पुरावे ACP दिव्याच्या हाती \nदेवमाणूस मालिकेत डॉ. अजितकुमार देवला लागणार झटका…\nमुंबई- झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका सध्या रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा प्रवृत्ती विषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. एखादी व्यक्ती आपल्याला भेटल्यावर ती आपल्याला देवासमान वाटते पण वास्तवात त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. ते या मालिकेच्या माध्यमातून रसिकांना बघायला मिळते आहे. या मालिकेतील काही पात्र रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.मालिकेतील सरू आज्जी , डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही आणि अशी अनेक पात्रघराघरात लोकप्रिय झाली आहेत.\nझी मराठीवरील (Zee Marathi) हि लोकप्रिय मालिका आता एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे. देवी सिंग ला शोधण्यासाठी ACP दिव्या साम दाम दंड भेद ही सगळी अस्त्र वापरतेय, दिव्या हुशारी��े अजितचे फिंगरप्रिंट्स मिळवते. रेश्माच्या घरातल्या तिसऱ्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटसोबत अजितचे फिंगरप्रिंट मॅच होतात त्यामुळे दिव्या द्विधा मनस्थितीत आहे. पण आता दिव्याला प्रत्येक केसमध्ये असलेल्या व्यक्ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अजितच्या संपर्कात आल्याचं लक्षात येतं.\nम्युकरमायकोसिस आजारावरील अँम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा वाढवा\nरेमडेसिवीर काळाबाजार प्रकरण : नवव्या आरोपी कडून ६३ इंजेक्शनचा जप्त\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%20%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2021-06-17T19:57:10Z", "digest": "sha1:4XDJZ6CVE4GEULP7NWVODHG6H4DLMLAH", "length": 4691, "nlines": 75, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बँक खाते", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याचे नऊ कोटी रुपये जमा\nदोन दिवसात येणार उज्ज्वला योजनेचे पैसे ; जाणून घ्या\nपंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज : एप्रिल महिन्यातच येणार महिलांच्या बँक खात्यात पैसे\nजन धन अकाउंट : बँक खाते आधारला लिंक करून मिळवा ५ हजार रुपये; जाणून घ्या प्रक्रिया\nतुमचे बँक खात्याला आधार लिंक नसेल तर होणार १.३ लाखांचे नुकसान\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्��शासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/addition-of-669-corona-patients-in-aurangabad-district", "date_download": "2021-06-17T21:16:56Z", "digest": "sha1:I2RZ63SWGQMUESOEPPN52I43DYA3VK6E", "length": 7726, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Addition of 669 corona patients in Aurangabad district", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्यात 669 रुग्णांची नव्याने भर\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 669 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 137044 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2922 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6590 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.\nसातारा परिसर 9, गारखेडा परिसर 4, बीड बायपास 4, शिवाजी नगर 8, घाटी 7, अलाल कॉलनी 1, एन-6 येथे 4, कांचनवाडी 6, वानखेडे नगर 1, सेवन हिल 1, मोंढा नाका 1, जाधववाडी 2, देवळाई 4, चिकलठाणा 2, एन-4 येथे 4, मुकुंदवाडी 5, विठ्ठल नगर 3, श्रध्दा कॉलनी 1, जय भवानी नगर 7, राजीव गांधी नगर 2, गणेश नगर 1, मुकुंद नगर 1, न्यु हनुमान नगर 2, ठाकरे नगर 1, एन-2 येथे 2, संत रोहिदास नगर 1, श्रीकृष्ण नगर 1, टी.व्ही.सेंटर 1, व्यंकटेश नगर 1, गजानन कॉलनी 1, न्यु विशाल नगर 1, त्रिमूर्ती चौक 1, उल्कानगरी 1, गजानन नगर 1, आनंद नगर 1, हर्सूल कारागृह क्वार्टर 2, एन-7 येथे 6, एकनाथ नगर 1, हर्सूल 3, सारा वैभव 1, पोलीस आयुक्त कार्यालय 1, एन-9 येथे 2, कार्तिक नगर 1, सुरेवाडी 2, एन-8 येथे 1, नाईक नगर 2, सुधाकर नगर 2, गाडीवत तांडा 1, नागेश्वरवाडी 1, पडेगाव 1, मयुर पार्क 1, आरिफ कॉलनी 1, नगर नाका 3, भावसिंगपूरा 2, छत्रपती नगर 1, जटवाडा रोड 1, रमा नगर 1, उस्मानपूरा 1, काल्डा कॉर्नर 1, आकाशवाणी 2, शहानूरवाडी 1, नक्षत्रवाडी 2, जिजामाता कॉलनी 2, मिलकॉर्नर 1, गणेश कॉलनी 1, पटेल नगर 1, त्रिमूर्ती चौक 1, चाणक्यपूरी 1, पद्मपूरा 1, रणजीत नगर काल्डा कॉर्नर 1, सूतगिरणी चौक 1, जुना भावसिंगपूरा 1, छत्रपती नगर 1, भावसिंगपूरा 3, कटकट गेट 1, एन-4 येथे 1, आर्मी कॅन्टोमेंट 1, चिश्तिया चौक 1, बायजीपूरा 1, पुंडलिक नगर 1, जाधवमंडी 1, सिग्मा 1, साई नगर 1, म्हाडा कॉलनी 1, न्यायनगर 1, उत्तरा नगरी 1, अन्य 41\nबजाज नगर 7, वाळूज एमआयडीसी 1, सिडको वाळूज महानगर 1, ए.एस.क्लब 1, कन्नड 1, चिंचोली नकीब 1, शेंद्रा 1, बांबडा 1, घाणेगाव 1, बोदवड ता.सिल्लोड 1, सातारा 1, गंगापूर 1, कुंभेफळ 3, पिसादेवी 1, काटे पिंपळगाव ता.गंगापूर 1, वडगाव कोल्हाटी 3, गाजगाव ता.गंगापूर 1, वैजापूर 1, माळीवाडा 1, दौलताबाद 1, सिल्लोड 1, लासूर स्टेशन 3, पिंपरगव्हाण 1, चेंडुफळ ता.वैजापूर 1, देवगाव शनी ता.वैजापूर 1, खुल्ताबाद 1, गेवराई 1, पानवडोद ता.सिल्लोड 1, अन्य 423\n1. पुरूष/50/बिडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद.\n3. पुरुष/32/एन-8, किर्ती हाऊसिंग सोसायटी, औरंगाबाद.\n6. स्त्री/75/एसबीएच कॉलनी, औरंगाबाद.\n7. पुरूष/73/पिरोळा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.\n8. स्त्री/51/चेतना नगर, हर्सूल, औरंगाबाद.\n9. स्त्री/30/कारखाना, फुलंबी, जि.औरंगाबाद.\n10. स्त्री/52/शंभु नगर, औरंगाबाद.\n11. पुरूष/34/भंवरवाडी, कन्नड, जि.औरंगाबाद.\n12. पुरूष/70/वाहेगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.\n13. पुरूष/60/हनुमान नगर, पैठण, जि.औरंगाबाद.\n14. स्त्री/65/अंबिका नगर, औरंगाबाद.\nजिल्हा सामान्य रुग्णालय (2)\n1. स्त्री/70/चौधरी कॉलनी, चिकलठाणा, औरंगाबाद.\n2. स्त्री/68/ पळशी, ता. औरंगाबाद\n1. पुरूष/56/बीड बायपास, औरंगाबाद.\n2. पुरूष/ 69/ उंडणगाव, ता. सिल्लोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/japan-withdraws-from-2023-wome-10674/", "date_download": "2021-06-17T21:30:01Z", "digest": "sha1:VWFKAHZF37F3B7CSZO25BZ3D3DNI5CMO", "length": 11111, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "२०२३ च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून जपानची माघार | २०२३ च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून जपानची माघार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nक्रीडा२०२३ च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून जपानची माघार\nफिफाकडून येत्या गुरूवारी फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाची घोष���ा करण्यात येणार आहे. परंतु या २०२३ च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून एका देशाने माघार घेण्याचे वृत्त समोर आले आहे. महिला विश्वचषक\nफिफाकडून येत्या गुरूवारी फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाची घोषणा करण्यात येणार आहे. परंतु या २०२३ च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून एका देशाने माघार घेण्याचे वृत्त समोर आले आहे. महिला विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदातून जपानने माघार घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांना यजमानपदासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे.\nजपान फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कोझो ताशिमा यांनी सांगितले की, जपानला महिलांच्या विश्वचषक फुटबॉलच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे नाइलाजास्तव जाहीर करावे लागत आहे. परंतु या मागील कारण नेमकं काय आहे ते अद्यापही समोर आलेलं नाही आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला सर्वाधिक पसंती आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून मिळाली होती. त्यामुळे हे दोन संघ भक्कम दावेदार असल्याचं समजलं जात आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/wardha-news-marathi/forcibly-took-a-minor-girl-who-had-gone-to-tuition-to-the-lawn-charges-filed-against-youth-in-atrocity-case-nrat-107987/", "date_download": "2021-06-17T21:09:08Z", "digest": "sha1:VTK3IURTZH2ZIK6EMUHCRAKVYEQRKCIN", "length": 12884, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Forcibly took a minor girl who had gone to tuition to the lawn Charges filed against youth in atrocity case nrat | ट्यूशनला निघालेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लाॅनवर नेले; अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nहिंगणघाटट्यूशनला निघालेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लाॅनवर नेले; अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल\nशालेय अल्पवयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना हिंगणघाट येथे घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहिंगणघाट (Hinganghat). शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना हिंगणघाट येथे घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयेथील श्रीमती शिरेकुवरदेवी मोहता विद्यालय कन्या शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीला शुभम अंबोरे रा. इंदिरा गांधी वार्ड, संतोषी माता चौक हिंगणघाट याने जबरदस्तीने बसवून नेत तिच्यावर मोदक लॉन येथे अत्याचार केले. आरोपी हा पीडित मुलीचा नेहमी पाठलाग करीत असायचा. यापूर्वी जुलै 2019 मध्ये ती शाळेत जात असताना रेल्वे स्टेशनजवळ भेटला व आपण फिरायला जा��� म्हणून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अल्लीपुर गावाशेजारी असलेल्या शेतात नेऊन जबरदस्तीने कुकर्म केले. त्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ सोडून दिले.\nकोणालाही काही सांगु नकोस, नाही तर तुझी बदनामी करेल व जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडिततेने घरी घडलेला प्रकार सांगितला नाही. त्यानंतरही असाच प्रकार तो वारंवार करायचा. सदर पीडिता 24 मार्च 2021 रोजी ट्युशनला जात असताना मध्येच तिला अडवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून मोदक लॉन हिंगणघाट येथे नेऊन कुकर्म केले.\nट्युशनवरून घरी परत यायला उशीर झाल्याने घरच्यांनी विचारले असता घडलेला प्रकार आईजवळ सांगितला. त्यानंतर आई- वडिलांनी सोबत जाऊन हिंगणघाट पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हयाची नोंद करून आरोपीचा शोध घेत आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/woman-claims-to-have-given-birth-to-10-babies-at-a-time-broke-the-guinness-book-of-world-records-within-a-month-nrvk-140358/", "date_download": "2021-06-17T21:23:07Z", "digest": "sha1:67RXKU5EPQK4Z6SH4MCZYM7QWUYEHFHV", "length": 15776, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Woman claims to have given birth to 10 babies at a time; Broke the Guinness Book of World Records within a month nrvk | एकाच वेळी तब्बल 10 बाळांना जन्म दिल्याचा महिलेचा दावा; महिनाभरातच गिनीज बुकचा विक्रम मोडित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nदोन-तीन नाही तर दहा मुलांना दिला जन्मएकाच वेळी तब्बल 10 बाळांना जन्म दिल्याचा महिलेचा दावा; महिनाभरातच गिनीज बुकचा विक्रम मोडित\nदक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव गोसैमे थमारा सिठोल असे या महिलेचे नाव आहे. प्रसूतीपूर्व चाचणीमध्ये या महिलेच्या पोटात आठ भ्रूण असल्याचे दिसून आले होते. मात्र, प्रसूतीवेळी तिने दहा बाळांना जन्म दिल्याचे पाहून तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. आफ्रिकन माध्यमांनुसार, सिटहोल आणि तिची मुले सुदृढ आहेत. काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्याचवेळी, सिटहोलने सांगितले की गर्भधारणेदरम्यान ती खूप आजारी पडली होती. ती वेळ तिच्यासाठी खूप कठीण होती. गेल्या महिन्यात मोरोक्कोमध्ये मालीच्या हलिमा सिसी नावाच्या महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म देऊन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. मात्र आता महिनाभरानंतर हा विक्रम मोडला गेला आहे.\nकेपटाऊन : दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव गोसैमे थमारा सिठोल असे या महिलेचे नाव आहे. प्रसूतीपूर्व चाचणीमध्ये या महिलेच्या पोटात आठ भ्रूण असल्याचे दिसून आले होते. मात्र, प्रसूतीवेळी तिने दहा बाळांना जन्म दिल्याचे पाहून तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. आफ्रिकन माध्यमांनुसार, सिटहोल आणि तिची मुले सुदृढ आहेत. काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्याचवेळी, सिटहोलने सांगितले की गर्भधारणेदरम्यान ती खूप आजारी पडली होती. ती वेळ तिच्यासाठी खूप कठीण होती. गेल्या महिन्यात मोरोक्कोमध्ये मालीच्या हलिमा सिसी नावाच्या महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म देऊन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. मात्र आता महिनाभरानंतर हा विक्रम मोडला गेला आहे.\nमहिलेला यापूर्वीही झालीत जुळी\nविशेष म्हणजे यापूर्वीही महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. तिला सहा वर्षांची दोन जुळी मुले आहेत. या दुसऱ्या प्रसूतीपूर्व चाचणीमध्ये जेव्हा डॉक्टरांनी आपल्याला सुरुवातील सांगितले की माझ्या पोटात एकापेक्षा जास्त भ्रूण आहेत, तेव्हा मला जुळे किंवा फार तर फार तिळे होतील अशी अपेक्षा होती. त्यानंतरच्या चाचणीत समोर आले की सहा भ्रुण आहेत; आणि त्याहीनंतरच्या चाचणीत समोर आले, की आठ भ्रूण आहेत. हे स्वीकारायला मला बराच वेळ लागला, असे मत या महिलेने व्यक्त केले.\n7 मुले, तीन मुलींचा समावेश\nप्राप्त माहितीनुसार, या बाळांपैकी सात मुले आणि तीन मुली आहेत. प्रसूतीवेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती. तरीही, तिची प्रसूती नैसर्गिकरित्या झाली. या प्रसूतीनंतर आपण अगदीच भावनिक झाल्याचे मत तिचे पती टेबोहो त्सोतेत्सी यांनी व्यक्त केले.\nगिनिज बुकात होणार नोंद\nएकाच वेळी दहा मुलांना जन्म देण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. गिनीज बुकचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या आई आणि बाळांची प्रकृती चांगली असणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही आताच तेथे जाणार नाही. मात्र, ही बातमी खरी असली तर लवकरच या महिलेच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला जाईल, असे गिनिज बुकच्या एका प्रवक्त्याने सांगितले.\nतुमची बर्थ डेट काय आहे\nअशी मौत कुणाला येऊ नये\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदी��चा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/LQ_sEg.html", "date_download": "2021-06-17T20:45:43Z", "digest": "sha1:GO2E4TZPJFL47CH6ZQ4HDNXVAXEWWCDP", "length": 9679, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "गोव्यात रेल्वेने जाणाऱ्यांची सक्तीने सशुल्क कोरोना टेस्ट", "raw_content": "\nHomeगोव्यात रेल्वेने जाणाऱ्यांची सक्तीने सशुल्क कोरोना टेस्ट\nगोव्यात रेल्वेने जाणाऱ्यांची सक्तीने सशुल्क कोरोना टेस्ट\nगोव्यात रेल्वेने जाणाऱयांची सक्तीने सशुल्क कोरोना टेस्ट\nराज्य सरकारचा जालीम उपाय\nरुग्णांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढून कोरोनाशी सुरू असलेली लढाई पुढील काळात बिकट होईल, असा धोक्याचा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला असतानाच गोवा सरकारने बाहेरून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून 2 हजार रुपये मेडिकल चेक अप चार्जेस वसूल करत त्यांची कोरोना टेस्ट घेणे सुरू केले आहे. 'ग्रीन झोन' मध्ये असलेल्या गोव्यात कोरोनाच्या फैलावाला चाप लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्लीहून विविध राज्यांत जाणाऱ्या निवडक रेल्वे गाड्या केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. त्यातील पहिली गाडी मे रोजी पनवेल मार्गे मडगाव येथे पोहोचली. त्याच दिवसापासून गोवा सरकारने रेल्वेतून बाहेरून येणाऱ्या सर्वच प्रवाशांना सशुल्क कोरोना तपासणी सक्तीची केली आहे.\nया तपासणीत कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रवाशांवर प्रतिदिन 2 हजार 500 रुपये हॉस्पिटल च���र्जेस आकारून त्यांना सरळ रुग्णालयात धाडले जात आहे. तर, कोरोना टेस्ट निगेटीव्ह येणाऱ्या प्रवाशांना दोन आठवडे होम कोरांन्टाईन केले जात आहे. दिल्ली- मडगाव या पहिल्या रेल्वे गाडीतून आलेल्या दिल्ली, मुंबईच्या शेकडो प्रवाशांना मडगाव स्टेशनात उतरताच फटूर्डा स्टेडियम येथे तपासणीसाठी नेले होते. तिथे त्या प्रवाशांची तब्बल आठ तास वैद्यकीय तपासणी चालली. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाना मंडगावच्या सरकारी रुग्णालयात धाडले गेले. तर, उरलेल्या प्रवाशांना 14 दिवस होम कोरांन्टाईन करण्यात आले.\nगोवा हे राज्य कोरोना मुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये येते. रेल्वे गाड्या हळू हळू सुरू होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटन आणि व्यापारासाठी बाहेरील लोकांचा ओघ पुन्हा वाढण्याच्या मार्गावर आहे. त्यातून आपल्या राज्यालाही कोरोनाचा विळखा पडू नये, यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची सशुल्क कोरोना टेस्ट तेथील सरकारने सक्तीची केली आहे. या टेस्टमध्ये प्रवाशी निगेटिव्ह निघाले तरी 14 दिवस त्यांना होम कोरांन्टाईन व्हावे लागते आहे. त्या प्रवाशांना विनाकारण दोन आठवडे गोव्यात अडकून पडावे लागत असल्याने वास्तव्यासाठी हॉटेल्सच्या खर्चाचा भुर्दंड त्यांना बसू लागला आहे. त्यामुळे गोव्याकडे येणाऱ्या गर्दीला सक्तीच्या सशुल्क कोरोना टेस्टमुळे हमखास चाप बसेल, असा गोवा सरकारचा होरा आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मा��ील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/nilesh-lanke%C2%A0gave-information-about-treatment-corona-patients-12767", "date_download": "2021-06-17T20:04:14Z", "digest": "sha1:VPYERVI4PL2CKJEXXYFHCUC2EP53OO6S", "length": 13693, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोना रुग्णांच्या उपचारांबाबत निलेश लंकेंनी दिली 'ही' माहिती | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना रुग्णांच्या उपचारांबाबत निलेश लंकेंनी दिली 'ही' माहिती\nकोरोना रुग्णांच्या उपचारांबाबत निलेश लंकेंनी दिली 'ही' माहिती\nशुक्रवार, 7 मे 2021\nकरमाळा येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड सेंटरचे उदघाटन आज आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाढत्या कोरोना संसर्गाची चिंता व्यक्त करत उपचारासाठी होणारा खर्च हा सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे स्पष्ट केले.\nपंढरपूर -राज्यातील वाढत्या कोरोना Corona रूग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अशा संकट काळात आरोग्य यंत्रणांवर अधिक भार न देता, समाजातील दानशुर व्यक्तींनी कोविड सेंटर Covid Centre सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा. आंध्र प्रदेशच्या Andra Pradesh धर्तीवर राज्यात देखील कोरोना रूग्णांना मोफत उपचार करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पारनेरचे राष्ट्रवादीचे NCP आमदार निलेश लंके Nilesh Lanke यांनी आज दिली. Nilesh Lanke gave this information about the treatment of Corona patients\nकरमाळा Karmala येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड सेंटरचे उदघाटन आज आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाढत्या कोरोना संसर्गाची चिंता व्यक्त करत उपचारासाठी होणारा खर्च हा सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे स्पष्ट केले.\nहे देखील पहा -\nआमदार लंके यांनी पारनेर Parner येथे 1100 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्यभरात सध्या चर्चा सुरू आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील पोथरे येथे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी पुढाकार घेवून गरीब व गरजू रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी कोविड सेंटर सुरू केले आहे. Nilesh Lanke gave this information about the treatment of Corona patients\nकरमाळ्यासह सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वेळवर ऑक्सीजन बेड व रेमडीसेव्हीर इंजेक्सन मिळत नसल्याने रुग्णांचे जीव जात आहेत. येथील तरूणांनी एकत्रित येवून सुरू केलेल्या कोविड सेंटरचे योगदान मोठे असणार आहे.\nशशिकांत शिंदे मराठा आहेत का नरेंद्र पाटील यांची शशिकांत शिंदेंवर सडकून टीका\nकोरोना उपचारासाठी येणारा खर्च हा काही लाखात आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक माय माऊली दाग दागिणे विकून उपचारासाठी खर्च करत आहेत. ही परिस्थिती पाहावत नाही. यापुढच्या काळात आणखी परिस्थिती बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येवून कोरोनाशी लढावे लागणार आहे. कोरोना उपचारासाठी लागणारा खर्च राज्य सरकारने करावा अशी आपण मागणी करणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.\nतीन नगरसेवकांचा शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश\nपश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्तित्व असलेल्या शेकापला मोठा धक्का...\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंमतीदार...\nप्रशांत किशोर (Prashant kishore) हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत (Narendra...\nकाँग्रेस हा यूपीएचा आत्मा; राहुल गांधीच पंतप्रधान बनणार - नाना...\nअँकर :- काँग्रेस Congress हा यूपीए UPA चा आत्मा आहे त्यामुळे देशात पंतप्रधान Prime...\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...\nमुंबई - नवी मुंबईत Navi Mumbai उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला Airport हिंदुहृदयसम्राट...\nप्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती \nमुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी...\nउद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी दाखल\nवृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित...\nखेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमन��-सामने; वाद गेला विकोपाला\nपुणे - खेड Khed पंचायत समिती सभापती विश्वास ठरावावरुन शिवसेना Shivsena व राष्ट्रवादी...\nव्याजदरात कोणतेही बदल नाहीत : शशिकांत दास\nवृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाचा...\nगोपीचंद पडळकरांचे शरद पवारांसह मविआ सरकारवर जहरी टीकास्त्र \nसांगली : शरद पवार Sharad Pawar यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार...\nआमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद- देवेंद्र फडणवीस\nकोरोनाने मृत्यू (Coronavirus) झालेल्यां आणि मृत्यू च्या नोंदीत मोठी तफावत असल्याचा...\nएकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला... ( पहा व्हिडिओ )\nमुंबई : महाराष्ट्राच्या Maharashtra राजकारणात नेमकं चाललंय तरी काय\nतोल ढासळणाऱ्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, राऊतांची चंद्रकांत...\nमुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी राष्ट्रवादीचे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/bhagyashree-limayes-glamorous-photos-467605.html", "date_download": "2021-06-17T20:33:32Z", "digest": "sha1:BOTK7WCG3FOBFV75YF2G6HLDUAXMK74S", "length": 12951, "nlines": 242, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : घाडगेंच्या सूनेचा ग्लॅमरस अंदाज, भाग्यश्री लिमयेचं नवं फोटोशूट\nआता महाराष्ट्राच्या लाडक्या सूनेनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Bhagyashree Limaye's Glamorous photos)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nघाडगे अँड सून मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.\nआता महाराष्ट्राच्या लाडक्या सूनेनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.\nनेहमीच हटके अंदाजाच चाहत्यांशी कनेक्ट होणाऱ्या भाग्यश्रीचा हा हटके आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.\nभाग्यश्री ही मनोरंजन विश्वामध्ये येण्याआधी आयटी कंपनीमध्ये काम करत होती. 2014 मध्ये तिलं 'मटा श्रावण क्विन' चा किताब मिळवला होता आणि त्यानंतर तिनं मनोरंज क्षेत्रात पदार्पण केलं.\n'कलर्स मराठी' वरील 'घाडगे अँड सून' या मालिकेतून तिनं मालिका क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. ही मालिका 2017 मध्ये प्रसारित झ��ली होती.\nPhotos: नाण्यांचं असे डिझाईन तयार केले की गुरुत्वाकर्षणही फेल, फोटो पाहून दंग व्हाल\nट्रेंडिंग 4 days ago\nPHOTOS: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेते आणि मुख्यमंत्र्यांकडून ‘Go Green’ संदेश, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nPHOTOS : जगातील सर्वात महागडी पार्किंग, एवढ्या किमतीत आलिशान घरही बांधून होईल\nआंतरराष्ट्रीय 2 weeks ago\nPHOTOS : हातात वाईन ग्लास, बाथटबमध्ये झोपून निकिता रावलच्या अदा, फोटो पाहून चाहते प्रेमात\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nPHOTOS : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मुलीचे हे हटके फोटो पाहिलेत बॉलिवुडमध्ये येण्याची जोरदार तयारी\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.bgtcn.com/faqs/", "date_download": "2021-06-17T19:30:08Z", "digest": "sha1:QSXON2ARS7ZCJDR2FPGXN7BHWAP2YDPJ", "length": 9995, "nlines": 187, "source_domain": "mr.bgtcn.com", "title": "सामान्य प्रश्न - टियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nनमस्कार, आमच्या उत्पादनांचा सल्ला घेण्यासाठी या\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nआपल्या किंमती काय आहेत\nआमच्या किंमती पुरवठा आणि इतर बाजाराच्या घटकांवर अवलंबून बदलू शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या कंपनीने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही आपल्याला अद्यतनित किंमत यादी पाठवू.\nआपल्याकडे कमीतकमी ऑर्डरचे प्रमाण आहे\nहोय, आम्हाला चालू असलेल्या किमान ऑर्डर प्रमाणात असणे आवश्यक आहे. आपण पुन्हा विक्री करण्याचा विचार करीत असाल परंतु कमी प्रमाणात, आम्ही शिफारस करतो की आपण आमची वेबसाइट पहा\nआपण संबंधित कागदपत्रे पुरवू शकता\nहोय, आम्ही बर्‍याच कागदपत्रे प्रदान करू शकतो ज्यात विश्लेषण / कॉन्फरन्स प्रमाणपत्रे समाविष्ट आहेत; विमा; मूळ आणि इतर निर्यात दस्तऐवज जिथे आवश्यक असेल तेथे.\nसरासरी आघाडी वेळ किती आहे\nनमुन्यांसाठी, आघाडी वेळ सुमारे 7 दिवस आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी, ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर लीड वेळ 20-30 दिवसांची असते. आघाडी वेळ प्रभावी होईल जेव्हा (१) आम्हाला तुमची ठेव प्राप्त झाली असेल आणि (२) आम्हाला तुमच्या उत्पादनांसाठी तुमची अंतिम मंजुरी असेल. जर आमची लीड टाइम आपल्या अंतिम मुदतीसह कार्य करत नसेल तर कृपया आपल्या विक्रीसह आपल्या आवश्यकता पूर्ण करा. सर्व बाबतीत आम्ही आपल्या गरजा सामावून घेण्याचा प्रयत्न करू. बर्‍याच बाबतीत आम्ही असे करण्यास सक्षम असतो.\nआपण कोणत्या प्रकारच्या देयक पद्धती स्वीकारता\nआपण आमच्या बँक खात्यात, वेस्टर्न युनियन किंवा पेपलवर पेमेंट करू शकता:\nआगाऊ 30% ठेव, बी / एलच्या प्रतीपेक्षा 70% शिल्लक.\nउत्पादन हमी काय आहे\nआम्ही आमच्या साहित्य आणि कारागिरीची हमी देतो. आमची उत्पादने आमच्या समाधानासाठी आमची वचनबद्धता आहे. वॉरंटी मध्ये किंवा नाही, आमच्या ग्राहकांच्या प्रत्येकाच्या समाधानासाठी सर्व समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांचे निराकरण करणे ही आमच्या कंपनीची संस्कृती आहे\nआपण उत्पादनांच्या सुरक्षित आणि सुरक्षित वितरणाची हमी देता\nहोय, आम्ही नेहमीच उच्च प्रतीची निर्यात पॅकेजिंग वापरतो. आम्ही धोकादायक वस्तूंसाठी विशेष धोकादायक पॅकिंग आणि तापमान संवेदनशील वस्तूंसाठी प्रमाणित कोल्ड स्टोरेज शिपर्स देखील वापरतो. विशेषज्ञ पॅकेजिंग आणि मानक नसलेल्या पॅकिंग आवश्यकतांसाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते.\nशिपिंग फी बद्दल काय\nशिपिंग किंमत आपण माल मिळविण्यासाठी निवडलेल्या मार्गावर अवलंबून असते. एक्सप्रेस सामान्यत: सर्वात वेगवान परंतु सर्वात महाग मार्ग देखील असतो. मोठ्या प्रमाणावर सीफ्रेट हा उत्तम उपाय आहे. अचूकपणे फ्रेट रेट आम्ही आम्हाला केवळ तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आम्हाला रक्कम, वजन आणि मार्गाचे तपशील माहित असतील. कृपया पुढील माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्याबरोबर काम करायचे आहे\nटियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि\nबी 603 युनायटेड बिल्डिंग, क्र .51 यॉयबीबी रोड, हेक्सी जिल्हा, टियांजिन, चीन.\nआमच्या उत्पादनांविषयी विचारपूस करण्यासाठी, कृपया आपला ई-मेल आम्हाला पाठवा आणि 24 तासांच्या आत आमच्याशी संपर्क साधा.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://apg29.nu/mr/rattfardiggorelse-av-nad-genom-tro-pa-jesus-kristus", "date_download": "2021-06-17T21:19:07Z", "digest": "sha1:IIEBGOK7QMA2UO3BKTP24EEFAMWQIKBX", "length": 15852, "nlines": 109, "source_domain": "apg29.nu", "title": "DONERA - bli månadsgivare (Paypal) - SWISH: 072 203 63 74", "raw_content": "\nयेशू ख्रिस्तामध्ये विश्वास कृपादृष्टीने\nकोणी स्वत: ला चांगल्या करू शकत नाही.\nबायबल मनुष्य देवासमोर नीतिमान ठरविला आहे की म्हणते तेव्हा, तो येशू ख्रिस्त येते ती योग्य न्याय पापाच्या दोषापासून मुक्त आहे देव नीतिमान ती आहे याचा अर्थ असा की,. जो देव स्वत: एक त्यांना निरपराध ठरवितो.\nसमर्थन व न्याय्य गोष्टीच संकल्पना पूर्णपणे ख्रिश्चन विश्वास केंद्रीय संकल्पना आहे. शब्द बायबल स्वीडिश अनुवाद बरोबर मूळ ग्रीक मजकूर, \"dikaíoo\" मधून मध्ये अनुवादित केले गेले आहे, शब्द म्हणजे कायदेशीर जाहीर की कोणीतरी निष्पाप एक क्रियापद आहे. व्यक्ती ��ोषी ती आहे दोषापासून मुक्त आहे. आपण न्यायालयात ज्युरी किंवा न्यायाधीश \"दोषी नाही\" काही स्पष्ट करते तेव्हा संकल्पना तुलना करू शकता.\nबायबल मनुष्य देवासमोर नीतिमान ठरविला आहे की म्हणते तेव्हा, तो येशू ख्रिस्त येते ती योग्य न्याय पापाच्या दोषापासून मुक्त आहे देव नीतिमान ती आहे याचा अर्थ असा की,. जो देव स्वत: एक त्यांना निरपराध ठरवितो.\nकोणी स्वत: ला चांगल्या करू शकत नाही. पॉल 2 करिंथकर 5:18, 19 मध्ये लिहितात\n\"सर्व काही ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वत: आम्हाला समेट केला आणि कोण आम्हाला समेटाची सेवा दिली देव येते. कारण देवाने स्वत: ला जगातील समेट ख्रिस्त होता. तो पापांत मोजणी नाही, आणि तो सलोखा वचन आपल्याला वचनबद्ध आहे. \"\n\"सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला, येशू ख्रिस्त व त्यांना मुक्त केले आहे कारण, भरुन नीतिमान आहेत त्याच्या कृपेने तो मिळवला आहे.\" रोमन्स 3:23, 24\nविश्वास या समर्थन एक परिणाम आम्ही देवाला एक शांतीपूर्ण संबंध आहे की आहे.\n\"म्हणून विश्वासाने नीतिमान ठरविले आहे, आम्ही आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे.\" रोमन्स 5: 1\nतो संबंधित समर्थन येतो की फक्त कृपा आहे\n\"पण आमचा मनुष्य, नियमशास्त्रातील कृत्यांनी तर येशू ख्रिस्तावर विश्वास माध्यमातून नीतिमान ठरत नाही म्हणून आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, नीतिमान केले जाऊ शकते नाही कायदा निरीक्षण करून ख्रिस्त येशूमध्ये विश्वास ठेवला आणि आहे माहित आहे. नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार. \"गलती 2:16\nया समर्थन स्पष्ट आणि येशूच्या यज्ञासंबंधी मृत्यू माध्यमातून वैध आहे, तथापि, तिच्या तारण / समर्थन सेवा वैयक्तिक विश्वास प्राप्त करणे आवश्यक आहे.\nअशा प्रकारे कोणतेही प्रति-स्वयंचलित-तारण आहे. कृपया लक्षात ठेवा हे महत्त्वाचे आहे\n2 करिंथकर 5:20, 21 आम्ही वाचा, \"तर मग आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहेत. तो देव आमच्या द्वारे त्याचे आवाहन करत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विचारू , देवाशी समेट. पाप नव्हते तो, देव आपल्या ठिकाणी त्याला मध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व होऊ शकते, पाप केले आहे. \"\nजरी जुना करार, आपल्या विश्वासाच्या आधारे आपण समर्थन वाचा. दोन्ही 1 निर्गम 15: 6, रोम 4: 3 आणि गलतीकर 3: 6 ते अब्राम (= अब्राहाम) तो देवावर विश्वास ठेवला याबद्दल म्हणते, आणि तो त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला कसे. रोम 3:21, 22 मध्ये, पॉल आता देवाचे नीतिमत्व नियम जात प्रकट आणि संदेष्टे साक्ष, असा विश्वास सर्व देवाच्या येशू ख्रिस्तामध्ये विश्वास पुष्कळांना नीतिमान केले आहे, असे तो म्हणतो. आम्ही नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे दोन्ही पूर्वी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात समर्थन अंदाज आले होते ही वचने पाहू. बायबल सांगते की आपण फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात नीतिमान कसे जाणार नाही, पण तो स्वत: चांगला कसे होते बद्दल सांगते यिर्मया 23: 6 यिर्मया 33:16 परमेश्वर आमचा चांगुलपणा बोलतो. पॉल 1 करिंथकर 1:30 म्हणतो\n\"तो त्या साठी आपण देवाने आम्हाला केले आहे शहाणपण, नीतिमत्त्व, आपले पवित्रीकरण आणि आपली खंडणी असा ख्रिस्त येशूमध्ये आहेत आभार आपण आहे\"\nतो येशू ख्रिस्ताच्या, त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या संख्या, जो पिता करते चांगल्या आम्हाला घोषित की नीतिमत्त्व आहे. आम्ही दोन पोस्ट, येशू ख्रिस्त, आपला फक्त आशा बद्दल आता वाचा म्हणून ती त्याला पाप एदेन बागेत होते, आणि त्याच्या स्वत: च्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा झोकांडी मध्ये देव मनुष्य केले. आम्ही त्याला स्थापित शांतीपूर्ण संबंध आहेत मनुष्य ते शक्य करण्यासाठी, आपल्या प्रिय पुत्र येशू पाठवून, तारण देवाच्या योजना बद्दल वाचले आहे. तो येशू ख्रिस्ताच्या यज्ञासंबंधी मृत्यू आणि पुनरुत्थान (रोम 4: 23-25) केले नाही, म्हणून आम्ही सर्व जॉन 8:24 मध्ये बोलत येशूचे मरण आमच्या पापांची मृत्यू झाला होता.\nप्रभु व तारणारा येशू ख्रिस्त या खंडणी घोषणा ही पोस्ट समाप्त करण्यासाठी.\n\"तो देवाच्या स्वरुपाचा होता तरी, भरपाई म्हणून देवाला समता विचार पण एक गुलाम तो मनुष्य बनला अवलंब स्वत: ला दिले नाही. अगदी मृत्यू वधस्तंभावर - एक माणूस स्वत: ला नम्र आणि मृत्यू आज्ञाधारक झाला देखावा मध्ये आढळले. म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च आणि त्याला नाव प्रत्येक नाव वरील येशूच्या नावाने प्रत्येक गुडघा स्वर्गात आणि पृथ्वीवर पृथ्वी अंतर्गत आणि धनुष्य पाहिजे आहे, आणि सन्मान की प्रत्येक जिभेने जाहीर देव येशू ख्रिस्ताद्वारे प्रभु आहे \"फिलिप्पैकर 2:. 6-11.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-facebook-friend-cheat-rupees-2-crore-5670782-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:12:24Z", "digest": "sha1:DYFBOL3O2O6VLQQYEPLJYIWHO7SN6VZU", "length": 5096, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "facebook friend cheat rupees 2 crore | हर एक फ्रेड जरुरी नही होता; फेसबुक फ्रेंडने घातला ज्येष्ठ नागरिकाला 2 कोटींचा गंडा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहर एक फ्रेड जरुरी नही होता; फेसबुक फ्रेंडने घातला ज्येष्ठ नागरिकाला 2 कोटींचा गंडा\nमुंबई- फेसबुक फ्रेंडने एका ज्येष्ठ नागरिकाला 1.97 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. साइबर क्राइम पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना अनेक बॅंकांमध्ये बनावट पॅनकार्डाद्वारे उघडण्यात आलेल्या 108 बनावट बॅंक खात्यांचीही माहिती मिळाली आहे.\nपोलिसांना यामागे नायजेरियन गॅंगचा हात असल्याचा संशय आहे.\nवांद्र्यात राहणाऱ्या एका 72 वर्षीय व्यक्तीला त्याच्या फेसबुक फ्रेंडने गंडा घातला. त्यांचा हा फ्रेड आपण अमेरिकेतील असल्याचे सांगत होता. त्याने त्यांना अफगाणिस्तानातील एका गुंतवणूक योजनेविषयी त्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्याला पैसे दिले पण आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.\nपोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मंगल बिश्नोई, अमित अग्रवाल, समीर मर्चेंट उर्फ करण शर्मा, जितेंद्र राठोड, परेश निसबन्द यांना अटक केली. ज्येष्ठ नागरिकाने त्याच्या खात्यावर पैसे जमा केल्यावर त्यांनी ते लगेच काढून घेतले.\nपोलिसांना तपासादरम्यान या गँगने मुंबई आणि दिल्लीत अनेक बँकांमध्ये बनावट खाती उघडली असल्याचे लक्षात आले. केवायसीचा तपास करताना त्यांनी अनेक ठिकाणी खाते उघडण्यासाठी पॅन कार्डचा वापर केल्याचे उघड झाले. बनावट खात्याचा वापर करत आरोपींनी 108 अकाउंट उघडले होते. ही सर्व बनावट खाती गोठावण्यात आली आहे. या खात्यांमध्ये एक कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. आरोपी एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यावर पैसे हस्तांतरित करुन काढून घेत होते. पोलिसांना यामागे नायजेरियन गॅँगचा हात असल्याच संशय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-nagar-singer-maifil-4333490-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:36:18Z", "digest": "sha1:PDD3O7WL72FE66DT2BAOHKS4TDIBP2SM", "length": 6002, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nagar Singer Maifil | उदयोन्मुख गायकांची येत्या शनिवारी मैफल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउदयोन्मुख गायकांची येत्या शनिवारी मैफल\nनगर - येथील सरगमप्रेमी मित्रमंडळाने येत्या शनिवारी (3 ऑगस्ट) सायंकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात ‘नवे सूर - नवे रंग’ ही युवा गायकांची मैफल आयोजित केली आहे. या कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांची असून तेच या मैफलीचे निवेदक आहेत, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष मोरेश्वर कुलकर्णी यांनी रविवारी दिली.\nया मैफलीत पंडित जसराज यांचे शिष्य योगेश हंसवाडकर (मुंबई), पंडित विजय कोपरकर यांचे शिष्य मंदार गाडगीळ (पुणे) व डॉ. सुलभा पिशवीकर यांच्या शिष्या डॉ. भाग्यर्शी मुळे (कोल्हापूर) हे उदयोन्मुख गायक शास्त्रीय व सुगम संगीत सादर करतील. योगेश हंसवाडकर व मंदार गाडगीळ यांच्या मैफली सध्या महाराष्ट्रात गाजत आहेत. डॉ. भाग्यर्शी यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर, र्शीधर फडके, अरुण दाते, यशवंत देव अशा नामवंत कलाकारांसमवेत गायन केले आहे. ‘नादवेद’ या कार्यक्रमांतून त्यांची ओळख नगरकरांना नुकतीच झाली आहे.\nमंदार गाडगीळ हे कॉम्प्युटर इंजिनिअर असून आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. हंसवाडकर हे मेवाती घराण्यातील गायक असून आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट आहेत. शास्त्रीय गायन हा त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय आहे. कुंदगोळ येथील सवाई गंधर्व महोत्सवातील त्यांची मैफल विशेष गाजली.\nडॉ. भाग्यर्शी यांनी पुणे, मुंबई, सातारा, सांगली, बेळगाव अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहेत. अनेक संगीतसभा त्यांनी गाजवल्या आहेत. ‘सुगम संगीतातील सुधीर फडके यांचे योगदान’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. केली आहे. अनुराधा पौडवाल यांच्यासमवेत त्यांनी दोन मराठी चित्रपटांसाठी गायन केले आहे. ‘राऊ’ या मालिकेत त्यांनी अभिनयही केला आहे. या कलावंतांना भरत कामत (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी) व माउली टाकळकर (टाळ) साथसंगत करतील. सोलापूर यांच्या निवेदनामुळे मैफल अधिक रंगते. या कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सरगम’चे कार्याध्यक्ष धनेश बोगावत यांनी केले. ‘संगीत सौभद्र’ हे नाटक व रशीद खाँसाहेब यांचे गायन हे ‘सरगम’चे पुढील कार्यक्रम असतील, असे त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-ficci-shifts-venue-for-narendra-modis-address-4229642-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:21:01Z", "digest": "sha1:YORKTGUXPNNAS252S4IDXJ3HBJXELLDG", "length": 3782, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ficci Shifts Venue For Narendra Modi\\'s Address | \\'फिक्की\\'च्या कार्यक्रमात महिलांची प्रशंसा करताना मोदींचे डोळे पाणावले! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'फिक्की\\'च्या कार्यक्रमात महिलांची प्रशंसा करताना मोदींचे डोळे पाणावले\nनवी दिल्‍ली- अहमदाबादमध्ये कॉंग्रेस आणि राहुल गांधींवर आगपाखड केल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी राजधानी दिल्लीत पोहचले आहे. फिक्कीच्या एका कार्यक्रमात महिलांची प्रशंसा करताना मोदींचे डोळेही पाणावले.\nआपल्या भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी मोदींनी सगळ्यांची माफी मागितली. कारण संबंधित कार्यक्रम 11 एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. परंतु मोदी सध्या कामात व्यग्र असल्याने कार्यक्रमाची तारीख बदलावी लागली होती.\nउल्लेखनीय म्हणजे मोदींनी स्वत:च्या भाषणाला 'प्रवचन' म्हणून संबोधले. मोदीचे वाक्य ऐकताच उपस्थित महिलांमध्ये एकच हश्या पिकला. मोदी म्हणाले की, हे माझे पहिले प्रवचन असे आहे की, याबाबत फेसबुक आणि टि्‍वटरवर महिलांनी मोठ्या संख्येने प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे भाषण करण्‍यापूर्वी फारसी तयारी करावी लागली नाही.\nसशक्त भारताचे स्वप्न पाहणार्‍या मोदींनी स्त्रीभ्रूण हत्‍येच्या मुद्दा उपस्थित केला. महिलांचे सशक्‍तिकरण आवश्यक असल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/kille-shivneri/", "date_download": "2021-06-17T19:33:43Z", "digest": "sha1:IFIPQXNRJ7252FSDUJH5M7E5UXBZ2KWE", "length": 7465, "nlines": 71, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "छत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी - Shodh Itihasacha", "raw_content": "\nछत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी\nहिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि ही भूमी पावन झाली. शिवजन्म झाला आणि शिवनेरीच्या भूमीवर ढोल, नगाडे घुमू लागले. महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये “शिवनेरी” या किल्ल्याचे एक अढळ स्थान आहे.\nपुण्याच्या उत्तरेस जुन्नर पासून म्हणजेच एकेकाळचे “जीर्णनगर” येथून जवळच शिवनेरी किल्ला लागतो. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून सह्याद्रीच्या नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची साधारणतः 3500 फूट आहे.\n1595 रोजी हा किल्ला आणि जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. छत्रपती शिवाजी महाराजांना “शिवाजी” हे नाव या गडावरील “शिवाई देवी” वरून पडले. माता जिजाऊ गर्भवती असताना त्यांनी या देवीकडे नवस केला की, ‘पुत्र झाल्यास तुझे नाव देईल’. त्यामुळे महाराजांचे “शिवाजी” हे नामकरण करण्यात आले.\nगडावर पाहण्यासारख्या अनेक वास्तू आजही सुस्थितीत आहेत. गडाचा पसारा तसा अवाढव्य आहे. गडावर शिवाई देवीचे मंदिर, गुहा, दरवाजे, अंबरखाना, यमुना – गंगा ही पाण्याची टाकी अशा अनेक वास्तू पाहायला मिळतात.\nशिवनेरी किल्ल्यावरील सर्वात आकर्षक ठिकाण म्हणजे “शिवजन्मस्थळ”. शिवजन्मस्थानाची इमारत अतिशय भव्य आहे. ही इमारत दुमजली असून येथे शिवमुर्ती आणि पाळणा आहे. या इमारतीच्या बाजूला भव्य मोठे “बदामी पाण्याचे टाके” दिसते.\nसह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या शिवनेरी गडावर येऊन मन प्रसन्न होते. दोन तासांच्या वेळेत हा गड पाहून होतो. या गडावर सह्याद्रीतील चावंड, नाणेघाट, जीवधन हे इतर किल्ले दिसतात. याशिवाय वडज धरणाचा जलाशय दिसतो.\nआपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत – शिखर शिंगणापूर\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी मालोजीराजे यांनी जीर्णोद्धार केलेल्या शिवमंदिराचा इतिहास\nउष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय.. फक्त हि दोन पाने अंघोळीचा पाण्यात टाका\nनिसर्गाचा अद्भुत अविष्कार “आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड”\nभारतातील पहिला रंगीत चित्रपट हा होता\nआकाशाला भिडणारा सुळका असणारा धोडप किल्ला\nसातारा जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला ”केंजळगड”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://technovation.online/3-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T20:11:35Z", "digest": "sha1:TBKB5LH3QV46357G3D6MUCQEDTIHFFZB", "length": 4708, "nlines": 81, "source_domain": "technovation.online", "title": "3 डी प्रिंटर वापरून बहुउद्देशीय कोव्हीड हुक तयार करणे | Technovation 2021 - Imagine, Invent, Inspire", "raw_content": "\n3 डी प्रिंटर वापरून बहुउद्देशीय कोव्हीड हुक तयार करणे\nसमस्या: कोविड -19 च्या काळात बसने प्रवास करताना, लिफ्टचा वापर करताना, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर अनेक ठिकाणी/वस्तूंना स्पर्श करावा लागत होता त्यामुळे पुन्हा हाताल�� विषाणू चिटकून संसर्गाचा धोका वाटत होता.\nप्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी आय.बी.टी विभागांतर्गत ३-डी प्रिंटर वर बहुउद्देशीय कोविड हूक तयार केले. यात प्रथम १,२,३-D सॉफ्टवेअर वर डिझाईन तयार करून ते डॉट एस.टी.एल मध्ये रुपांतरीत केले. त्यानंतर फॅक्टरी सॉफ्टवेअर च्या मदतीने ती फाईल ३-डी प्रिंटर साठी आवश्यक असलेल्या जी-कोड लँग्वेज मध्ये रुपांतरीत केली. आणि हे डिझाईन ३-डी प्रिंटर वर प्रिंट केले. आता या हूक चा वापर बसने जाताना आधार म्हणून हाताने पकडण्यासाठी, लिफ्ट चा वापर करताना बटन दाबण्यासाठी, कार, लिफ्ट, बस चा दरवाजा उघडण्यासाठी लोक सहजरीतीने कोणत्याही बाहेरील वस्तूला स्पर्श न करता करत आहे.\nएकूण खर्च: ६०० रुपये\nपायाचा वापर करून सॅनिटायझर घेण्याचे स्टँड\nCommunity Service समस्या: सार्वजनिक ठिकाणी हातावर सॅनिटायझर घेताना एका पेक्षा अधिक लोकांचा स्पर्श बाटलीला होतो...\n खुपचं सुंदर आत्मनिर्भर भारत ..सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/book-memories-indapur-awakened-gokuldas-shah-332211", "date_download": "2021-06-17T20:12:23Z", "digest": "sha1:NAGNAAMF4WCWNIAYI6VBR7GGOF6ALOT4", "length": 17691, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गोकुळदास शहा यांनी जागविलेल्या इंदापूरच्या आठवणींचे पुस्तक", "raw_content": "\nगोकुळदास शहा यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त \"भाई आणि आम्ही' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. इनामदार, शल्यचिकित्सक डॉ. विद्युत शहा, डॉ. संजय शहा यांच्या हस्ते झाले.\nगोकुळदास शहा यांनी जागविलेल्या इंदापूरच्या आठवणींचे पुस्तक\nइंदापूर (पुणे) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा ऊर्फ भाई यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी केले.\nखडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ\nगोकुळदास शहा यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त \"भाई आणि आम्ही' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. इनामदार, शल्यचिकित्सक डॉ. विद्युत शहा, डॉ. संजय शहा यांच्या हस्ते झाले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nडॉ. इनामदार म्हणाले, \"\"साधी राहणी व उच्च विचारसरणी, महात्मा गांधी व स्वातंत्र्यसैनिक कै. नारायणदास रामदास शहा यांचे संस्कार यामुळे एखाद्या तपस्वीप्रमाणे भाई आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करणे गरजेचे आहे. वय 85 वर्षे असताना देखील त्यांची आरोग्य दिनचर्या सर्वांना मार्गदर्शक आहे. त्यामुळे ते आपल्या आयुष्याचे 100 वर्ष नक्की पूर्ण करतील.''\nपुणेकरांच्या आठवड्याची सुरवात ट्रॅफिक जॅमने\nडॉ. विद्युत शहा म्हणाले, \"\"भाईंचे व्यक्तिमत्व महासागरासारखे असून सर्वांनी सचोटीने काम करावे, हा त्यांचा आग्रह असतो.'' मुकुंद शहा म्हणाले, \"\"भाईंचा जन्म 10 ऑगस्ट 1936 साली झाला. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर झाले. तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण बाबींचे ते साक्षीदार आहेत. लॉकडाउन काळात त्यांच्याबरोबर गप्पा मारत असताना समजलेल्या त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक आहे. भाईंचे जीवन म्हणजे महाकाव्य आहे. हे पुस्तक ध्येयवादाने काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.''\nयानिमित्त माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील , इंदापूर रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर व संजय दोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाई यांचे अभिष्टचिंतन केले. या वेळी डॉ. संजय शहा, शकुंतला शहा, मालती शहा, वैशाली शहा, राणी शहा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा तर सूत्रसंचालन अंगद शहा यांनी केले. आभार नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी मानले.\nCoronaVirus : ग्रामीण भागातील नऊ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण; कोरोनामुळे आरोग्य विभागाकडून मोहीम\nपुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कुटुंबांच्या सर्वेक्षणात आज अखेर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ लाख 30 हजार 179 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आणखी सहा लाख 15 हजार 786 कुटुंबाचे सर्वेक्षण करणे बाकी राहिले आहे. हे सर्वेक्षणह\nकोरोनाने नव्हे; जिल्हा बंदीने घेतला एकाच जीव\nकेतूर (सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागु केली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या सीमा ही सील केल्या आहेत. मात्र, यातून करमाळा तालकु्यात एकाचा जीव गेला आहे. कोरोनाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केल्यानंतर राज्यात सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली. जिल्ह्याला\nCorona Virus : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कर्नाटक राज्यातील 450 कामगारांना दिलासा\nइंदापूर : सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे संचारबंदीत अडकलेल्या कर्नाटक राज्यातील 450 कामगारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या घरी जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप घरी कुटुंबाची उपजीविका भागत नाही म्ह\nCoronavirus : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेच्या वतीने मास्क वाटप\nइंदापूर - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेच्या वतीने महामार्ग पोलीस, पोलीस ठाणे तसेच पत्रकारांना कोरोना विषाणू संसर्ग होवू नये म्हणून मास्क वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक यांचा कोरोना संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी इंदापूर शहर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व परिसरातील महत\nCoronavirus : इंदापूर तालुक्यातील तब्बल पाच हजार जण...\nवालचंदनगर : कोरोनाचा वाढता प्रार्दुभावाच्या पाश्‍र्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील प्रशासनाने इंदापूर तालुक्यामध्ये तीन ठिकाणी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु केले आहेत. राज्यामध्ये विशेषत: मुंबईमध्ये कोरोना च्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये उपाययोजना करण्यास सु\nउस्मानाबाद जिल्ह्यात भीषण अपघात, १८ जण...\nकसबेतडवळे (उस्मानाबाद) : लातूर- बार्शी मार्गावर कसबेतडवळे ते दुधगाव या गावांदरम्यान बुधवारी (ता. ११) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. एसटी बस व कंटनेरची धडक होऊन झालेल्या या अपघातात १८ जण जखमी झाले. यापैकी बसचालकासह चार जण गंभीर जखमी आहेत.\nऑनलाइन ग्राहकांची संख्या 30 हजाराने वाढली\nसोलापूर ः महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल ऍपद्वारे \"ऑनलाइन' वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात 30 हजारांनी वाढली आहे. वीजबिल भरणा केंद्रातील गर्दी टाळण्यासाठी तसेच रांगेत उभे राहण्याऐवजी शक्‍यतो वीजग्राहकांनी वीजबिलाचा भरणा घरबसल्या \"ऑनलाइन'द्\nBIG BREAKING: बारामती, इंदापूर, दौंडसह सात तालुक्यांसाठी आनंदाची बातमी\nपुणे : पुणे जिल्हा यंदा तीव्र पाणीटंचाईच्या गडद छायेतून पुर्णपणे बाहेर आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कायम दुष्काळी आणि टं��ाईग्रस्त समजले जाणाऱे बारामती, इंदापूर, दौंडसह सात तालुके यंदा टॅकरमुक्त झाले आहेत. यामुळे टॅकरवाले अशी ओळख असलेले तालुके आता टॅकरमुक्त झाले आहेत.\nतुमचं गाव कंटेन्मेंट झोनमध्ये तर नाही ना पुणे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन जाहीर\nपुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 तालुक्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेन्ट झोन) जाहीर करण्यात आले आहेत.\nभीमा, इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात : पवार\nपुणे : भीमा आणि इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आढावा घेतला. तसेच, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. दरम्यान, \"नमामि चंद्रभागा' प्रकल्पासह इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/03/05/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-17T21:16:25Z", "digest": "sha1:FO2VKBKWNRFHPR36YQZJDQHIXOL3TB2P", "length": 20796, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "कल्याणातील स्वछता अभियानात श्री सदस्यांनी गोळा केला तब्बल 20 टन कचरा", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्य��स प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nकल्याणातील स्वछता अभियानात श्री सदस्यांनी गोळा केला तब्बल 20 टन कचरा\nकल्याण : महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी कल्याण शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात तब्बल 21 टन कचरा गोळा करण्यात आला. रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानात १ हजार ९२४ सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.\nया अभियानादरम्यान शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, नगरसेवक व कार्यालयांतील कर्मचारी व अधिकारीही सहभागी झालेले पाहायला मिळाले. दरवर्षी या प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियानाची मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेत स्मशान भुमी, कनस्तान, दफनभुमी या ठिकाणी सुध्दा स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे रक्तदान शिबीर,व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, वृक्ष लागवड व संवर्धन मोहिम, रेन वॉटर हार्वेस्टींग मोहिम, निर्माल्यापासून खत निर्मिती, विहीर जलपुर्नभरण, बस थांबे आणि पाणपोई असे उपक्रमही राबविण्यात येतात.\nयावेळी रुक्मिणीबाई हॉस्पीटल,कोळशेवाडी हॉस्पीटल,तहसिलदार कार्यालय, वनविभाग कार्यालय,पोस्ट ऑफिस टिळक चौक,आधारवाडी जेल,आर.टी.ओ. बिर्ला कॉलेज,रेल्वे ऑफिस रिजर्वेशन व चौकशी केंद्र,बाजारपेठ पोलिस स्टेशन, पोलिस कंट्रोल रूम बायले नगर,फायर ब्रिगेड सेंटर, ब प्रभाग क्षेत्र कार्यालय,आय प्रभाग क्षेत्र कार्यालय,अन्सारी चौक हॉस्पीटल,रेल्वे हॉस्पीटल,पंचायत समिती,कल्याण कोर्ट,पोस्ट ऑफिस स्टेशन रोड,एपीएमसी मार्केट,बस स्टॉप, महात्मा फुले पोलिस स्टेशन, कोळशेवाडी पोलिस स्टेशन,टिटवाळा पोलिस स्टेशन,अ प्रभाग क्षेत्र कार्यालय,ड प्रभाग क्षेत्र कार्यालय, जे प्रभाग क्षेत्र कार्यालय याठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये श्रीसदस्यां मार्फत जनजागृती स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये १८.३१२ टन सुका तर २.८३४ टन ओला कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती श्री सदस्यांनी दिली.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. ��ंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nपत्रीपूलाचे काम मे महिन्यात पूर्ण होणार – महापौर विनिता राणे यांची माहिती\n‘त्या’ शरीरसौष्ठवपटू तरुणीचा मृत्यू जिम ट्रेनरकडील औषधामुळे\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालया���ना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-latest-news-in-marathi-fire-broke-in-amravati-seven-dead-4564881-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:38:45Z", "digest": "sha1:SJPAJWZM4VTCUPYHP7634R3WZL2DGIKD", "length": 3077, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest News In Marathi Fire Broke In Amravati Seven Dead | अमरावतीत कापड दुकानाला आग, एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमरावतीत कापड दुकानाला आग, एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू\nअमरावती - येथील परतवाडा भागातील वृंदावन फॅशन या कापड दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.\nटिळक चौक भागातील रेडीमेड कापड दुकानाला शनिवारी मध्यरात्रीनंतर आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही. रेडीमेड कपड्याच्या दुकानाला प्रथम आग लागली. आगीच्या ज्वाळा एवढ्या प्रचंड होत्या की, वरच्या मजल्यावर राहात असलेले ओटवाल कुटुंबातील सात जणांचा यात होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.\nअग्निशामक दलाचे बंब काही वेळानंतर घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. रविवारी दुपारी आग पूर्णपणे विझविण्यात यश आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-uttam-khobragades-interview-with-daily-bhaskar-4506870-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:01:14Z", "digest": "sha1:PRRVQVPVSBV3KO3ZQ3EPMXI54KBQHWPY", "length": 7695, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Uttam Khobragade\\'s Interview With Daily Bhaskar | देवयानी तर मोहरा,अमेरिकेचा इरादा भारताला धडा शिकवायचा होता - खोब्रागडेंचा दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेवयानी तर मोहरा,अमेरिकेचा इरादा भारताला धडा शिकवायचा होता - खोब्रागडेंचा दावा\nजयपूर - भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यानच्या राजकीय वादाचे केंद्रबिंदू असलेल्या देवयानी खोब्रागडे आणि वडील उत्तम खोब्रागडे यांनी जयपूरच्या जयमहल पॅलेसमध्ये ‘दिव्य मराठी’शी विशेष बातचीत केली. या वेळी त्यांना अमेरिकेत त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविषयी विचारले असता त्या शांतच होत्या, परंतु वडील उत्तम खोब्रागडे याविषयी भरभरून बोलले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत देवयानीसोबत जे काही घडले त्यात देवयानी ही केवळ एक मोहरा होती. या प्रकरणाच्या माध्यमातून भारताला धडा शिकवणे हाच अमेरिकेचा उद्देश होता. भारतवंशीय अमेरिकन महाधिवक्ता प्रीत भरारा यांनी भारतीय न्यायपालिकेचा अवमान केल्याचा आरोपही खोब्रागडे यांनी केला.\nअमेरिकेने देवय���नी प्रकरणी भारताला मुद्दामहून लक्ष्य केले, असे वाटते काय\nअमेरिकन प्रशासन ‘ज्युडिशियल एक्स्टॉरशन’मध्ये लिप्त आहे. मुळात हे प्रकरण व्हिसा फसवणुकीशी संबंधित नाही. कारण देवयानीने व्हिसा फॉर्मवर स्वाक्षरी केली नव्हती. हे संपूर्ण प्रकरण संगीता रिचर्ड्स हिच्याशी संबंधित आहे. तिनेच व्हिसासाठी अर्ज केला होता आणि ते सत्यापितही करून घेतले होते. या प्रक रणाचा मोलकरणीचा मोबदला भरून दिल्यास सर्व आरोप परत घेतले जातील, असा प्रस्ताव अमेरिकन अधिका-यांनी आम्हाला दिला होता, परंतु तो आम्ही नाकारला.\nअमेरिकेचे आरोप खरे आहेत का\nहे प्रकरण असत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आम्ही मोलकरणीला कमी मोबदला दिला हे जर सिद्ध झाले तर आम्ही तो तिला देण्यास तयार आहोत. तिने हे प्रकरण भारतीय न्यायालयात मांडावे. हा मुद्दा देशातील न्यायालयातच मांडावा, असे दिल्ली उच्च न्यायालयाने पूर्वीच सांगितले आहे.\nदेवयानीला न्याय मिळेपर्यंत संसदेत जाणार नाही, असे परराष्‍ट्रमंत्री खुर्शीद म्हणाले होते. त्याचे काय\nयाचे उत्तर सलमान खुर्शीदच देऊ शकतील, परंतु देवयानी प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावी, असे मला वाटते. कारण हे प्रकरण फक्त देवयानीशीच नव्हे तर भारतीयता आणि भारताप्रती अमेरिकेच्या असलेल्या दृष्टिकोनाशी निगडित आहे. अमेरिका आपल्याप्रती अहंकारी आणि गर्विष्ठपणाने वागते.\nसरकार हा मुद्दा निकाली काढण्यासाठी योग्य प्रयत्न करत आहे काय\nदेवयानीवर अमेरिकेने लावलेले सर्व आरोप माघारी घेईस्तोवर आम्ही शांत राहणार नाही, असे आश्वासन मला परराष्‍ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी दिले आहे. त्यामुळे मला सरकारकडून याविषयी चांगल्या अपेक्षा आहेत.\nव्हिसा फसवणूक, मोलकरीण संगीता रिचर्डला कमी पगार देणे आणि या प्रकरणी चुकीची माहिती दिल्याचा आरोप अमेरिकेतील भारतीय वाणिज्यिक उच्चायुक्त देवयानी खोब्रागडे यांच्यावर झाला होता याप्रकरणी अमेरिकन पोलिसांनी अटक केली. एखाद्या गुंडाप्रमाणे त्यांची अंगझडती घेण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bank-officer-has-filed-a-ransom-case-in-pune-6005997.html", "date_download": "2021-06-17T20:57:59Z", "digest": "sha1:23CWLPCLTVOQSTP7OGVHEP3FH4FZRFE3", "length": 4472, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bank Officer has filed a ransom case in Pune | वेबसाईटवरून महिलेशी मैत्री..दोनदा झाले शरीरसंबंध, ठरलेले पैसे दिल्यानंतर यासाठी केले ब्लॅकमेल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवेबसाईटवरून महिलेशी मैत्री..दोनदा झाले शरीरसंबंध, ठरलेले पैसे दिल्यानंतर यासाठी केले ब्लॅकमेल\nपुणे- वेबसाईटवरून महिलेशी मैत्री करणे, तिच्यासोबत दोनदा शरीरसंबं प्रस्तापित करणे पुण्यातील एका बॅंक अधिकार्‍याला चांगलेच महागात पडले आहे. बॅंक अधिकार्‍याने महिलेला ठरलेले पैसे दिले. त्यानंतरही तिने या संबंधाची वाच्यता पत्नी आणि सासर्‍याकडे करण्‍याची धमकी देत 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. शेवटी 10 हजार रुपयांत तडजोड केल्यानंतर आता पीडित बॅंक अधिकार्‍याने पोलिसांत धाव घेतली आहे.\nकाय आहे हे प्रकरण\nपोलिसांनी सांगितले की, पीडित बँक अधिकारी हे चिंचवड येथील राहणारा आहे. एका वेबसाईटवर पीडित व्यक्तीची सुरींद्रा नामक एका 27 वर्षीय महिलेशी फ्रेंडशीप झाली होती. पिंपळे गुरुव परिसरात राहाते असे तिने सांगितले होते. तिला अडीच हजार रुपये देऊन पीडित व्यक्तीने तिच्याशी दोनदा शरीर संबंध ठेवले होते. त्या बदल्याने त्याने तिला पैसेही दिले होते. परंतु एके दिवशी महिलेने त्याला व्हॉट्‍सअॅपवर मेसेज केला. 50 हजार रुपयांनी मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझी पत्नी व सासर्‍याला सर्व सांगेन. एवढेच नाही तर बॅंकेत येऊन गोंधळ घालेल, अशी धमकी दिली. अखेर व्यक्तीने तिच्याशी 10 हजार रुपये देऊन तडजोड कडून स्वत:ची सुटका करून घेतली. नंतर थेट पोलिस स्टेशन गाठून पोलिसांसमोर आपबिती सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/aap-launches-plasma-donation-drive/", "date_download": "2021-06-17T20:30:07Z", "digest": "sha1:3BYEYIJB2LOIIN654RFLKLJUS5O7UYDM", "length": 11315, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'​आप'​च्या वतीने 'प्लाझ्मा डोनेशन ड्राइव्ह​'​ - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजें���ा पाठिंबा\nHome/गोवा /‘​आप’​च्या वतीने ‘प्लाझ्मा डोनेशन ड्राइव्ह​’​\n‘​आप’​च्या वतीने ‘प्लाझ्मा डोनेशन ड्राइव्ह​’​\nआप युवा आघाडीतर्फे यशस्वी रक्तदान मोहिमेनंतर आम आदमी पार्टीने आपल्या #GoansAgainstCorona अभियानाचा भाग म्हणून प्लाझ्मा (Plasma) डोनेशन ड्राइव्ह सुरू केला आहे. जीएमसी येथील प्लाझ्मा बँकेत प्लाझ्माच्या कमतरतेमुळे अनेक नागरिकांच्या विनंतीला मान देत​ ​प्लाझ्मा डोनेशन ड्राइव्ह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले.\nयुवा आघाडीचे समन्वयक श्रीपाद पेडणेकर यांनी सांगितले की, “कमीतकमी 50 देणगीदारांचा डेटाबेस तयार करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवलेले असून 20 देणगीदारांनी यापूर्वीच होकार दिला आहे.”​ ​ “आमच्या काही देणगीदारांनी आजच प्लाझ्मा दान केले आहे. जीएमसी येथील प्लाझ्मा बँक आवश्यकतेनुसार उर्वरित देणगीदारांचे वेळापत्रक तयार करीत आहे. ”, असे पेडणेकर म्हणाले.​ पेडणेकर पुढे म्हणाले की,”नेहमीच्या रक्तदान देण्याच्या पद्धतीऐवजी अफेरेसिस पद्धतीने रक्तदान केले गेले तर केवळ त्यातून प्लाझ्मा काढला जातो आणि उरलेले घटक दात्यांच्या शरीरात परत केले जातात.”\nपेडणेकर पुढे म्हणाले, “अशा दात्याला दर 15 दिवसांनी प्लाझ्मा दान करण्यास अनुमती मिळते,’ तर नेहमीच्या पद्धतीने रक्तदान करणाऱ्याला तीन महिन्यांतून एकदाच रक्तदान करता येते, असे पेडणेकर म्हणाले.\n​​म्हांबरे यांनी माहिती दिली की, “आपच्या कार्यकर्त्यांद्वारे अनेक दाते मिळाले, आणि त्यांनाही या कोविड विरुद्धच्या लढ्यात योगदान देताना सकारात्मक वाटले”​ ​“आम्ही आमच्या ऑक्सिमीटर सेवेच्या लाभार्थींशी संपर्क साधला आहे ज्यांना गृहविलगीकरणादरम्यान विनामूल्य ऑक्सीमीटर देण्यात आले होते. त्यापैकी बरे झाल्यानंतर अनेकांनी प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविली आहे” अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.\n'या' दिवशी मिळणार काँग्रेसला अध्यक्ष\nऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार घोषित\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकाँग्रेसच्या ‘क्रांति दिन’ निबंध स्पर्धेत मुली ठरल्या अव्वल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/kolkata/", "date_download": "2021-06-17T21:20:45Z", "digest": "sha1:4ABOY55GSX47SBHR36YAJKCYEUFPIQRC", "length": 17323, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Kolkata - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nमुख्यमंत्री बॅनर्जींच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांची ‘घरवापसी’\nकोलकाता :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रचंड यश मिळवत सत्ता राखली आहे. भाजपमध्ये गेलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा घरवापसीची...\nराज्यपाल धनखड यांनी खासदार मोइत्रान��� दिले उत्तर, नातेवाईक सोडा ते अधिकारी...\nकोलकाता : सध्या पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) भाजपाच्याविरोधात हिरहिरीने आघाडी लढवत आहेत. त्यांनी काल (रविवारी) राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep...\nधनखर यांचा कार्यकाळ संपताच त्यांना तुरुंगात पाठऊ, ममताच्या खासदाराने दिली धमकी\nकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता आल्यानंतर राज्यपाल आणि सरकार यांच्यातला वाद शिगेला पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांना...\nहिंसाचारावर उतारा; बंगालमधील भाजपाच्या आमदारांना केंद्र सरकारची X दर्जाची सुरक्षा\nकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे केंद्र सरकारने राज्यातील भाजपाच्या सर्व ७७ आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षा ताफ्यात...\nयाद राखा, ममतादीदींना दिल्लीला यावे लागेल; खासदार प्रवेशसिंग वर्मांचा इशारा\nकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार भडकला. तृणमूल काँग्रेसकडून कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप भाजपचे खासदार प्रवेशसिंग वर्मा यांनी केले आहे. पश्चिम...\nममतादीदीने भाजपविरोधात शड्डू ठोकला; विरोधी पक्षांना एकजूट होण्याचे केले आवाहन\nकोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपाविरोधात शड्डू ठोकला आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर...\n‘गड आला पण सिंह गेला ’ नंंदीग्राममधून ममतादीदींचा पराभव\nकोलकाता :- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. पाचही राज्यांच्या...\nभाजप : बंगालमध्ये मुसंडी, पुद्दुचेरीत सत्ता परिवर्तन, आसाममध्ये सत्ता राखली, तामिळनाडू...\nकोलकाता : भाजपसाठी आजचा दिवस आनंदाचा नसला तरी नैराश्याचाही नाही. कारण बंगालमध्ये भाजपाची सत्ता नसली तरी त्यांनी मोठी मुसंडी मारली आहे. एकंदरीत आसाममध्ये सत्ता...\nकोलकाता :- पश्चिम बंगाल निवडणुकीच्या सर्व जागांचे कल हाती आले असून तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निवास��्थानाबाहेर हालचाली सुरू...\n‘देशातील कोरोनाची दुसरी लाट मोदींची ट्रॅजेडी ’ ममता बॅनर्जींचा हल्लाबोल\nकोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशात कोरोनाची दुसरी लाट आणि तिचे व्यवस्थापन ‘मोदी-निर्मित...\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/prajakt-tanpure/", "date_download": "2021-06-17T20:04:06Z", "digest": "sha1:W5HP6ICYM3UD7M53ZNZMWVZR52Z2ZYBE", "length": 15251, "nlines": 362, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Prajakt Tanpure - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nशिवसेना खासद���र संतापले; राष्ट्रवादी आणि काँग्रेस मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nअहमदनगर : राज्यात तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून अनेकदा नाराजीनाट्य उघडकीस आले. मात्र आता शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदाराने...\nराष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री गोत्यात; पत्रकाराच्या खुनाशी संबंध असल्याचा आरोप\nअहमदनगर : राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला वेगळा ट्विस्ट आला आहे. पोलीस चौकशीच्या आधारे ही हत्या भूखंडप्रकरणातून झाली असून तो...\nराष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पत्नी थेट कामवाल्या बाईंच्या घरात चुलीवर स्वयंपाक करते\nमुंबई : मंत्री म्हटलं किंवा मंत्र्याचं कुटुंब म्हटलं की मोठेपणा… बडेजाव… सगळा कार्यक्रम अगदी कसा थाटात आणि नियोजित असतो. पण या सगळ्याला तनपुरे कुटुंब...\nनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार, अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत येण्याचा दावा\nअहमदनगर : भाजपला (BJP) रामराम ठोकून जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर भाजपमधून मोठ्याप्रमाणात आऊटगोईंग तर राष्ट्रवादीत इनकमिंगला...\nएकनाथ खडसेंना भाजपमध्ये पश्चाताप झाल्याने ते राष्ट्रवादीत आले; राष्ट्रवादीचा टोला\nनगर : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला . यानंतर भाजप (BJP) नेत्यांकडून त्यांच्यावर आरोप - प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत...\nशरद पवारांमुळेच २३ गावकऱ्यांच्या जमिनी वाचल्या, तनपुरेंनी मानले आभार\nअहमदनगर : के. के. रेंजमध्ये युद्धाभ्यासासाठी जानेवारी-२०२१ मध्ये अधिसूचना निघेल. पाच वर्षांतून एकदा, अशी अधिसूचना काढली जाते. १९८० पासून हा नित्यक्रम आहे. ज्येष्ठ नेते,...\nपवार कुटुंबीयांमध्ये सुसंस्कृतपणा, मात्र अति झाल्यास समोरच्याचा कार्यक्रमही उरकून घेतात\nअहमदनगर : ‘आदरणीय आमदार रोहित पवार यांनी अत्यंत सभ्य भाषेत आपले मत व्यक्त केले होते. पवार कुटुंबीयांच्या अंगी असलेला सुसंस्कृतपणा, अभ्यासूपणा या गुणांमुळेच आमच्यासारखे...\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/zing-zing-zingat-english-marathi-lyrics/", "date_download": "2021-06-17T20:38:42Z", "digest": "sha1:P7QJWJFKKG35NVGGVSVS3GEJ3476IR36", "length": 10143, "nlines": 185, "source_domain": "marathilyrix.com", "title": "Zing Zing Zingat - झिंग झिंग झिंगाट - Marathi Lyrics", "raw_content": "\nZing Zing Zingat – झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंगाट - Marathi Lyrics\nहे… उरात होतंय धड धड लाली गालावर आली\nआन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली\nआर… उरात होतंय धड धड लाली गालावर आली\nआन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली\nआता अधीर झालोया, बघ बधिर झालोया\nआन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया\nआन उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया\nझालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग\nआता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं\nतुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं\nआता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं\nतुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं\nहात भरून आलोया, लई दुरून आलोया\nआन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया\nआगं समद्या पोरात, म्या लई जोरात रंगात आलंया\nझालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग\nसमद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई\nकधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई\nसमद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई\nकधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई\nआता तराट झालुया तुझ्या घरात आलुया\nलई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया\nआगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोया\nझालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग\nचित्रपट / अल्बम: सैराट (Sairat)\nसंगीत : अजय -अतुल (Ajay-Atul)\nगायक / गायिका : अजय -अतुल (Ajay-Atul)\nSanga Mukund Kuni Ha Pahila – सांगा मुकुंद कुणी हा पाहिला\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nGomu Sangatina – गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय\nSanga Mukund Kuni Ha Pahila – सांगा मुकुंद कुणी हा पाहिला\nTujhya Usala Lagal Kolha – तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा\nDholkichya Talavar – ढोलकीच्या तालावर\nSolava Varis Dhokyach – सोळावं वरीस धोक्याचं\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nKitida Navyane Tula Aathavaave-कितीदा नव्याने तुला आठवावे\nDholkichya Talavar – ढोलकीच्या तालावर\nDehachi Tijori – देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/aamboli/", "date_download": "2021-06-17T20:03:02Z", "digest": "sha1:PFU2UZOA6ISBF26XS4DQ4A2C3OBUZ4AO", "length": 5944, "nlines": 62, "source_domain": "janasthan.com", "title": "Aamboli", "raw_content": "\nअहाहाssss मस्त गरमागरम आंबोळी आणि त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी खुप छान लागते.कोकणात केला जाणारा हा खास पदार्थ आहे. आम्ही जेव्हा अलिबागला एका फार्म हाऊस ला गेलो होतो. तेव्हा तिथे आम्ही ही आंबोळी खाल्ली. मग लगेच आम्ही त्यांना receipe विचारून त्याप्रमाणे आंबोळी (Aamboli) करू लागलो. हेच प्रमाण घेऊन तुम्ही कोरडे पीठ पण करून ठेवू शकतात. जेव्हा लागले के भिजवुन आंबोळी (Aamboli) करु शकतात. चला मग आपल्या मुलांना घरचे गरम पदार्थ करून खाऊ घालू या\nसाहित्य :- 3 वाटी तांदूळ( जुना), 1 वाटी उडीद डाळ, 1/4 वाटी चना डाळ, 1/4 वाटी जाड पोहे, 1 टीस्पून मेथी दाणे, 1 टीस्पून धने, मीठ, हवा असल्यास सोडा, तेल अथवा बटर\nकृती :-प्रथम 3 वाटी जुने तांदूळ घेऊन 2 दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. (इंद्रायणी तांदूळ घेऊ नये.) 1 वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी चणा डाळ धुवून स्वच्छ पाण्यात भिजत घालावी. तांदूळ पण भिजत घालावे. त्यातच पाव वाटी पोहे धुवून भिजत घालावे. त्यातच मेथी दाणे आणि धणे पण टाकावे. धणे ऑपशनल आहेत. 7/ 8 तास हे सगळे भिजल्यावर मिक्सरला वाटून घ्यावे. खूप जाड या खुप बारीक पीठ करू नये. सगळे तांदूळ , डाळी दळून घेतल्यावर त्यात मीठ टाकावे. तुम्हाला थोडी आंबट चव आवडत असल्यास थोडे ताक घालावे. आणि 3 तास ठेवून द्यावे. रात्रभर पीठ ठेवल्यास छान वरती फुगून येते.\nत्यानंतर पीठ चांगले मिक्स करावे. हवा असल्यास सोडा घालावा.निर्लेप तवा अथवा बीडचा तवा घ्यावा. त्यावर ब्रशने तेल लावून घ्यावे. पीठ घट्ट वाटले तर त्यात थोडे पाणी घालावे. नंतर तवा तापला की त्यावर हे आंबोळी चे मिश्रण घालावे. उतप्पे करतो त्याप्रमाणे मिश्रण घालावे. तेल अथवा बटर घालून दोनी बाजुंनी आंबोळी (Aamboli) करून गरमागरम सर्वे करावी. त्यावर घरचे लोणी घालावे.\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/03/09/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A5%A7-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-17T21:16:07Z", "digest": "sha1:UI4WX3D72AD2I6X24XVRRA4ZN4HG6YZS", "length": 11587, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "जगातील फक्त १% लोक हे करत असतात, म्हणून पैसा त्यांच्या मागे लागतो… – Mahiti.in", "raw_content": "\nजगातील फक्त १% लोक हे करत असतात, म्हणून पैसा त्यांच्या मागे लागतो…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, असे म्हणतात की पैसा देव नाही… पण देवा पेक्षा अजिबात कमी नाही… एका मोठ्या फिलॉसॉफरचे वाक्य वाचले होते “आयुष्यात पैसा सर्वस्व नाही, पण ऑक्सिजन नंतर जर सर्वात जास्त महत्वाचे काय असेल तर तर आहे पैसा”.. असा हा पैसा.. कोणी काहीही म्हणो पण आज आपल्या देशात 70% समस्या ह्या पैशामुळे आहेत. त्यामुळे आजच्या माहिती मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे काय करता येईल जेणे करून हा पैसा आपल्या मागे लागला पाहिजे. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एक लक्षात ठेवा ��र तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर पहिले पैश्याचा मागे जाणे बंद करा. तुम्ही म्हणाल हे काय सांगत आहे ते जाणून घेण्यासाठी पूर्ण माहिती पहा.\nमित्रांनो तुम्हाला काय वाटते सचिन तेंडुलकर पैशाच्या मागे लागला म्हणून आज त्याच्याकडे हजार करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे सचिन तेंडुलकर पैशाच्या मागे लागला म्हणून आज त्याच्याकडे हजार करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे, लता मंगेशकर काय पैशाच्या मागे लागल्या म्हणून त्यांच्याकडे आज शंभर करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे, लता मंगेशकर काय पैशाच्या मागे लागल्या म्हणून त्यांच्याकडे आज शंभर करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे, पंचवीस वर्षाचा ‘Oyo’ कंपनीचा संस्थापक रितेश अग्रवाल काय पैशाच्या मागे लागला म्हणून आज त्याने तीन हजार करोडाची कंपनी बनवली, किंवा आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस हे काय पैशाच्या मागे लागले म्हणून त्यांची आज दहा लाख करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे. ह्या लोकांकडे बघा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल, सचिन तेंडुलकर यांनी कायम आपला खेळ कसा उत्तम करता येईल या गोष्टीकडे लक्ष दिले म्हणून क्रिकेट चे बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्यांनी मेहनत आपल्या खेळावर घेतली.\nलता मंगेशकर यांनी आपले गाणे सर्वत्तम कसे होईल या गोष्टीवर भर दिला…. रितेश अग्रवाल ने विचार केला की, मोठ्या हॉटेल मधील रुम्स एका सामान्य माणसाला स्वस्त कसे देता येईल आणि तो विचार अमलात आणला. अमेझॉन चे जेफ बेजोस ह्यांची आहे की ग्राहकाला प्रत्येक गोष्ट घरी बसल्या ती पण उच्च दर्जाची आणि स्वस्त मिळाली पाहिजे. ह्या लोकांनी आपणे काम कश्या प्रकारे उत्तम आणि उत्कृष्ट करता येईल या गोष्टीवर भर दिला आणि त्यांच्या मागे अपोआप पैसे येत गेले. आता दुसरी बाजू पाहुयात, जी माणसे पैश्याचा मागे धावतात, ज्यांच्यासाठी पैसा सर्वस्व असतो, ते हमखास आयुष्यात चुकीचे मार्ग अवलंबतात तुम्ही बघा की, मालमध्ये भेसळ करणे, लोकांना टोप्या घालणे, अशी लोक पैशासाठी काहीही करायला तयार असतात.\nपण हा मार्ग जास्त दिवस टिकत नाही, अशा माणसाला भविष्यात जाऊन कुठे ना कुठे फटका हा असतोच, म्हणून जर तुम्हाला असे वाटत असेल की पैसा तुमच्या मागे लागायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही जे काही काम करत असाल. मग तुम्ही नोकरी करत असाल, तर ते उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न क��ा, कामावर प्रेम करा, नेहमी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, असे जर तुम्ही केले तर कोणता बॉस तुम्हाला प्रमोशन देणार नाही कोणता बॉस तुम्हाला पगारवाढ देणार नाही कोणता बॉस तुम्हाला पगारवाढ देणार नाही तुम्ही व्यवसाय करत असाल तर नेहमी ग्राहकांना कशी चांगली सर्व्हिस देता येईल याचा विचार करा, ग्राहकांच्या बरोबर नेहमी प्रामाणिक राहा, एक लक्षात ठेवा तुम्ही जर एकदा ग्राहकांचा विश्वास जिंकलात तर त्या ग्राहकाला दुसरीकडे स्वस्ताने जरी ती वस्तू भेटली तरी तो घेणार नाही. तो तुमच्या कडूनच घेईल म्हणून व्यवसाय करताना तुमचे सगळे लक्ष ग्राहक कसा खुश राहील याच्यावर ठेवा.\nपैसा आपोआप मागे येईल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. म्हणून जे काही तुम्ही करत असाल ते काम एकदम टॉपचे करा तुमच्या मागे पैसा धावत येईल…… थोडी मेहनत आहे, पण तेवढेच समाधान देखील आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमवून तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही.\nमित्रांनो आम्ही सांगितलेला मुद्दा तुम्हाला पटतो का की तुमचे काही वेगळे मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article सकाळी उपाशीपोटी फक्त 3 दिवस या पद्धतीने खा पान, आयुर्वेदाचा खरा चमत्कार समजेल \nNext Article कितीही भांडणे झाली तरी बायकोची ही एक गोष्ट कुणालाही सांगू नका, नाहीतर….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/tag/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-17T20:11:31Z", "digest": "sha1:RWWPXPRJ2H66D442UT4U5AXBSKCOQ25P", "length": 2392, "nlines": 30, "source_domain": "mahiti.in", "title": "नेहमी वाईट – Mahiti.in", "raw_content": "\nट्रेंडिंग / दिलचस्प कहानियां\nचांगल्या लोकांसोबत नेहमी व���ईट का घडते, भगवान श्री कृष्णाने दिले आहे या प्रश्नाचे उत्तर….\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती चांगल्या लोकांसोबतच नेहमी वाईट का घडते असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. मी कोणाविषयी वाईट बोलत नाही, माझ्या मनात कोणाविषयी वाईट …\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/chandrakant-patil-reaction-on-ajit-pawar-statment/", "date_download": "2021-06-17T19:56:49Z", "digest": "sha1:OHEJ35DSJ5INDKUQCPC246IAISPTSXE5", "length": 14483, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "'वाराला प्रतिवार करणे ही तर शिवाजी महाराजांची शिकवण' - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/शहर/पुणे /‘वाराला प्रतिवार करणे ही तर शिवाजी महाराजांची शिकवण’\n‘वाराला प्रतिवार करणे ही तर शिवाजी महाराजांची शिकवण’\nपुणे (अभयकुमार देशमुख) :\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची यादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना सादर केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांशी बोलताना बजावले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ���४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय चौदा महिन्यांचा जुना आहे, आता का काढता असा सवाल अजित पवार यांनी केल्याबद्दल एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली. त्याविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती कारण त्यांना काही बोललो नव्हतो. परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे. चौदा महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवार साहेबांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात.\nमहाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, हे अजित पवार यांचे विधान दांभिकपणाचे आहे. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात खटला नीट चालवला नाही म्हणून मराठा आरक्षण गमावले. या सरकारच्या चुका न्यायालयाच्या निकालपत्रात पानोपानी दिसतात. या निकालाच्या विरोधात एक महिन्यात फेरविचार याचिका दाखल करायला हवी होती पण सरकारने उशीर केला. त्यांनी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. आम्ही महिनाभर जे मुद्दे मांडत होतो, तशाच शिफारशी या समितीने केल्या आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.\nखासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी १६ तारखेला कोल्हापुरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या घोषणेचे आपण स्वागत करतो. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाजपाची भूमिका आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही भाजपा सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले.\nते म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करताना राज्य सरकारने लोकांना मदत करण्याची गरज आहे. पण सरकारने केवळ चार घटकांना तुटपुंजी मदत जाहीर केली आणि ती सुद्धा त्यांना मिळालेली नाही. भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात चार हजार रिक्षाचालकांना प्रत्येकी एक हजार रुपयांची सीएनजी कुपन देण्यात येणार आहेत जेणेकरून लॉकडाऊन उठल्यानंतर पंधरा दिवस रिक्षाचालकांना इंधनाचा खर्च करावा लागणार नाही. मतदारसंघातील काही हजार मुलींना नवे ड्रेस शिऊन देण्यात येतील. तसेच १२०० जणांना कोरोनाची लस खासगी रुग्णालयात देण्यासाठी त्यांचे पैसे कार्यकर्त्यांमार्फत भरण्यात येतील.\n'स्वच्छ पुणे जिल्हा अभियान घराघरात पोहोचवा'\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘…तरच होणार शहरातील निर्बंध शिथिल’\nपुणेकरांना दिलासा… निर्बंध होणार शिथिल…\n‘त्या’ मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/two-air-force-aircraft-with-oxygen-concentrators-in-goa/", "date_download": "2021-06-17T19:57:44Z", "digest": "sha1:AD6YIMP6VUAFT6YRL6Q2PLPU4CHIT7AJ", "length": 11141, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससह हवाईदलाची दोन विमाने गोव्यात - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘��्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/गोवा /ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससह हवाईदलाची दोन विमाने गोव्यात\nऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससह हवाईदलाची दोन विमाने गोव्यात\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत गोव्याला मदत करण्यासाठी संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पुढाकाराने भारतीय हवाईदलाची दोन विमाने आज ऑक्सिजन कन्सॅनट्रेटर्स व अन्य वैद्यकीय साहित्यासह गोव्यात दाखल झाली.\nगोव्यातील वाढते कोरोना बाधित आणि दिवसेंदिवस वैद्यकीय यंत्रणेवरील वाढता ताण या गोष्टींचे गांभिर्य लक्षात घेऊन गोवा सरकारने काल सायंकाळी राज्य मंत्री नाईक यांची मदत मागितली. नाईक यांनी त्यादृष्टीने लागलीच पावले उचलली आणि आज हवाईदलाची दोन विमाने ३२३ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर व अन्य वैद्यकीय उपकरणांसह गोव्यात पोहोचली.\nयासंदर्भात केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, “गोव्यासह सर्व राज्यांत महामारीचे मोठे संकट आले आहे. ऑक्सिजनची टंचाई सरकारची डोकेदुखी झाली आहे. दिवसें दिवस ऑक्सिजनची गरज वाढत आहे. राज्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे.”\n“भारतीय सेनेने कोरोना विरुद्धच्या लढ्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्यांचे मदत कार्य जोरात सुरू आहे. दोस्त राष्ट्रांनी पुरवलेल्या ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामुग्री भारतात आणण्यात नौदल मोलाची कामगिरी बजावत आहे, तर हवाईदल मदत करण्यासाठी एका पायावर तयार आहे,”\n“गोव्यात लवकरात लवकर ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत राज्य सरकारने वेळीच आपल्याला त्यांची गरज कळवावी. ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू,” असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. श्रीपाद नाईक यांनी सर्व सहकार्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.\n'कोविड चाचणी व लसीकरणाव�� सरकारने करावा कृती आराखडा'\nसातारा जिल्ह्यात १०३ किलो जिलेटीनच्या कांड्या जप्त\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकाँग्रेसच्या ‘क्रांति दिन’ निबंध स्पर्धेत मुली ठरल्या अव्वल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T20:33:45Z", "digest": "sha1:VL5L6HG3IWHJTVPMUTF7QHZT6MHU2UCU", "length": 17761, "nlines": 234, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी दांडेगावकर - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अं���ाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी दांडेगावकर\nby Team आम्ही कास्तकार\nकोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशनचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश साळुंके – दांडेगावकर यांची शुक्रवारी (ता.१८) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. नवी दिल्ली येथे महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली.\nश्री. दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे ही निवड झाली.\nदांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबंधित आहेत.\nहिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला आहे. या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल, महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.\n‘गुणवत्ता वाढ, चोख कारभारासाठी प्रयत्न’\n‘‘शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, रास्त दर, उसाची थकबाकी, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा, त्यातील व्यावहारिक अडचणी, साखरेची निर्यात याबाबतच्या प्रश्‍नांचा केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करू. सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांचा आर्थिक व वाणिज्यविषयक कारभार अधिक चोख व्हावा यासाठी आपण संचालक मंडळाच्या साह्याने प्रयत्न करू,’’अशी ग्वाही जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडीनंतर दिली.\nराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी दांडेगावकर\nकोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशनचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश साळुंके – दांडेगावकर यांची शुक्रवारी (ता.१८) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्ष��दी निवड झाली. नवी दिल्ली येथे महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली.\nश्री. दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे ही निवड झाली.\nदांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबंधित आहेत.\nहिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला आहे. या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल, महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.\n‘गुणवत्ता वाढ, चोख कारभारासाठी प्रयत्न’\n‘‘शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, रास्त दर, उसाची थकबाकी, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा, त्यातील व्यावहारिक अडचणी, साखरेची निर्यात याबाबतच्या प्रश्‍नांचा केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करू. सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांचा आर्थिक व वाणिज्यविषयक कारभार अधिक चोख व्हावा यासाठी आपण संचालक मंडळाच्या साह्याने प्रयत्न करू,’’अशी ग्वाही जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडीनंतर दिली.\nसाखर कोल्हापूर पूर floods दिलीप वळसे पाटील महाराष्ट्र maharashtra\nसाखर, कोल्हापूर, पूर, Floods, दिलीप वळसे पाटील, महाराष्ट्र, Maharashtra\nराज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशनचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश साळुंके – दांडेगावकर यांची शुक्रवारी (ता.१८) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्��श्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nपंढरपुरातील कारखान्यांचे अर्थकारण बिघडले : पवार\nनाशिक जिल्ह्यात मका विक्रीच्या प्रतीक्षेत ७५०० शेतकरी\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/11/22/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T21:26:08Z", "digest": "sha1:4UFVICD3IWYFGBQ2ZPXF35UEZ34LPNXO", "length": 20746, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "खोणी गावात पुन्हा भाजपची सत्ता… पोटनिवडणुकीत भारती फराड सरपंचपदी ….", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nखोणी गावात पुन्हा भाजपची सत्ता… पोटनिवडणुकीत भारती फराड सरपंचपदी ….\nडोंबिवली ( शंकर जाधव ) गेल्या महिन्यात खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच लीलाबाई पाटील यांनी राजीनामा दिल्याने आज शुक्रवारी सरपंच पदाची निवड करण्यासाठी पोट निवडणुक घेण्यात आली. यावेळी खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या भारती फराड निवडून आल्या असून त्यांनी योगेश ठाकरे यांचा पराभव केला. यावेळी झालेल्या निवडणुकीत योगेश ठाकरे यांना ४ मते मिळाली तर भाजपच्या भारती फराड यांना ६ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या.या पंचायतीत एकुण ११ सदस्य असून १० जणांनी मतदानाचा हक्क बजावला तर एक सदस्याने मात्र गैरहजर राहण्यास पसंती दिली. यावेळी यांनी निवडणुक निर्णय अधिकारी विक्रम चव्हाण म्हणून काम पाहिले असून पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये ही निवडणुक पार पडली.\nखोणी गावाच्या आसापासचा परिसर विकासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असल्याने खोणी गावातील निवडणुक कायमच प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येईल याकडे साºया पंचक्रोशीचे लक्ष लागलेले असते. तिसऱ्यादा राष्ट्रवादीचा पराभव झाला असून ही लढाई केवळ भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमध्येच पार पडली. भाजपकडे ७ सदस्य होते. तर राष्ट्रवादीकडे ४ सदस्य होते. प्रत्यक्षात मात्र भाजपचे ६ सदस्य उपस्थित होते तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य असल्याने भाजपचा विजय झाला आहे. मात्र केवळ खोणी गावाचा विकास करायचा असून कोणत्याही प्रकारे राजकारण करायचे नसल्याचे माजी सरपंच हनुमान ठोंबरे यांनी सांगितले. रविंद्र चव्हाण यांनी देखील या निवडणुकीत लक्ष घातल्याबद्दल त्यांचे आभारही यावेळी ठोंबरे यांनी मानले. सत्तासंघर्ष करून ही निवडणुक जिंकली असून ठाणे जिल्ह्यात गावाचे नाव मोठे करण्याचे स्वप्न असल्याचे ठोंबरे यांनी नमुद केले. यावेळी भाजप नगरसेविका डॉ.सुनिता पाटील, छगन पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र पाटील, ग्रामीण सरचिटणीस लक्ष्मण पाटील उपस्थित होते.\nकेडीए��सीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवली पश्चिमेकडील ती अनधिकृत इमारतीवर जमीनदोस्त … उशिरा का होईना झाली कारवाई…\n10 रुपयांत जेवण ठाण्यात शुभारंभ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/anil-parab/", "date_download": "2021-06-17T19:55:28Z", "digest": "sha1:Y5RWWWGYKUHHGIGUHESRZKGX2SWHNQJU", "length": 12914, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "Anil parab Archives - बहुजननामा", "raw_content": "\n‘100 कोटींची वसुली 300 कोटींवर, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा’\nबहुजननामा ऑनलाईन टीम - मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य ...\nनितेश राणेंचे अनिल परब यांच्यावर कोकणी भाषेत टीकास्त्र, म्हणाले- आता कळला ना परबांनू, आम्ही काय बोलत होतव ते\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - परिवहन विभागातील निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि काही परिवहन ...\nनारायण राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘अनिल देशमुखांनी CBI ला दिलेल्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतलंय’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - गृहमंत्रिपदावर असताना अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप ...\nबाळासाहेब आणि मुलींची शपथ घेणार्‍या मंत्री परब यांना भाजपाचा टोला, म्हणाले – ‘शपथा घेऊन सुटका होत नसते’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए न्यायालयात दिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह ...\nमनसेचे शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले – ‘Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अंबानी स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी NIA ने अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ...\nअनिल देशमुखांनी 2 तर अनिल परब यांनी 50 कोटींची मागणी केली होती, सचिन वाझेंकडून सनसनाटी आरोप\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर केले ...\nSachin Vaze Letter : ‘माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा भाजपचा डाव’ – अनिल परब\nमुंबई : बहुजननामा ऑनलाइन - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन ...\nएसटीच्या Smart Card योजनेबाबत परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी दि. 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ ...\nSachin Vaze : वर्षा बंगल्यावर हालचालींना वेग; DG, आयुक्तांसोबत CM ठाकरेंची मध्यरात्रीपर्यंत चर्चा\nमुंबई : बह��जननामा ऑनलाईन - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात ...\nनितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले – ‘हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री \nमुंबई : बहुजननामा ऑनलाइन - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी (दि. 5) विधानसभेत झालेल्या चर्चेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी परिवहनमंत्री ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘100 कोटींची वसुली 300 कोटींवर, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा’\nAssembly elections | संजय राऊतांचं आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘शिवसेना अन् राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या पर्यटकांवर पुणे ग्रामीण पोलिसांची ‘दंडात्मक’ कारवाई\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्���ा अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, कुटुंबीय करणार ‘हे’ मोठं काम\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते सोबत, तेव्हा सतीश कौशिक यांनी दिला होता लग्नाचा प्रस्ताव\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/ram-jethmalani-passes-away/", "date_download": "2021-06-17T20:30:56Z", "digest": "sha1:R453WZ3H5EBTTCUELRH5H6U3PS65APOL", "length": 9766, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "देशातले सर्वात महागडे वकिल, एवढी संपत्ती मागे सोडुन गेले - Khaas Re", "raw_content": "\nदेशातले सर्वात महागडे वकिल, एवढी संपत्ती मागे सोडुन गेले\nक्वचित असे एखादे हायप्रोफाईल प्रकरण असेल, जे या व्यक्तीने कोर्टात लढले नसेल. या व्यक्तीला देशातील सर्वात महागडा वकील समजले जाते. मात्र, हे वकील आता कोर्टात दिसणार नाहीत. होय, हे वकील म्हणजे राम जेठमलानी. राम जेठमलानी यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं आहे. ते मागील अनेक दिवसांपासून आजारी होते.\nशाग्र बुद्धीमत्तेचे राम जेठमलानी यांनी 10 वी अर्थात तत्कालिन मॅट्रिकची परीक्षा 13 व्या वर्षी उत्तीर्ण केली होती. वकीलीचे शिक्षण अर्थात LLB त्यांनी 17 व्या वर्षी पूर्ण केले. तेव्हा वकिली व्यवसाय करण्यासाठी 21 वर्षे पूर्ण असणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांची कुशाग्र बुद्धीमत्ता पाहून तेव्हा एक विशेष प्रस्ताव पारित करण्यात आला आणि त्यांना वयाच्या 18 व्या वर्षी वकिली व्यवसाय (प्रॅक्टिस) सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानतंर त्यांनी एस.सी.सहानी लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. पूर्ण केले.\nजेठमलानी यांची ओळख फक्त एक वकील म्हणून नाही. ते राजकारणातसुद्धा तितकेच सक्रीय होते. सलग दोनवेळा ते भाजपाकडून खासदार पदावर विराजमान झालेले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची धुराही सांभाळलेली आहे. राम जेठमलानी लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाकडून राज्यसभेचे खासदार देखील राहिले.\nफीस – 25 लाख रुपये चर्चेतील प्रकरणे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची केस लढविली होती. – स्मगलिंग प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याचा बचाव केला. – हवाला घोटाळ्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांची कोर्��ात बाजू मांडली. – जेसिका लाल मर्डर केसमध्ये आरोपी मनु शर्मा यांची वकिली. – 2जी प्रकरणात कनिमाझी यांची बाजू कोर्टात मांडली. – आसाराम बापू यांच्या जामिनासाठी कोर्टात लढले. – भ्रष्टाचार प्रकरणात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची बाजू कोर्टात मांडली.\n1975 साली राम जेठमलानी हे शिवसेना व भाजप यांच्या समर्थनाने उल्हासनगर येथून अपक्ष निवडणूक लढविली होती परंतु यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.\n1980 मध्ये जेठमलानी कॅनडामध्ये होते. तेव्हा त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. आणीबाणीच्या दहा महिन्यानंतर ते भारतात परतले होते. 1985 च्या निवडणूकीत काँग्रेसच्या सुनिल दत्त यांनी त्यांचा पराभव केला.\n1988 मध्ये जेठमलानी राज्यसभेचे सदस्य झाले. 2016 मध्ये राज्यसभा निवडणूकांदरम्यान दिलेल्या शपथपत्रात जेठमलानी यांनी संपत्ती घोषित केली होती. या निवडणूकीत लढणारे ते सर्वात श्रीमंत उमेदवार होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण 58 कोटी 82 लाख रुपयांची संपत्ती होती. 1.36 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती होती. त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची रोलेक्स घड्याळ होते तसेच रोख रक्कम 10 लाख एवढी होती.\nराम जेठमलानी यांना खासरेकडून भावपूर्ण श्रद्धांजली. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nचंद्रावर ५ एकर जमीन असणारा हा भारतीय आहे तरी कोण \nइस्त्रोला विक्रम लँडरचे ठिकाण सापडले भारतासाठी मोठी आनंदाची बातमी\nइस्त्रोला विक्रम लँडरचे ठिकाण सापडले भारतासाठी मोठी आनंदाची बातमी\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/09/30/chanakya-niti-23/", "date_download": "2021-06-17T20:55:54Z", "digest": "sha1:STF6TWGPKR5TOGOBZ26JWGHHH7QSQRWU", "length": 10372, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निर्लज्जपणे करा ही 3 कामे – Mahiti.in", "raw_content": "\nजीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निर्लज्जपणे करा ही 3 कामे\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांनी दिलेले 3 उपदेश सांगणार आहोत. या गोष्टींमध्ये जो व्यक्ती निर्लज्य पणा दाखवतो, किंवा यामध्ये कठोरपणे व्यवहार करतो, तोच सुखी राहू शकतो. याचा उल्लेख आपले जेष्ठ व्यक्ती देखील करत होते. चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊयात कोणत्या तीन गोष्टींमध्ये कसा निर्लज्य पणा ठेवावा.\nआचार्य चाणक्य पहिली गोष्ट सांगतात, जिथे पैसा येतो धन येते तिथे निर्लज्य बना:- एकाद्या ठिकाणी आपण पैसे गुंतवतो, किंवा उधार देतो अश्या वेळी ते पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, दुसऱ्याकडून पैसे परत मागताना संकोच वाटत असेल सतत मागण्याची लाज वाटत असल्यास समजून जा तुमचे नुकसान होणे अटळ आहे. अश्या परिस्थिती मध्ये धीट बनून वारंवार पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. जो पर्यंत पैसे परत मिळत नाहीत त्यापर्यंत निर्लज्य बनून राहणे तुमच्या फायद्याचे ठरेल.\nदुसरे आहे, ज्ञाना मध्ये निर्लज्य पणा:- याचा अर्थ असा होतो जिथे आपल्याला ज्ञान मिळते, शिकायला मिळते, तिथे कधीही संकोच करू नये, मग ते ज्ञान शाळेमध्ये असो किंवा व्यावहारिक जीवनामध्ये समाजात वावरताना असो, जिथे ज्ञान मिळेल तिथून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानामध्ये जेवढी भर पाडता येईल तेवढी प्रगती ज्यास्त होईल. एखादी गोष्ट जेव्हा समजत नसेल तेव्हा त्याची विचारणा करायला माणूस घाबरतो ज्ञान मिळवण्यासाठी संकोचिर वृत्ती ठेऊ नका. ज्ञान हे अगदी लहान बाळापासून ते वृध्दा पर्यंत सर्वांना मिळते. मी ही माहिती माझ्या पेक्षा लहान व्यक्तीला का विचारू विचारल्यास माझा अपमान होईल.. अशी भावना ठेवल्यास कधीही प्रगती होणार नाही. जेवढे ज्ञान वाढत जाईल तेवढी तुमची प्रगती होईल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील काही नवीन करण्याची जिद्द वाढेल. म्हणून जिथे ज्ञान आहे तिथे निर्लज्य पणा ठेवा. व शिकण्यासाठी तयार राहा..\nतिसरा आहे व्यवसाय:- व्यवसाय मध्ये निर्लज्य बनुन राहणे खूप महत्वाचे असते, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी आपण काही उदाहरणे पाहू, काही businessman स्वतःच्या नातेवाईकांना business मध्ये सामील करतात किंवा त्यांना जॉब देतात. काही नातेवाईक काम करण्याच्��ा लायक नसूनही फक्त नाते संबंध जपण्यासाठी त्यांना business मध्ये समाविष्ट केले जाते. किंवा त्यांना आपल्या व्यवसाय मध्ये नोकरी दिली जाते. याचा परिणाम उलट होतो, business चे नुकसान होते कारण तो व्यक्ती काम करू शकत नसतो. त्याच्या जागी दुसरा योग्य व्यक्ती घेतला असता तर business मध्ये नुकसान होण्या व्यतिरिक्त फायदा झाला असता म्हणून अश्या व्यक्तीनपासून दूर राहा.\nप्रसंगी निर्लज्य बना व अश्या लोकांना विरोध करा भलेही काहीवेळ नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला तरी चालेल. पुन्हा तो दुरावा भरून काढता येईल. जर तुम्ही सुद्धा धन, ज्ञान, व व्यवसाय या तीनही गोष्टींमध्ये निर्लज्य बनून राहिला तर सुखी जीवन जगाल…. कोणालाही मदत करण्यापूर्वी त्याची योग्यता तपासून पहा. खरच ती व्यक्ती योग्य सल्यास मदत ही करा पण जर कोणी सरळ व्यवहार नसेल तर त्या ठिकाणी निर्लज्य बना. व स्वतःचे नुकसान होण्यापासून बचाव करा…..\nआम्ही आशा करतो की आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल, ही माहिती कशी वाटली ते कमेंट लिहून आम्हाला कळवा……\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \nबेशरम होऊन करा हे काम सफलता अवश्य मिळेल – चाणक्यनिती…\nजर तुम्हाला हे ९ संकेत मिळत असतील, तर तुम्ही कोणी साधारण मनुष्य नाही- श्रीकृष्ण संकेत\n घाबरु नका, कोणते करायचे घरगुती उपाय ते जाणून घ्या…\nNext Article बायकोचे आणि आईचे जोरदार भांडण सुरू होते, नवरा एकच शब्द बोलला भांडण संपले….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80,_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T21:21:11Z", "digest": "sha1:MFJBTXUPAS6EIQEPXCNYR6OJ6AT6XZ5T", "length": 9424, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुळा नदी (अहमदनगर जिल्हा) - विकिपीडिया", "raw_content": "मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)\n(मुळा नदी, अहमदनगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख ��ुळानदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मुळानदी (निःसंदिग्धीकरण).\n१५५ किमी (९६ मैल)\nमुळा नदी सह्याद्री पर्वताच्या आजोबा डोंगराजवळ उगम पावते. हि प्राचीन नदी आहे . उगमापासून १३६ किलोमीटर वाहत आल्यावर बारागाव((नांदूर) (तालुका राहुरी)(जिल्हा अहमदनगर) परिसरात तिला अडवून तिच्यावर धरण बांधण्यात आले आहे. इसवी सन १९५८ ते १९७२ दरम्यान बांधण्यात आलेले हे मातीचे धरण जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजे २६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहे. धरणाचा पाया खोदताना काही भागात वाळू, काही भागात चिकणमाती, गेरू व कारा दगडाचे थर सापडले. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. देशात पहिल्यांदा जलविरोधी कॉंक्रीटचा पडदा या धरणाच्या पायात बांधून त्याला मजबुती देण्यात आली. धरणाच्या भिंतीची लांबी २८५६ मीटर, तर उंची ४८.१७ मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४८ चौरस किलोमीटर आहे. पाण्याखाली १३ हजार २०० एकर जमीन गेली आहे. धरणाला डावा व उजवा असे दोन कालवे असून त्यातून राहुरी, नेवासे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतीला पाणी पुरवले जाते. धरणाच्या भिंतीलगत पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह असून तेथून जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. या जलाशयाला 'ज्ञानेश्वर सागर' असे नाव देण्यात आले आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात मासेमारी चालते. नौकानयनासाठी हे उत्तम स्थान आहे. नगरपासून सुमारे ३५-४० किलोमीटर अंतरावर असलेले हे मुळा धरण पाहण्यासारखे आहे.[ संदर्भ हवा ]\nपुढे मुळा नदी ही राहुरी शहरामधून पुढे जाऊन नेवासे आणि राहुरी च्या सीमेवर असलेल्या राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे प्रवरा नदीला मिळते, त्या ठिकाणी संगमेश्वराचे मंदिर असून निसर्गरम्य असे वातावरण आहे. प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे.\nपुणे जिल्ह्यातली मुळा नदी वेगळी आहे.\nपहा: जिल्हावार नद्या , जिल्हावार धरणे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळव��डी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०२० रोजी १५:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/milk-prices-shoot-soon-rs-4-5-litre-says-amul/", "date_download": "2021-06-17T21:39:27Z", "digest": "sha1:X7FF44UX2NH2DOTXOH3P36BHF3KVAA36", "length": 11711, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "दुधाच्या दरात प्रति लिटर 4 ते 5 रूपयांची होणार 'वाढ' ? | milk prices shoot soon rs 4 5 litre says amul | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nदुधाच्या दरात प्रति लिटर 4 ते 5 रूपयांची होणार ‘वाढ’ \nदुधाच्या दरात प्रति लिटर 4 ते 5 रूपयांची होणार ‘वाढ’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच बहुतांश दूध विक्रेत्यांनी दुध दरात वाढ केली होती. आता पुन्हा वाढ झाल्यास सर्वसामान्यांना मोठा फटका बसू शकतो. दुधाच्या दरात प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची, तर दुग्धजन्य पदार्थ्यांच्या दरात 8 ते 10 रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.\nसोढी म्हणाले, अर्थसंकल्पात दूध उद्योगासाठी चांगल्या तरतुदी केल्या आहेत. दुधासह इतरही उत्पादनांची ने-आण करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक विशेष प्रकल्पांची घोषणा केली आहे. रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्रालय अनुक्रमे कृषी उड्डाण आणि किसान रेल्वे या प्रकल्पांवर काम करणार आहेत. यामुळे दूध आणि शेती उद्योगाला चालना मिळेल. सध्या देशात 53.5 मेट्रिक टन दुधावर प्रक्रिया होते. 2025 पर्यंत हाच आकडा 108 मिलियन मेट्रिक टनवर नेण्याचे सरका��चे उद्दिष्ट आहे. यासाठी 40 ते 50 हजार कोटींची गुंतवणूक आवश्यक आहे.\nसोढी यांनी सांगितले की, दूध पुरवठा करण्याची क्षमता जास्त असलेल्या कंपन्यांना यंदा मोठा फायदा होईल. दूध उत्पादक कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये दोनदा दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे उत्पन्न 2018 च्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहे.\nनर्सेस कर्मचारी सेवाभावी संस्था सोलापूरतर्फे ‘परिचारिकां’चा पुरस्कार देऊन ‘सन्मान’\nकेंद्र सरकारच्या आदेशाला कळंब नगर परिषद प्रशासनाकडून केराची टोपली\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या…\nMinistry of Defence | संरक्षण मंत्रालयात 10 वी पास तरुणांना…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या…\nPankaja Munde | पंकजा मुंडेंचे CM ठाकरेंना पत्र, म्हणाल्या –…\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून \nMaratha Reservation | घटना दुरूस्ती शिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य…\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार\nBhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळ्या प्रकरणी पुणे पोलिसांची 5 शहरात मोठी कारवाई; विविध शहरातून…\nकोविड ट��स्क फोर्सने दिला सावधानतेचा इशारा, म्हणाले – ‘2 ते 4 आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/akshay-patra-gave-food-to-12-crore-people/", "date_download": "2021-06-17T21:22:27Z", "digest": "sha1:GG4FKG2EQWNIDYX4TRQ6MSNM77SELLQF", "length": 13439, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'अक्षय पात्र'ने दिली १२ कोटी लोकांना अन्नथाळी - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/शहर/मुंबई /‘अक्षय पात्र’ने दिली १२ कोटी लोकांना अन्नथाळी\n‘अक्षय पात्र’ने दिली १२ कोटी लोकांना अन्नथाळी\nअक्षय पात्र (akshay patra) मार्च २०२० पासून देशभरातील विविध ठिकाणी आहार सुविधा देणारे उपक्रम राबवत आली आहे. संपूर्ण देश कोविड-१९ महामारीच्‍या दुस-या लाटेचा सामना करत असताना फाऊंडेशनने त्‍यांचे आहार सुविधा देण्‍याचे प्रयत्‍न वाढवण्‍याचे ठरवले आहे. सरकार व दात्यांसोबत सहयोगाने काम करत अक्षय पात्र वंचित लोकांपर्यंत पोहोचत त्‍यांचे अन्‍न व पोषण सुरक्षिततेबाबत खात्री घेत आहे. २०२० च्या लॉकडाउनपासून आतापर्यंत अक्षय पात्राने देशभरातील १२ कोटी 40 लाखांहून अधिक लोकांना अन्न थाळी देण्याचे लक्ष्य गाठले आहे.\n३० एप्रिल २०२१ पर्यंत अक्षय पात्रने १९ राज्य व एका केंद्रशासित प्रदेशांमधील वंचित लोकांना १२.४ कोटीहून अधिक आहार दिला आहे. यामध्‍ये ६.०७ कोटी शिजवलेला आहार, १०.१९ लाख आवश्‍यक किराणा मालांचे किट्स (४ कोटींहून अधिक आहार सुविधा) आणि १०.६३ लाख हॅप्‍पीनेस किट्ससह ड्राय रेशन (२ कोटींहून अधिक आहार सुविधा), स्‍वच्‍छताविषयक उत्‍पादने व शैक्षणिक साहित्‍याचा समावेश आहे. या मदत कार्यक्रमांतर्गत बेंगळुरूमध्येही एक आहार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून कोविड दररोज फ्रंटलाइन वॉरियर्स, औद्योगिक कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना 1000 थाळी शिजवलेल्या जेवणाची सेवा देत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकारच्या 3-4 खाद्य केंद्रे अन्य काही भागांतही सुरू केली जातील.\nएप्रिल २०२१ पासून राज्यव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अक्षय पात्राने (Akshay Patra) बंगळुरुमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना 5 लाखाहून अधिक प्लेट्सची सेवा दिली आहे. या लोकांमध्ये बांधकाम कामगार, औद्योगिक कामगार,झोपडपट्टीवासीय, इतर प्रकारचे गरीब आणि वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांमध्ये राहणारे लोक यांचा समावेश आहे. शहरात दररोज सरासरी सुमारे 5०,००० थाळी जेवण दिले जाते. पुढील काही दिवसांत, फाउंडेशन शहरातील सरकारी रुग्णालयात 5,000 हून अधिक प्लेट प्लेट खाण्याच्या उपक्रमाचा विस्तार करेल. याशिवाय कोविडच्या रूग्णांना रूग्णालयात दवाखान्यात पुरवण्यासाठी ते सरकारसमवेत काम करणार आहेत.\nमहामारीदरम्‍यान लोकांच्‍या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करत असलेल्‍या पोलिस कर्मचा-यांना देखील अक्षय पात्र (Akshay Patra) साह्य करत आहे दररोज ३,५०० हून अधिक शिजवलेला आहार आणि २,५०० स्‍नॅक्‍स किट्स देत आहे. यावेळी कर्नाटकचे गृहराज्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, अक्षय पत्र हा सहकार्याचा मजबूत आधारस्तंभ असून या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. यावेळी अक्षय पत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष मधु पंडित दासा म्हणाले की, सध्याच्या साथीच्या काळात आम्ही आपले प्रयत्न सुरू ठेवू आणि या संकटकाळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.\n​मुंबईत घटताहेत कोरोना रुग्ण\n'देशाची प्रगती राजीवजींच्या दूरदृष्टीमुळेच'\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\nऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारली वसतिगृहे\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sahyakada.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2021-06-17T20:12:21Z", "digest": "sha1:ZOW3SYK4TB7IAVVIHNWRGK5G6BLD2WJI", "length": 6072, "nlines": 44, "source_domain": "sahyakada.blogspot.com", "title": "सह्याद्रीच्या कडेकपारीत: २०१३ - सुरूवात एका नव्या वाटचालीची!", "raw_content": "\nसह्याद्रीमध्ये वसलेले विविध किल्ले, आधी नुसते बघत होतो... आता हळूहळू जसे वाचन वाढले तसे किल्ले बोलू लागले, थोरा मोठ्यांचा सहवास, त्यांचे लेखन आणि त्या लेखनाचे वाचन या सगळ्यांनी माझे बोट पकडले आणि मीहि त्यांच्या वाटेवर चालू पडलो या वाटेवर मला जे भावले ते आपल्या समोर मांडावयाचा हा एक यत्न या वाटेवर मला जे भावले ते आपल्या समोर मांडावयाचा हा एक यत्न कधी आपणांस ते माझ्या शब्दांतून सामोरे येईल, तर कधी जे जसे आहे तसे येईल (उदा. कविराज भूषण, कवि कलश, रामचंद्रपंत अमात्य यांचे बरोबरच अनेक मान्यवर इतिहासकारांचे संदर्भ इ.)\n२०१३ - सुरूवात एका नव्या वाटचालीची\nया ब्लॉगच्या स्वरूपात थोडा बदल करायचा आहे नुसताच दिसण्याचा नाही, तर या ब्लॉग मधे प्रसिद्ध होणा-या लेखनाचा ढंगही बदलावा असा यत्न करतो आहे\nसह्याद्रीमध्ये वसलेले विविध किल्ले, आधी नुसते बघत होतो... आता हळूहळू जसे वाचन वाढले तसे किल्ले बोलू लागले, थोरा मोठ्यांचा सहवास, त्यांचे लेखन आणि त्या लेखनाचे वाचन या सगळ्यांनी माझे बोट पकडले आणि मीहि त्यांच्या वाटेवर चालू पडलो या वाटेवर मला जे भावले ते ��पल्या समोर मांडावयाचा हा एक यत्न या वाटेवर मला जे भावले ते आपल्या समोर मांडावयाचा हा एक यत्न कधी आपणांस ते माझ्या शब्दांतून सामोरे येईल, तर कधी जे जसे आहे तसे येईल (उदा. कविराज भूषण, कवि कलश, रामचंद्रपंत अमात्य यांचे बरोबरच अनेक मान्यवर इतिहासकारांचे संदर्भ इ.)\nकिल्ले, द-या - खोरी, खिंडी, हे पाहताना जसे मला सुचले ते मी लिहू लागलो थोरांसमोर, या विषयातील जाणत्यांसमोर माझे लिखाण वाचता झालो थोरांसमोर, या विषयातील जाणत्यांसमोर माझे लिखाण वाचता झालो त्यांचे आशिर्वाद घेऊन लिहीता झालो\nआणि तेच लेखन आता मी आपल्या समोर मांडतो आहे\nयातील जे चूक ते माझे आणि जे काही बरोबर ते सगळे सगळे माझ्या थोरा मोठ्यांचे\n२०१३ - सुरूवात एका नव्या वाटचालीची\nआहे ते असे आहे, आहे ते माझे आहे, पटले तर घ्या...चल हट...हा तर सवालच नाही, तुमच्यासाठी बदलायला... मी काही पाटीवरची अक्षरे नाही वड्याच तेल वांग्यावर काढायला मला नाही जमत वड्याच तेल वांग्यावर काढायला मला नाही जमत \"ध\" चा \"मा\" करायला मला नाही सवड \"ध\" चा \"मा\" करायला मला नाही सवड आहे ते तोंडावर आहे, मामला सगळा रोख-ठोक आहे आहे ते तोंडावर आहे, मामला सगळा रोख-ठोक आहे पाठीमागे बोलायला तुमच्या सवड मला नाही पाठीमागे बोलायला तुमच्या सवड मला नाही आधी मारुन मग सॉरी म्हणायला मी काही इंग्रजांची जात नाही आधी मारुन मग सॉरी म्हणायला मी काही इंग्रजांची जात नाही उगा लाळ घोटायला मला नाही झेपत उगा लाळ घोटायला मला नाही झेपत खोटे गोड गोड बोलणे मला नाही खपत खोटे गोड गोड बोलणे मला नाही खपत स्पष्टच बोलतो जे जसे वाटते तसे स्पष्टच बोलतो जे जसे वाटते तसे मला त्यावेळी ना कोणाच्या बापाची भीती वाटते मला त्यावेळी ना कोणाच्या बापाची भीती वाटते यारी-दोस्ती माझी काही अप्पलपोटी नाहि तुमच्यासारखे छुपे स्वार्थ साधायला मी नामर्दाची अवलाद नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/malojiraje-jirnoadhar-shivmandir/", "date_download": "2021-06-17T20:10:15Z", "digest": "sha1:REHHCMPKT7HUZPG3HZHZQ3ZVUC6FQUYD", "length": 8077, "nlines": 70, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी मालोजीराजे यांनी जीर्णोद्धार केलेल्या शिवमंदिराचा इतिहास - Shodh Itihasacha", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी मालोजीराजे यांनी जीर्णोद्धार केलेल्या शिवमंदिराचा इतिहास\nबारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद��ध ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर मंदिर. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून अवघ्या 11 किलोमीटरच्या अंतरावर वेरूळच्या लेण्यांजवळ हे मंदिर असून या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी केला. याचा उल्लेख या मंदिरात असलेल्या एका शिलालेखावरून कळतो.\nवास्तुरचनेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर संपूर्ण दगडांमध्ये बांधले असून वरील बांधकाम विटा आणि चुन्याने केलेले आहे. एकूण 56 दगडी पायऱ्या असलेले हे मंदिर विविध कलापूर्ण मूर्त्यांनी सजवले आहे. या मंदिरामध्ये अनेक पुराणकथा कोरलेल्या दिसतात.\nयामध्ये शिवपार्वती विवाह, गणेश कथा, ब्रम्हा, विष्णू अशा अनेक कथा कोरलेल्या दिसतात. अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराला घृष्णेश्वर हे नाव पडण्यामागे एक कथा सांगितली जाते. ती अशी की, घृष्णा ही शिवाची भक्त होती. शंकराच्या उपासनेमध्ये आणि पूजेमध्ये ती तल्लीन होत होती.\nशिवाने अशिर्वाद देताच तिला पुत्र झाला. मात्र घृष्णाची बहीण सुदेही ही तिची सवत ही होती. दोघींना मुलबाळ होत नव्हते. परंतु शिवाच्या आशीर्वादाने घृष्णाला पुत्रप्राप्ती झाली. या मत्सराने सुदेहाने घृष्णाच्या मुलाचा वध केला.\nशिवपूजेत तल्लीन असलेल्या घृष्णाला ही वार्ता कळताच ती डगमगली नाही. तिने पूजा संपूर्ण केली. शिवाची मनोभावे पूजा केल्याने पुन्हा महादेव प्रसन्न झाले आणि घृष्णाचा पुत्र पुन्हा जिवंत झाला. याठिकाणी शंकराने कायमचे वास्तव्य करावे. या मागणीने शिव स्थायिक झाले आणि घृष्णेच्या शिवभक्तीने या ठिकाणास “घृष्णेश्वर” हे नाव प्राप्त झाले.\nसुंदर शिल्पकलेने नटलेले हे मंदिर पाण्यासाठी नक्की जा. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावरील माहिती वाचायला आवडेल हे नक्की सांगा.\nछत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी\nतुंबाड चित्रपटातील पुरंदरे वाड्याविषयी आश्चर्यकारक माहिती\nउष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय.. फक्त हि दोन पाने अंघोळीचा पाण्यात टाका\nनिसर्गाचा अद्भुत अविष्कार “आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड”\nभारतातील पहिला रंगीत चित्रपट हा होता\nआकाशाला भिडणारा सुळका असणारा धोडप किल्ला\nसातारा जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला ”केंजळगड”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/covid19-record-of-high-number-of-new-corona-patients-in-the-district-today", "date_download": "2021-06-17T20:31:16Z", "digest": "sha1:D2BZFCDP2J2TUNCQZY6MPJOPPFE436HA", "length": 7681, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "COVID19 : जिल्ह्यात आज चार हजार ४७५ रुग्णांची नोंद", "raw_content": "\nCOVID19 : जिल्ह्यात आज चार हजार ४७५ रुग्णांची नोंद\nकुठे, किती नवे रुग्ण\nअहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात बुधवारी करोना बाधितांचा उच्चांकी आकडा समोर आला आहे. यामुळे जिल्ह्यात करोना संसर्गाचा विस्फोट झाला असल्याचे दिसत असून एका दिवसात 4 हजार 475 करोनाचे नवे रुग्ण सापडल्याने उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 25 हजारांच्या पुढे गेली आहे. तर जिल्ह्यातील एकूण बाधितांची वाटचाल आता वेगाने दोन लाखांच्या दिशेने होत असल्याचे दिसत आहे.\nजिल्ह्यात काल 3 हजार 103 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 66 हजार 355 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 85.91 टक्के आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 25 हजार 114 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये 1 हजार 53, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 2 हजार 385 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 37 रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 59, अकोले 135, जामखेड 115, कर्जत 101, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 41, नेवासा 11, पारनेर 46, पाथर्डी 70, राहता 27, राहुरी 07, संगमनेर 149, शेवगाव 120, श्रीगोंदा 102, श्रीरामपूर 40, कँटोन्मेंट बोर्ड 9, मिलिटरी हॉस्पिटल 9 आणि इतर जिल्हा 9 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 576, अकोले 61, जामखेड 12, कर्जत 22, कोपरगाव 111, नगर ग्रामीण 366, नेवासा 124, पारनेर 110, पाथर्डी 34, राहाता 218, राहुरी 96, संगमनेर 216, शेवगाव 27, श्रीगोंदा 52, श्रीरामपूर 230, कँटोन्मेंट बोर्ड 30 आणि इतर जिल्हा 90 आणि इतर राज्य 10 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 1 हजार 37 जण बाधित आढळुन आले. मनपा 131, अकोले 8, जामखेड 03, कर्जत 121, कोपरगाव 125, नगर ग्रामीण 61, नेवासा 21, पारनेर 130, पाथर्डी 40, राहाता 36, राहुरी 116, संगमनेर 21, शेवगाव 05, श्रीगोंदा 146, श्रीरामपूर 13, कँट���न्मेंट 53 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.\nनगर मनपा 766, नगर ग्रामीण 468, संगमनेर 386, श्रीगोंदा 300, पारनेर 286, श्रीरामपूर 283, राहाता 281, कर्जत 244, कोपरगाव 238, राहुरी 219, अकोले 204, नेवासा 156, शेवगाव 152, पाथर्डी 144, जामखेड 130, अन्य जिल्हा 106, भिंगार 92, अन्य राज्य 11, लष्कर रुग्णालय 9 असे आहेत.\n26 हजार लस आली\nजिल्ह्यात 28 एप्रिलनंतर बुधवारी पहाटे 26 हजार करोना प्रतिबंधक लसचा पुरवठा झाला आहे. यात 8 हजार लसही को-व्हॉक्सीन कंपनीची असून ही लस नगर शहरातील 18 ते 44 वयोगटातील नोंदणीकृत लोकांसाठी आहे. उर्वरित लस ही कोव्हीलशीड कंपनीची असून ती लस 45 वर्षापुढील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाठविण्यात आली. जिल्ह्यात काल दुपारनंतर अनेक ठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली. मात्र, यावेळी मोठ्या संख्याने नागरिकांनी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी गोंधळ झाला. लसचा तुटवडा असल्याने आता नागरिक हैराण झाले असून 1 मे पासून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील सशुल्क लसीकरण थांबविण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/dhule-corona-update-news-200", "date_download": "2021-06-17T20:55:31Z", "digest": "sha1:AQ43RTKBN7T5J7QY4GQDLXMJV5TKX43I", "length": 3414, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "dhule corona update news", "raw_content": "\nजिल्ह्यात रुग्णसंख्येत घट पण मृत्यूच्या दरात वाढ\nधुळे - Dhule - प्रतिनिधी :\nजिल्ह्यात करोना रुग्ण संख्या घटत असली तरी मृत्यू दर मात्र कायम आहे. आज करोनाने जिल्ह्यात चार जणांचा बळी गेला आहे. तर गुरुवारी 24 तासात 127 बाधित आढळले आहेत.\nयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शहरातील शिवाजी नगर येथील 36 वर्षीय पुरुष, राजदीप सोसायटीतील 64 वर्षीय पुरुष आणि नाणे येथील 60 वर्षीय महिला तर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तर्‍हाड कसबे येथील 60 वर्षीय पुरुष कोरोना कक्षात उपचार घेत होते.\nपरंतु आज चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने 654 जणांचा बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 252 आणि ग्रामीण भागात 402 रुग्णांचा समावेश आहे.\nजिल्हा रुग्णालय येथील 18, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 7, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 4, भाडणे साक्री सीसीसी मधील 6, मनपा सीसीसी मधील 10, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 8, एसीपीएम लॅबमधील 19, खासगी लॅब मधील 11 असे गुरुवारी 24 तासात 127 रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 40 हजार 770 व��� पोहचली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/02/rajarshi-shahu-maharaj-nibandh-in-marathi-language.html", "date_download": "2021-06-17T21:00:53Z", "digest": "sha1:KUR25RSNHWRNTUSVSFWW52A5GMS7LHIM", "length": 16574, "nlines": 125, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nजेव्हा समाजात 'अधर्म' माजतो तेव्हा धर्मरक्षणार्थ सत्पुरुषांचा जन्म होतो, असं म्हणतात.\nथोर समाजसुधारक, बहुजन समाजाचा उद्धारक व कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती पावलेले कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे २६ जुलै १८७४ रोजी झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील आणि आई राधाबाई.\nRead also : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध\nदहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे शिवाजी महाराज यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च, १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले आणि ते कोल्हापूर राज्याचे छत्रपती शाहू महाराज झाले.\nशाहू महाराजांचे व्यक्तिमत्त्व धिप्पाड होते. उंची ५ फूट ९ इंच आणि वजन १९७ पौंड होते. चालण्याची ढब मर्दानी ऐटबाज अशी होती.\nआत्मसंयम आणि आत्मनिश्चय हे शाहू महाराजांचे दुर्मीळ गुण होते. अत्यंत चाणाक्ष, विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेले; पण शांत स्वभावाचे ते राजे होते.\n\"महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान फार वरच्या दर्जाचे आहे.” महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराजांच्या कार्याबद्दल दिलेली ही पावती किती बोलकी आहे.\nRead also : छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध\n'लोकांचा राजा' ही जनतेनेच त्यांना दिलेली पदवी होती. कोल्हापूर संस्थानचे अधिपति, बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करणारे समाजसुधारक दलितांचा उद्धार करणारे, पुरोगामी दृष्टी असल्याने 'द्रष्टे पुरुष' म्हणून शाहू महाराज मान्यता पावले होते.\nआर्थिक प्रगती साधण्यासाठी शेतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच देशाच्या उन्नतीसाठी उद्योग या दोन्ही क्षेत्रात सहकाराने आपण विकास साधू शकतो, हा 'द्रष्टा' विचार त्यांनी लोकांना दिला.\nयुरोपचा दौरा करून आल्यानंतर तेथील भौतिक प्रगती, शेती सुधारणा, उद्योगधंदे, धरणे, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, लोकशाही, जीवनपद्ध���ी, वैज्ञानिक प्रगती, सार्वजनिक शिस्त, देशभक्तीची भावना या सर्वांचा महाराजांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.\nखासबाग येथील कुस्त्यांचा आखाडा, नाटकासाठी भव्य पॅलेस थिएटर, भोगावती नदीवर बांधलेले राधानगरी धरण अशा मोठ्या प्रकल्पांची सुरुवात युरोप दौयानंतरच झाली.\nRead also : लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध\nनाटक, नृत्य इ. कला तसेच शाळेमधील व्यावसायिक शिक्षण, धार्मिक शिक्षण, संस्कार, सूतकताई, मातकाम, शेतकी, विणकाम इ. कडे स्वतः शाहू महाराज जातीने लक्ष घालत.\nशूद्रातिशूद्रांच्या प्राथमिक शिक्षणाच्या बिकट प्रश्नास हात घालणाऱ्या म. जोतीराव फुल्यांनंतर राजर्षी शाहू महाराजांचेच नाव घेता येईल. शिक्षण ही सर्व प्रकारच्या सुधारणांची गुरुकिल्ली आहे, या विचारावर त्यांची नितांत श्रद्धा होती.\nस्वावलंबन, स्वदेशी बलोपासना, राष्ट्रप्रेम यांचे संस्कार कीर्तनाद्वारे समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. स्वतः कीर्तन करून लोकशिक्षण करणारा हा राजा कीर्तनाची कथानके छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरून गुंफलेली असत.\nमहाराजांचे शैक्षणिक कार्य महाराष्ट्रभर पसरले होते. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, उत्तमोत्तम शिक्षक आपल्या शिक्षण संस्थांवर त्यांनी नेमले. महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा शाहू महाराजांनी पुरस्कार केला.\n१९१७ मध्ये पुनर्विवाह कायदा तर १९१८ मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा करून तसे विवाहही घडवून आणले.\nRead also : वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध\nकै. डॉ. सूर्यकांत खांडेकर यांनी मोठ्या दिलाच्या, आदर्श राज्यकर्ता शाहू महाराजांना काव्यातून वाहिलेली ही श्रद्धांजली\n\"हिरे, माणके, सोने उधळा, जयजयकार करा\nजय राजर्षी शाहूराजा, तुजला हा मुजरा\nमहाराष्ट्राचा उद्धारक तू, रयतेचा राजा\nपददलितांचा कैवारी तु, श्रमिकांचा राजा\nपराक्रमी तु, उज्ज्वल दैवत शूर मराठ्यांचे\nस्वातंत्र्याचे तूच मनोहर स्वप्न भारताचे\nअशा या शिक्षणमहर्षीचे निधन ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे झाले.\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nअस्मिताओं का स��घर्ष पाठ का सारांश - डॉ. श्यामचरण दुबे\nअस्मिताओं का संघर्ष पाठ का सारांश : अस्मिताओं का संघर्ष डॉ. श्यामचरण दुबे ( Shyama Charan Dubey )द्वारा लिखा गया एक निबंध है\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nसूरज का सातवाँ घोड़ा - धर्मवीर भारती\nसूरज का सातवाँ घोड़ा : सूरज का सातवां घोड़ा धर्मवीर भारती द्वारा लिखा गया एक उपन्यास है जो कि तीन कहानियों का संग्रह है मित्रों इस लेख म...\nअशोक के फूल निबंध का सारांश - हजारी प्रसाद द्विवेदी\nअशोक के फूल निबंध का सारांश - हजारी प्रसाद द्विवेदी प्रस्तुत निबन्ध में हजारी प्रसाद द्विवेदी जी ने ‘अशोक के फूल’ की सांस्कृतिक परम्परा ...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/cbse-icse-board-exam-2021-supreme-court-of-india-hear-petition-demanding-cancelling-board-exam-466813.html", "date_download": "2021-06-17T20:07:50Z", "digest": "sha1:H3KBNHU3PRPWEH45ZV6JSBDDOJXNDJAH", "length": 17462, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCBSE, ICSE Class 12 Exams: बारावीच्या परीक्षा रद्द होणार का सुप्रीम कोर्टात आज सुनावणी\nCBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : सीबीएसई (CBSE) म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या आणि आयसीएसई बोर्डाच्या (ICSE) परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अ‌ॅड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या बेंच समोर ही सुनावणी होईल. (CBSE board exam 2021 Supreme Court of India hear petition demanding cancelling board exam)\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष\nममता शर्मा यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी 28 मे म्हणजेच शुक्रवारी स्थगित करण्यात आली होती. आज होणाऱ्या सुनावणीत काय होणार हे पाहावं लागणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 1 जूनला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय जाहीर केलं होतं. न्यायालय या बाबीकडे लक्ष देणार का पाहावं लागेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बारावीच्या परीक्षेसंदर्भात 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती. त्यानंतर रमेश पोखरियाल यांनी 25 मे पर्यंत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांकडून अहवाल मागवले होते. सुप्रीम कोर्टातील आज होणाऱ्या सुनावणीत काय होते हे पाहावं लागणार आहे\n300 विद्यार्थ्यांचं सरन्यायाधीशांना पत्र\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची 12 परीक्षा रद्द करणे किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं. विद्यार्थ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणि म्युकर मायकोसिसचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश यांनी लक्ष घालावं, असं देखील म्हटलं होतं.\nकेंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार\nकेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं आहे. रमेश पोखरियाल निशंक हे1 जून रोजी बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन परीक्षांचं आयोजन करणं व्यवहार्य नाही. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भूमिका विद्यार्थ्यांकडून मांडण्यात येत आहे.\nबारावी परीक्षेसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी https://t.co/QwAcVSDADQ #HSC #SC\nCBSE Tele Counselling: सीबीएसईचा विद्यार्थी पालकांसाठी मोठा निर्णय, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न\nCBSE board exam: सुप्रीम कोर्टातील बोर्ड परीक्षांवरील सुनावणी स्थगित, याचिकेवर पुन्हा सुनावणी कधी\nCBSE 12th Result Evaluation : मार्कांचा फॉर्म्युला ठरला, विद्यार्थ्यांना कसे मार्क मिळणार, वाचा सविस्तर\nशाळा सुरू करायच्या, पण कश�� मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम\nनागपूर विद्यापीठाचा 9,429 विद्यार्थ्यांना दणका, समाधानकारक कारणं न दिल्याने पुनर्परीक्षेची विनंती फेटाळली\nबारावीच्या निकालासाठी दररोज आनलाईन मिटींग घ्या, 2 आठवड्यामध्ये निकष सांगा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nदहावी परीक्षांचं काय होणार, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडं महाराष्ट्राचं लक्ष, बारावी संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चा���ी ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/03/30/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2021-06-17T20:42:59Z", "digest": "sha1:3PB62OH4PPESSOWIL55YLKILFG2ZUUSR", "length": 19415, "nlines": 246, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत 24×7 मदत कार्य", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत 24×7 मदत कार्य\nजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अडचण असल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन\nमुंबई, दि.30 : कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागर‍िकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत तात्का�� निरसन केले जात आहे.\nजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागर‍िकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मंत्री महोदय यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे मंत्री कार्यालयाचे आवाहन आहे.\nश्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव – 9870336560\nश्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी – 9766158111\nश्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी- 7588052003\nमंत्री कार्यालयामार्फत अशी सुविधा प्रथमच सुरू झाली आहे. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक या सुविधेबाबत समाधानी आहेत.\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\n‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या अस्तित्वासाठी: सत्तारुढ, विरोधी पक्षांसह जनतेची एकजूट महत्त्वाची – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात; राज्य नियामक आयोगाची घोषणा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाह��� करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या ��मारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/author/administrator/", "date_download": "2021-06-17T20:55:14Z", "digest": "sha1:55KQTC4FU55Q4L7KX4NP65MBJE77VFNV", "length": 4069, "nlines": 90, "source_domain": "marathilyrix.com", "title": "admin - Marathi Lyrics", "raw_content": "\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nMarathi Naar-dorln tujhyaa naavaachn- मराठी नार – डोरलं तुझ्या नावाचं माझ्या गल्यान बांधायचं ठरलं\nसही अंगठ्याने सातबारा कोरा\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nAala Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nशांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव\nआला बाबुराव आता आला बाबुराव\nआला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\nपाखुळीच्या पंखावानी मऊ तुझं गालं\nऊसामंदी साखर जशी गोड तुझ बोलं\nमाझ्या डोळ्यात रुप साठलं पिरमात मन बेधुंद झालं\nतुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतय ग राणी \nजशी हूर तू , जणू नूर तू , मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी\nPremacha Jangadgutta g – प्रेमाचा जांगडगुत्ता ग\nPremacha Jangadgutta g – प्रेमाचा जांगडगुत्ता ग\nजीव झाला खलबत्ता ग\nKitida Navyane Tula Aathavaave-कितीदा नव्याने तुला आठवावे\nKitida Navyane Tula Aathavaave – कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे\nNazrecha Teer Tuza -English and Marathi Lyrics – नजरेचा तीर तुझा , काळजात लागला नाद तुझ्या ज्वानीचा , नाही पार चांगल\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/1-lakh-coins-brought-by-merchant-to-pay-electricity-bill-the-electricity-board-sent-him-back-1566793805.html", "date_download": "2021-06-17T20:53:14Z", "digest": "sha1:BLEAHJUERIYIWWASNOQVAZTJ2TEY7SPK", "length": 4605, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "1 lakh coins brought by merchant to pay electricity bill; The electricity board sent him back | विज बिल भरण्यासाठी व्यापाऱ्याने आणली १ लाखाची नाणी; वीज मंडळाची उडाली धांदल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविज बिल भरण्यासाठी व्यापाऱ्याने आणली १ लाखाची नाणी; वीज मंडळाची उडाली धांदल\nकोरबा - छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील एका कापड व्यापाऱ्याने चलाखी करत १ लाख रुपयाची नाणी वीज बिल भरण्यासाठी आणली होती. नाणी पाहून कर्मचारी गोंधळून गेले. तो व्यापारी इकडे तिकडे फिरत कर्मचाऱ्यांना वीज बिलाचे पैसे घेण्यास सांगत होता. परंतु कर्मचाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला. व्यापाऱ्याने काही नोटाही आणल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी नोटाच्या रकमेइतके बिल हप्त्याच्या स्वरूपात स्वीकारण्याची तयारी दर्शवली. रक्कम भरून घेतली आणि त्यास परत पाठवले.\nयासंदर्भात माहिती अशी की, पवनकुमार यांच्याकडे वीज बिलाची एक लाख रुपये थकबाकी होती. वीज मंडळाने मोठ्या थकबाकीदारांसाठी वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. थकबाकी न भरल्यास वीज जोडणी कापण्यात येत आहे. पवनकुमार यांच्याकडे एक लाख रुपये थकबाकी होती. त्याला बिल भरण्यास सांगितले असता, दोन पोती भरून चिल्लर नाणी आणली होती.\nएक काेटीच्या खंडणीसाठी बीडमधील व्यापाऱ्यावर चाकूहल्ला; पावणेदाेन लाखांची लूट, ९ जणांवर गुन्हा\n'टेरर फंडिंग' प्रकरणात सीमेपलिकडे व्यापार करणाऱ्या काश्मीरच्या 4 व्यापाऱ्यांच्या घरांवर एनआयएने मारला छापा\nवामन हरी पेठे सोने घोटाळा प्रकरणामध्ये सराफा व्यापाऱ्याला अटक; महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-corporation-removing-d-4233341-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:23:05Z", "digest": "sha1:RMDH24U5AO3CYNPX4MYXZHD44PQUSWWV", "length": 5310, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corporation Removing D.P. Kulkarni From Assistant Director Of Planing | मनपा हटवणार डी. पी. कुलकर्णी यांना नगररचना सहाय्यक संचालकपदावरून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनपा हटवणार डी. पी. कुलकर्णी यांना नगररचना सहाय्यक संचालकपदावरून\nऔरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिलेली असूनही डी. पी. कुलकर्णी यांना नगररचना सहायक संचालकपदावरून (एटीडीपी) हटवण्याचा प्रस्ताव 12 एप्रिलच्या मनपा सर्वसाधारण सभेसमोर पुरवणी विषयपत्रिकेत मांडण्यात आला आहे. शिवसेनेच्या शिवाई ट्रस्ट इमारतीला अतिरिक्त बांधकामाबद्दल नोटीस बजावल्या��े कुलकर्णी यांना हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.\n2009 अखेरपर्यंत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले कुलकर्णी यांची तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नगररचना सहायक संचालकपदी बढतीवर नियुक्ती केली होती. त्यानंतर शासनाकडून आलेले अधिकारी भंडारी यांच्याकडे पदभार देण्याविरुद्ध कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा सात जून 2010 रोजी न्यायमूर्ती एन. डी. देशपांडे, पी. व्ही. हरदास यांनी कुलकर्णी यांच्याकडून कार्यभार काढण्यास स्थगिती दिली. पाच महिन्यांपूर्वी कुलकर्णी यांनी शिवाई ट्रस्टमधील अतिरिक्त बांधकामाबद्दल दंड आकारणीची नोटीस बजावली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडण्यात आली. 2009 ते 2012 कालावधीत नगररचनामध्ये गैरकारभार झाला. त्याची चौकशी करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यास आयुक्तांनी नकार दिला. त्यामुळे 12 एप्रिलच्या सभेत कृष्णा बनकर, वीरभद्र गादगे, पंकज भारसाखळे, किशोर नागरे, गिरजाराम हाळनोर यांनी कुलकर्णी हटावचा अशासकीय प्रस्ताव मांडला आहे. या पदावर शासनाचा अधिकारी असावा, असा दिवाणी अर्ज कुलकर्णी यांनी स्थगिती मिळवलेल्या याचिकेत उच्च न्यायालयामध्ये दाखल करावा, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-three-murder-case-in-mumbai-mother-took-addicts-son-5672697-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:50:31Z", "digest": "sha1:DHHZWJ4QPO2SB5KTYCZLGYAAEAAT7ZK2", "length": 3415, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "three murder case in mumbai, mother took addicts son | घरभाडे थकल्याने सख्ख्या भावाच्या छातीत भोसकली कैची, आईकडून दारुड्या मुलाची हत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघरभाडे थकल्याने सख्ख्या भावाच्या छातीत भोसकली कैची, आईकडून दारुड्या मुलाची हत्या\nमुंबई- मागील 24 तासांत तीन हत्याकांडाने मुंबई हादरली आहे. भांडुप, मानखुर्द आणि धारावीत निर्घृण हत्येच्या घटना घडल्या आहेत. घरभाडे थकविल्याच्या रागात एकाने सख्ख्या भावाच्या छातीत कैची भोसकली आहे, दुसर्‍या घटनेत जन्मदात्या आईनेच दारुड्या मुलाची हत्या केली तर तिसर्‍या घटनेत र्ववैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आली.\nधारावीत छातीत कैची भोसकून थोरल्या भावा��ी हत्या\nधारावीतील चमडा बाजार परिसरात राहाणारे हैदर कामरुद्दिन आलम (वय-38) यांच्या छातीत धाकट्या भावाने कैची भोसकून निर्घृण हत्या केली. अन्सार (वय-28) असे आरोपीचे नाव आहे. घरभाडे थकविल्याच्या रागातून हे हत्याकांड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... जन्मदात्या आईनेच घेतला मुलाचा जीव... काय आहे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-health-service-news-in-marathi-health-department-doctor-divya-marathi-4575466-NOR.html", "date_download": "2021-06-17T19:44:06Z", "digest": "sha1:BQRYZ6YQO52Z4ZGF2EFWH7UPYW7H7UHM", "length": 8308, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Health Service News In Marathi, Health Department, Doctor, Divya Marathi | ग्रामीण भागातील सेवेसाठी डॉक्टरांना मिळणार ‘चॉइस’,आरोग्य विभागाची नवी शक्कल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nग्रामीण भागातील सेवेसाठी डॉक्टरांना मिळणार ‘चॉइस’,आरोग्य विभागाची नवी शक्कल\nअकोला - वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना सुरुवातीचा काही काळ ग्रामीण भागामध्ये सेवा करणे अनिवार्य आहे. मात्र, असे असताना ग्रामीण भागांमध्ये जाऊन सेवा देण्यास डॉक्टर तयार नसतात. त्यामुळे आरोग्य विभागाने आता डॉक्टरांना ग्रामीण भागातील त्यांचा पसंतीक्रम ठरवण्याचा अधिकार त्यांना दिला आहे. ही नवी शक्कल आरोग्य विभागाने शोधून काढल्याने ग्रामीण भागात डॉक्टर जाण्यास मदत होणार आहे.\nग्रामीण भागामधील वैद्यकीय अधिकार्‍यांची राज्यांमध्ये हजारो पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाने डॉक्टरांना त्यांच्या सोयीनुसार गाव आणि जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यामुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागांचा अनुशेष भरण्यास मदत होणार असून, ग्रामीण जनतेला चांगल्या वैद्यकीय सोयी मिळण्यास मदत होणार आहे. पूर्वी डॉक्टरांना नोकरीकरिता पाहिजे तो जिल्हा उपलब्ध नसल्याने तेथे नोकरी करण्याकरिता त्यांच्यामध्ये नाराजी असायची. मात्र, आता त्यांना आवडत्या जिल्हय़ात नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक पाच किलोमीटरच्या आत ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयांचे जाळे आहे. मात्र, या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर सेवा देण्यात तयार नसल्याने परिणामी, सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना उपचाराकरिता खासगी ���ुग्णालय किंवा शहरात येण्याशिवाय पर्याय नसतो. याची दखल घेऊन आरोग्य विभागाने एक पाऊल मागे येऊन डॉक्टरांना पसंतीक्रम ठरवण्याचे स्वातंत्र दिले आहे. विशेष म्हणजे, यानुसार प्रथमच आवडीनुसार डॉक्टरांना हवा असलेला जिल्हा सेवा करण्याकरिता उपलब्ध होणार आहे. यापुढे मुलाखतीला बोलावलेल्या डॉक्टरांसमोर एक प्रोजेक्टर लावले जाणार आहे. यावर कोणत्या जिल्हय़ात किती पदे रिक्त आहेत, ते नमूद केले जाईल.\nएखाद्या डॉक्टरने आपल्या आवडीनुसार जिल्हा निवडल्यास त्या ठिकाणच्या सेवेसाठी त्यांचा विचार केला जाणार आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर तत्काळ त्यांना नियुक्तिपत्र दिले जाणार आहे. सध्या राज्यामध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांची 1,881 पदे रिक्त आहेत. केवळ ग्रामीण भागामध्ये सोयीचे ठिकाण मिळत नसल्यामुळे एवढा मोठा अनुशेष वाढला असून, त्याचा फटका ग्रामीण रुग्णांना बसत आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरली जाणार आहेत, तर दुसर्‍या टप्प्यामध्ये विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरली जाणार असल्याची माहिती आहे.\nग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील\nअगोदर ग्रामीण भागात सेवा करण्यासाठी डॉक्टरांपुढे चॉइस नसायचा. त्यामुळे डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार होत नसत. आता मात्र डॉक्टरांना सोयीचे ठिकाण निवडता येत असल्यामुळे दुर्गम भागातही नोकरी करण्यासाठी जवळपास 500 डॉक्टरांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मदत होईल. सुजाता सौनिक, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय\nस्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/tribals-provide-will-have-the-rights-in-the-forest-belt/", "date_download": "2021-06-17T19:40:23Z", "digest": "sha1:FZJB23Q4IV7GGB45QBJLA3LRH3BSDTWK", "length": 9913, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यात सर्वाधिकार मिळणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यात सर्वाधिकार मिळणार\nपालघर: आदिवासी बांधवांना जंगलातील त्यांच्या हक्काच्या वनहक्क पट्ट्यात शेती करणे, शेतीसाठी विहीर अथवा शेतात घर बांधणे हे सर्वाधिकार मिळणार असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. डोयापाडा ता. विक्र���गड येथे वयम चळवळ या सामाजिक संस्थेने आदिवासी बांधवांसाठी राज्यपाल श्री. कोश्यारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.\nकेंद्र शासन व राज्य शासन ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून काम करत आहे. आपल्या भागात आल्यावर शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहचल्या असल्याचे पाहिले आहे. डोयापाडा या आदिवासी बहुल तसेच दुर्गम भागात वीज, पाणी, स्वयंपाकासाठीचा गॅस, स्थानिक रस्ते, स्वस्त धान्य दुकाने उपलब्ध झाले आहे, असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.\nआदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यातील अधिकार देण्यात आले आहेत. ज्यांना वनहक्क पट्ट्याचे हक्क अद्याप प्राप्त झाले नाहीत त्यांना लवकरच वनहक्क प्राप्त होतील, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी कृष्णा भवनामृत संघाच्या आश्रमास भेट देऊन सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या. डोयापाडा येथील कार्यक्रमासाठी येत असताना मार्गावरील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले.\nयावेळी विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, सर्वश्री उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, विकास गजरे, अर्चना कदम, संजय अहिरे आदी विविध विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.\npalghar पालघर Bhagat Singh Koshyari भगत सिंह कोश्यारी वयम चळवळ वयम vayam\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीब���ारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-06-17T21:38:48Z", "digest": "sha1:3JH775FTEELW6N2WMKXLHIZPPMY5I6H5", "length": 4553, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७०४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७०४ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/aklpit/uicgd33k", "date_download": "2021-06-17T20:18:54Z", "digest": "sha1:AY5FWT5PRP35GDVKK2LPH5UFF3YCMCO3", "length": 28672, "nlines": 358, "source_domain": "storymirror.com", "title": "अकल्पित | Marathi Drama Story | Sangieta Devkar", "raw_content": "\nप्रेम संसार शाळा आई साडी मूल पेपर स्त्रीत्व डाॅक्टर हार्मोन्स\nतनु माझा फोन दे आत आहे... निषाद ऑफिसला निघाला होता, तो फोन बेडरूमम���्येच विसरून आला. तन्वी ने फोन आणून दिला.\nतसा निषाद म्हणाला, तनु घाई घडबड करू नको व्यवस्थित शाळेला जा, काळजी घे स्वतःची आणि आपल्या बाळाचीसुद्धा... त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं व तिला बाय करत निघून गेला.\nनिषाद सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि तन्वी एका प्रायमरी स्कूलमध्ये टीचर होती. दोघांचा सुखी संसार होता. लग्नाला चार वर्षे झाली होती. ऑल सेट होतं, सो आता त्यांनी बाळाचा विचार केला होता. आणि तनु ला दुसरा महिना सुरु होता, दोघं खूप खुश होती. तनुला लहान मुलं खूप आवडायची म्हणूनच तिने टीचरचा जॉब स्वीकारला होता. ती स्वतःचे आवरून शाळेत गेली. दुपारनंतर ती घरी यायची मग जेवून थोडा आराम करायची, निषाद संध्याकाळी यायचा.\nदुपारी पेपर वाचत असताना एका बातमीने तन्वीचे लक्ष वेधून घेतलं, \"तुम्हाला सुसंस्कारी, हुशार, एक्स्ट्रा ऑर्डनरी, हुबेहूब तुमचेच गुण असलेले मुल हवे आहे का मग आजच भेटा, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. फर्नांडिस...\" अशी जाहिरात होती. त्या डॉ.चा फोन नंबर दिला होता. तन्वीच्या मनात आले की खरंच असे होत असेल का मग आजच भेटा, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. फर्नांडिस...\" अशी जाहिरात होती. त्या डॉ.चा फोन नंबर दिला होता. तन्वीच्या मनात आले की खरंच असे होत असेल का असे झाले तर चांगलेच आहे ना, निषाद पण खूप हुशार आहे त्याचे गुण आपल्या मुलात आले तर छानच आहे मग, तिने निषादला ही बातमी दाखवायचे ठरवले.\nरात्री जेवण झाल्यावर तन्वीने निषादला ती जाहिरात दाखवली. त्याने वाचली. निषाद म्हणाला, तनु असं काही होत नसते. आपले मुलं आपल्या सारखेच होणार त्याचा स्वभाव, गुण आपलेच असणार. असे कोणती ट्रीटमेंट घेऊन एक्सट्रा ऑर्डनरी मुलं जन्माला येत नसतात.\nपण निषाद एकदा भेटून येऊ ना त्या डॉ.ना, काय सांगतात बघू ना प्लिज.\nतो म्हणाला, तनु हा केवळ वेडेपणा आहे.\nपण तनु ऐकायला तयार नव्हती. तिला भेटायचे होते डॉ.ना. तिच्या हट्टापायी दुसरे दिवशी ते दोघं डॉ. फर्नांडिसना भेटले. डॉ म्हणाले, मी बाहेर देशातून शिकून आलो आहे. आमच्या थेरपी आणि मेडीसिनमुळे अशी कित्येक मुलं जन्माला आली आहेत. त्यांनी काही जोडप्यांचे त्यांच्या बाळासोबतचे फोटो दाखवले, त्या पालकांचे अनुभव दाखवले.\nते दोघे घरी आले. डॉ.च्या बोलण्याचा तन्वीवर चांगलाच प्रभाव पडला होता. सो ती ही ट्रीटमेंट घेणारच म्हणून निषादकडे हट्ट करू लागली. श���वटी निषादला तिचे ऐकावेच लागले. डॉ. फर्नांडिस यांची ट्रीटमेंट तन्वीला सुरु झाली. जवळ जवळ सहा महिने ही ट्रीटमेंट चालू होती. सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ व्यवस्थित होत असल्याचे समजत होते. सो निषाद निश्चिंत होता.\nयथावकाश तनुला नऊ महिने पूर्ण झाल्यावर छान गुटगुटीत असा मुलगा झाला. दोघं खूप खुश होते. बाळासाठी तनुने जॉब सोडला होता. ती बाळाचं सगळं आनंदाने करत होती. बाळ सेम निषादची झेरॉक्स कॉपी होतं. बाळाचे नाव पार्थ ठेवण्यात आले. पार्थ खूप अवखळ आणि हुशार होता. बडबड, मस्तीही जास्तच करायचा. हळूहळू पार्थ के. जी. स्कूलमध्ये जाऊ लागला. मग पहिली, दुसरी असे करत तो आठव्या इयत्तेत गेला. तन्वीने पुन्हा जॉब सुरू केला होता. पार्थ अभ्यासात कायम पहिला नंबर, सगळ्या खेळात, स्कुल ऍक्टिव्हिटीमध्ये पार्थच पुढे असायचा, नंबर मिळवायचा.\nतन्वी निषादला म्हणालीसुद्धा, बघ पार्थ आपल्या दोघांपेक्षा जास्तच हुशार झाला, त्या डॉ.च्या ट्रीटमेंटमुळे.\nदोघं खुश होते, पार्थ यंदा नवव्या इयत्तेत गेला, तसा तो कोणत्याच खेळात इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत नव्हता, खूप शांत शांत असायचा. मोजकेच बोलायचा. तन्वीला वाटले अभ्यासाचा लोड असेल सो तो इतर ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नसेल. एकटा एकटा जास्त राहायचा. तन्वीला वाटले हे वय त्याचं वयात येण्याचे सो तो असा गप्प शांत झाला असेल. असेल हार्मोन्स चेंजेस, म्हणून तिने जास्त लक्ष नाही दिले.\nएक दिवस तन्वी शाळेतून घरी आली. तिच्या आधी पार्थ यायचा. आज तो लवकरच घरी आला होता. तन्वीने आपल्याकडच्या किल्लीने दार उघडले. तिला पार्थ कुठे दिसेना. ती चेंज करण्याकरता तिच्या रुमकडे गेली. समोर पार्थला पाहताच तिला धक्का बसला. पार्थ तिची साडी घालून लिपस्टिक लावून आरशात स्वतःला पाहण्यात मग्न होता.\nती जोरात ओरडली, पार्थ हे काय करतोस तू\nतिच्या आवाजाने तो दचकला, तिला पाहताच पटापट साडी काढून फेकून दिली आणि रूमबाहेर पळाला. तिला समजेनाच की हा काय प्रकार आहे. तिने निषादला कॉल करून घरी बोलावून घेतले आणि झाला प्रकार सांगितला. ते ऐकून तोही अस्वस्थ झाला.\nत्याने पार्थला आपल्या जवळ बोलवून घेतले आणि खूप प्रेमाने विचारले. तनु म्हणाली, पार्थ तू माझी साडी घालून काय करत होता... तू काही स्कुलमध्ये नाटकात वगैरे भाग घेतला आहेस का\nयावर पार्थला समजेना की आई-बाबांना काय सांगावे, कसे सा��गावे की त्याला मुलीसारखं राहायला आवडतं. मुलांमध्ये तो रमत नाही. मुलांचे खेळ त्याला आवडत नाहीत. तो इतकंच म्हणाला, मला महित नाही. आणि त्याच्या रुमकडे निघून गेला.\nनिषाद म्हणाला, तनु आपण आपल्या फॅमिली डॉ.कडे जायला हवे पार्थला घेऊन, मला काहीतरी घोळ वाटतो. तन्वीला पण खूप टेन्शन आले. दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या फॅमिली डॉ.कडे गेले आणि पार्थने जे केले ते सांगितले. डॉ.नी पार्थच्या काही टेस्टस करायला सांगितल्या. रिपोर्ट आल्यावर पुन्हा या म्हणाले.\nनिषाद तन्वी खूप टेन्स होते. आज डॉ.नी त्या दोघांना क्लिनिकला बोलावले होते. पार्थ चे रिपोर्ट आले होते. तन्वी बोलली, डॉ. काही प्रॉब्लेम तर नाही ना, काय आहे रिपोर्टमध्ये\nडॉ. म्हणाले, तुम्हाला पार्थचे रिपोर्ट ऐकून धक्का बसेल, पण ही फॅक्ट स्वीकारणे हीच आताची गरज आहे. पार्थला मानसिकरित्या खूप जपावे लागणार आहे.\nनिषाद घाबरला म्हणाला, असे काय आहे त्यात\nतन्वी पण खूप टेन्स होती...\nडॉ. म्हणाले, पार्थच्या शरीरात मुलीचे हार्मोन्स जास्त आहेत म्हणजे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरान याचे प्रमाण जास्त आहे, त्या मानाने पुरुष हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरोनचे प्रमाण खूपच नगण्य आहे.\nडॉ. म्हणाले, पार्थ मोठा होईल, वयात येईल, पण त्याच्यात स्त्रीत्व जास्त असेल, त्याला सांभाळून घेणं, आधार देणं हे तुमचे काम आहे. अशा खूप रेअर केसेस असतात. काही जेनेटिक दोषामुळे हे असे घडते, सो पार्थला समजून घ्या.\nनिषाद-तन्वीच्या डोळ्यासमोर सगळं जग फिरते आहे असं त्यांचं डोकं भिरभिरु लागलं. काय करावं त्यांना समजेना. कसे तरी दोघं घरी आले. तन्वी तर रडतच आली होती. तिच्या डोळ्यातले पाणी संपत नव्हते.\nतेव्हा निषादने तिला जवळ घेतले म्हणाला, त्या फॉरेन रिटर्न डॉ.च्या जाहिरातीला भुलून आपण आज हा प्रसंग ओढवून घेतला आहे. आता जे आहे ते मनापासून स्वीकारणं यातच आपलं हित आहे. पार्थ आपला आहे तनु, त्याला आपली खरी गरज आहे. सो त्याच्यासाठी आपण खंबीर असायला हवं. त्याला समाजाच्या प्रवाहात आपणच उभं राहायला मदत केली पाहिजे. तोही सामान्यच मनुष्य आहे हे आपणच पटवून द्यायला हवे. पार्थ आपलं बाळ आहे. तो कसाही असला तरी आपल्याला प्रिय आहे. त्याच्यासाठी आपणच आता भक्कम बनायला हवं.\nतनु म्हणाली, हो निषाद काहीही झालं तरी आपण कायम पार्थच्या सोबत राहू... तिने डोळे पुसले.\nयाला नियती म्हणायचे क�� कोणत्या चुकीची शिक्षा काहीच समजत नव्हते... सारेच अनाकलनीय अकल्पित असे घडले होते...\nअनोखे हे बंध ...\nअनोखे हे बंध ...\nअनोखे हे बंध ...\nअनोखे हे बंध ...\nअशी ही एक बही...\nअशी ही एक बही...\nमैं हु साथ ते...\nमैं हु साथ ते...\nखरंच न्यायदेवता आंधळी असत...\nआपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्... आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झ...\nअसं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नसतो.. असं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नस...\nअरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला. दोन घराण्यांचा मिला... अरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला....\nअर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिकायला आला होता. त्याचा... अर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिका...\nकाचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी वाट करून दिली. दुर्... काचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी...\nएका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा एका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा\nरावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा रावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा\nएका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा एका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा\nअंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा अंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा\nजरा विसावू या वळणावर\nशेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड उपाय शेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड...\n ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् सोफ्यावर आदळलो..... \"काssय ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् स...\nव्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा व्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा\nकॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश देणारी कथा कॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश दे...\nउमलू द्या गोड कळ्यांना\nगर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली सुना म्हणून चालतात ... गर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली...\nनव्याने उमगलेलं जुनं नातं\nप्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी जवळीक होते व दोघे पु... प्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी ...\nआईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्रावक कथा आईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्राव...\nघाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आजीला जाळलं होतं त्या... घाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आ...\nस्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दिसतो जिला काहीही करून... स्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दि...\nपण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुम...\nकथा तिची व्यथा तिची\nयाच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची धर्माची सगळी बंधने तो... याच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/holi-and-rang-panchamee-article-written-dr-shree-balaji-tambe-269871", "date_download": "2021-06-17T19:40:23Z", "digest": "sha1:DJZYH3DPDYRKPAMY2VRMEQGQECLXYG37", "length": 20376, "nlines": 144, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | होळी व रंगपंचमी", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nशिशिरामध्ये थंडीमुळे वाढलेला वात, साठलेला कफ आणि नंतर येणाऱ्या वसंतामध्ये प्रकुपित होणारा कफ यांचे संतुलन करण्यासाठी बरोबर या काळात होळीची योजना केलेली आढळते. चरकसंहितेत अग्नीच्या साहाय्याने करावयाच्या स्वेदनाचे जे अनेक प्रकार सांगितले आहेत त्यातील होळीशी मिळता-जुळता स्वेदनप्रकार म्हणजे जेन्ताक स्वेदन होय.\nआज आहे रंगपंचमी, नुकतीच आपण होळी साजरी केली. सध्या या दोन उत्सवांमध्ये सरमिसळ झालेली दिसते. पण खरे तर होळी आणि धूलिवंदन हे अग्नी पेटवून व दुसऱ्या दिवशी ती रक्षा अंगाला लावून साजरे करायचे असतात, तर रंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी असते.\nहोळी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येते. शिशिरामध्ये थंडीमुळे वाढलेला वात, साठलेला कफ आणि नंतर येणाऱ्या वसंतामध्ये प्रकुपित होणारा कफ यांचे संतुलन करण्यासाठी बरोबर या काळात होळीची योजना केलेली आढळते.\nचरकसंहितेत अग्नीच्या साहाय्याने करावयाच्या स्वेदनाचे जे अनेक प्रकार सांगितले आहेत त्यातील होळीशी मिळता-जुळता स्वेदनप्रकार म्हणजे जेन्ताक स्वेदन होय. यात काळ्या किंवा पिवळ्या मातीने युक्‍त प्रशस्त जमीन निवडली जाते. या जमिनीवर गोलाकार कुटी बनवली जाते. या कुटीच्या भिंती मातीच्या बनविलेल्या असतात, हवा आत-बाहेर जाण्याच्या दृष्टीने भिंतींना अनेक कवडसे असतात. भिंतीला लागून बसण्यासाठी चौथरा बनविलेला असतो. या कुटीच्या मध्यभागी एरंड, खैर, अश्वकर्ण वगैरे वातघ्न लाकडे पेटवून अग्नी तयार केला जातो. लाकडे नीट पेटली आणि धूर येणे बंद झाले की या कुटीत प्रवेश करायचा असतो. प्रवेश करण्यापूर्वी व्यक्‍तीने अंगावर तेल लावायचे असते आणि अंगावर पातळ सुती कापड घ्यायचे असते. कुटीत गेल्यावर भिंतीला लागून बनविलेल्या चौथऱ्यावर सुखपूर्वक झोपून घाम येईपर्यंत व शरीर हलके होईपर्यंत शेक घ्यायचा असतो.\nबाष्पस्वेदनाच्या साहाय्याने स्वेदन घेणे आणि याप्रमाणे अग्नीच्या उष्णतेने घाम आणवणे यात फरक असतो. अग्नीच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये होणारे स्वेदन अधिक तीव्र असते, तसेच अधिक गुणकारी असते.\nअग्नी, विशेषतः ज्वाळेने युक्‍त अग्नी हा दोष दूर करणारा, वातावरणाची, पर्यावरणाची शुद्धी करणारा असतो. होळीच्या निमित्ताने प्रत्येक अंगणात, प्रत्येक चौकात एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी अग्नी प्रज्वलित झाला की वातावरणातील सूक्ष्म जीवज���तू, जीवाणू-विषाणू यांचाही नायनाट करण्याची जणू योजना असते.\nधूलिवंदनाच्या दिवशी होळीची रक्षा (राख) अंगाला लावली जाते. एरंड, नारळ, शेणाच्या गोवऱ्या, नैवेद्यासाठी तयार केलेली पुरणपोळी, तूप वगैरे द्रव्यांचा संस्कार असणारी रक्षा अंगाला लावण्याची पद्धत आहे. या राखेमधे जंतुघ्न हा मोठा गुणधर्म असतो. आधुनिक संशोधनानुसार राखेच्या मदतीने जखमेतील जंतुसंसर्ग दूर होतो आणि जखम भरून येते, हे सिद्ध झालेले आहे. त्वचेवर रक्षा लावणे, धूळवड खेळणे हा एक प्रकारचा उद्वर्तन उपचारच असतो.\nउद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ \nंउद्वर्तनामुळे कफदोष दूर होतो, मेद वितळून जाण्यास मदत मिळते.\nसामान्यतः उद्वर्तनामध्ये वनस्पतींचे सूक्ष्म चूर्ण वापरले जाते, मात्र वनस्पती जाळून शिल्लक राहिलेली राख अजूनच सूक्ष्म असते परिणामतः अधिकच गुणकारी ठरू शकते. गवरी जाळून तयार झालेली रक्षा झाडांसाठी उत्तम जंतुनाशक असते.\nरासायनिक कीटकनाशके फवारण्याऐवजी याप्रकारे नैसर्गिक आणि तरीही प्रभावी जंतुनाश वापरणे कधीही चांगले. होळीची उरलेली राख ही जमिनीतील अतरिक्‍त आम्लता दूर करण्यासाठी सुद्धा उपयुक्‍त असते. अशा प्रकारे धूलिवंदनाच्या निमित्ताने आपण आपल्या आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षणच करत असतो.\nभारतीय संस्कृतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे धूलिवंदनाच्या दिवशी चंदनाच्या गंधात आंब्याचा मोहोर मिसळून तयार केलेले पेय प्राशन करण्यास सांगितलेले आहे. चंदन शीतल असते हे आपण जाणतोच.\nउन्हाळ्यातील उष्णतेचे योग्य प्रकारे नियमन होण्यासाठी चंदन उपयोगी असते. आंब्याचा मोहोरही अनेक औषधी गुणांनी उपयुक्‍त असतो.\nअसृग्दरहरं शीतं रुचिकृत्‌ ग्राहि वातलम्‌ \nआंब्याचा मोहोर कफ-पित्तदोष कमी करतो, थंड असतो, रुची वाढवतो, वातूळ असतो. जुलाब, प्रमेह, पाळीच्या वेळचा अतिरक्‍तस्राव यांच्यावर उपयोगी असतो. वसंतातील कफप्रकोप आणि वातावरणातील उष्णता यांचा त्रास होऊ नये यासाठी याप्रकारचे पेय घेणे उपयुक्‍त असते. एक ग्लास पाण्यात चमचाभर चंदनाचे गंध आणि दोन-तीन चिमूट आंब्याचा मोहोर मिसळून हे विशेष पेय तयार करता येते.\nहोळीनंतर पाच दिवसांनी येते रंगपंचमी. वसंतामध्ये निसर्ग रंगांची उधळण करत असतोच. त्याला रंगपंचमीची जोड मिळत असते. नावाप्रमाणेच रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण. निरनिराळे रंग व पाणी यांच्या साहाय्याने रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र हे रंग रासायनिक नाहीत, त्वचेला हानिकारक नाहीत याची खात्री असावी. पाण्याचे फुगे मारणे किंवा डोळ्यांत, नाका-कानात रंग जाईल अशा पद्धतीने एकमेकाला रंग लावणे हे सुद्धा टाळायला हवे.\nबाजारात मिळणारे रंग शुद्ध रसायनविरहित असतीलच याची खात्री नसते. त्यामुळे थोडी आधीपासून तयारी केली तर रंगपंचमीला लागणारे रंग घरच्या घरी सुद्धा तयार करून ठेवता येतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे रंग अशा वनस्पतींपासून बनवता येतात, ज्या त्वचेसाठी आणि केसांसाठी औषधाप्रमाणे उपयुक्‍त असतात. उदा.\nलाल रंग - लाल जास्वंदाची फुले सर्वांच्या परिचयाची असतात. ही फुले केसांसाठी उत्तम पोषक असतात. केसांची नीट वाढ व्हावी, केस अकाली पांढरे होऊ नयेत यासाठी जास्वंदाचे संपूर्ण झाड उपयुक्‍त असते. लाल रंग बनविण्यासाठी जास्वंदाची लाल फुले वाळवून त्यांचे चूर्ण बनविता येते. लाल गुलाबाच्या पाकळ्या वाळवूनही लाल रंग बनविता येतो. गुलाबाची फुले त्वचेचा वर्ण उजळवणारी, सौंदर्य वाढण्यास मदत करणारी असतात. पांगारा नावाच्या वृक्षाला लालभडक रंगाची फुले येतात. ही फुले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली असता लाल रंगाचे पाणी मिळते. पांगारा जंतुनाशक असतो. त्यामुळे पांगाऱ्याच्या फुलांच्या लाल पाण्याने त्वचा स्वच्छ व शुद्ध होण्यास मदत मिळते. त्वचेचे जंतुसंसर्गापासून रक्षण होते. मंजिष्ठा ही सुद्धा त्वचेसाठी उत्तम असणारी वनस्पती होय. मंजिष्ठा या वनस्पतीच्या मुळ्या पाण्यात उकळल्या असता पाण्याला सुंदर लाल रंग येतो.\nहिरवा रंग - मेंदीचा हिरवा रंग प्रसिद्ध आहे. मेंदीची पाने वाळवून बनविलेले चूर्ण हिरवा रंग म्हणून वापरता येते. सध्या बाजारात तयार मिळणारी मेंदी बहुधा रासायनिक द्रव्यांनी युक्‍त असते, त्यामुळे घरच्या घरी मेंदीचे चूर्ण बनविणे श्रेयस्कर. मेंदी केसांसाठीही उत्तम असते, शरीरातील उष्णता कमी करून रक्‍तशुद्धीला मदत करते. हिरव्या रंगाचे पाणी हवे असेल तर लिटरभर पाण्यात दोन चमचे मेंदीचे चूर्ण मिसळता येते किंवा कोथिंबीर वाटून त्यापासूनही हिरवा रंग बनवता येतो.\nमॅजेंटा रंग - बीट रूटपासून अतिशय सुंदर रंग मिळू शकतो. एक बीट रूट किसून एक लिटर पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी गाळून घेतले की छान रंगीत पाणी तयार होते.\nकेशरी रंग - पळसाची फुले रात्रभ��� पाण्यात भिजत ठेवली किंवा पाण्याबरोबर उकळून घेतली तर सुंदर केशरी रंग तयार होतो. पळस सुद्धा त्वचेला जंतुसंसर्ग होऊ नये, त्वचा नितळ राहावी म्हणून उपयुक्‍त असतो.\nपिवळा रंग - बेसनाच्या पिठात हळद मिसळली असता सुंदर पिवळा रंग तयार होतो. भारतीय परंपरेत हे उटणे म्हणून घराघरात वापरले जाते हे आपण जाणतोच. झेंडूची फुले वाळवून सुद्धा पिवळा रंग बनवता येतो. झेंडूची फुले पाण्यात भिजवून उकळली असता सुंदर पिवळ्या रंगाचे पाणी मिळू शकते.\nअशा प्रकारे शुद्धतेची शंभऱ टक्के खात्री असणारे रंग घरच्या घरी तयार करता येतात. असा रंगांबरोबर रंगपंचमी साजरी केली तर आनंदाबरोबर आरोग्याचाही अनुभव घेता येईल.\nअशा प्रकारे आरोग्यासाठी शंभर टक्के सुरक्षित, इतकेच नाही तर त्वचेच्या सौंदर्याला पूरक असे रंग तयार करून रंगपंचमी साजरी केली तर पाण्याचा अपव्यय, प्रदूषण टाळता येईल आणि या सणांचा खऱ्या अर्थाने उपयोग करून घेता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/home-minister-anil-deshmukh-wishes-ramdas-athavale-a-happy-birthday-through-poetry-nrvk-69275/", "date_download": "2021-06-17T21:24:27Z", "digest": "sha1:HDVBQJX2JRVIQMEZW7EUEB222KZACQTJ", "length": 11789, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Home Minister Anil Deshmukh wishes Ramdas Athavale a happy birthday through poetry nrvk | रामदास आठवलेंची कविता नाही तर, खास राम आठवलेंसाठी कविता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमुंबईरामदास आठवलेंची कविता नाही तर, खास राम आठवलेंसाठी कविता\nमुंबई : हटके स्टाईल, रंगीबेरंगी कपडे आणि शीघ्र कविता यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. रामदास आठवले यांचा आज वाढदिवस. गृहमंत्र्यांकडून रामदास आठवलेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.\nआठवले यांनी ६२व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना त्यांच्याच स्टाईलमध्ये म्हणजेच कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.\n“बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी | बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी ||\nपण आज दिवस आहे जल्लोषाचा | कारण वाढदिवस आहे भारी कवीचा ||\nयुतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग | आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग ||\nआठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा”, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.\nबाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी\nबाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी\nपण आज दिवस आहे जल्लोषाचा\nकारण वाढदिवस आहे भारी कवीचा\nयुतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग\nआठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग\nआठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nरामदास आठवलेंचा वाढदिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरध्वनी करून केले अभिष्टचिंतन\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/the-world-s-oldest-fossil-of-a-10753/", "date_download": "2021-06-17T21:41:54Z", "digest": "sha1:Z4M4LJYKG65GWFBNSVXPJEZF7HUWWYQ4", "length": 12685, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अंटार्टिकात आढळलेले फुटबॉलच्या आकाराचे अंडे जगातील सर्वात जुने जीवाश्म | अंटार्टिकात आढळलेले फुटबॉलच्या आकाराचे अंडे जगातील सर्वात जुने जीवाश्म | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nविदेशअंटार्टिकात आढळलेले फुटबॉलच्या आकाराचे अंडे जगातील सर्वात जुने जीवाश्म\n२०११ मध्ये चिलीच्या शास्त्रज्ञांच्या गटाने अंटार्क्टिकामध्ये फुटबॉलच्या आकाराचे एक रहस्यमय जीवाश्म शोधून काढले आणि त्यास 'द थिंग' असे नाव दिले. हे जीवाश्म चिलीच्या संग्रहालयात ठेवले होते. हे\n२०११ मध्ये चिलीच्या शास्त्रज्ञांच्या गटाने अंटार्क्टिकामध्ये फुटबॉलच्या आकाराचे एक रहस्यमय जीवाश्म शोधून काढले आणि त्यास ‘द थिंग’ असे नाव दिले. हे जीवाश्म चिलीच्या संग्रहालयात ठेवले होते. हे जीवाश्म मऊ-आवरणाचे अंडे असल्याचे आढळले आहे. याचे वय साधारण ६८ दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहे. हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे अंडी आहे ,हे अंडे लुप्त पावलेल्या समुद्री सापाचे किंवा सरड्याचे अंड असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nशास्त्रज्ञांनी ८-९ वर्षांपासून हे रहस्य सोडवि���्याचा प्रयत्न केला. २०१८ मध्ये, एक जीवाश्मशास्त्रज्ञाने असे सुचवले की ते अंडी असू शकते, परंतु एका स्कॅनवरून असे दिसून आले की अंड्यात सांगाडे नव्हते. हे अंड अंटार्क्टिकाच्या सेमौर बेटावर सापडले होते. वैज्ञानिकांचे असे मत आहे की हे जीवाश्म डायनासोरच्या काळात मोसासौर नावाच्या सागरी सरपटणाऱ्या प्राण्याचे आहे. हे जगातले द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे अंड आहे. ६८ दशलक्ष वर्षांपूर्वी अंटार्क्टिक समुद्रात राहणारे राक्षशी आकाराचे सरडे होते. डायनासोर नामशेष होण्याबरोबरच मोनासौर देखील नामशेष झाला.\nचिली विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागाच्या अलेक्झांडर वर्गास म्हणतात, “हा एक मोसॉसॉर आहे अशी गृहीत धरल्यासआपण सध्याच्या सरडे आणि त्यांच्या अंडी आणि त्यांचे प्रौढ शरीराचे आकार यांच्यातील अस्तित्वातील संबंधांचा अभ्यास करू शकतो. या अंदाजानुसार हा प्राणी कमीतकमी सात मीटर ते १ मीटर उंच (२ ते ५६ फूट) उंच होता. म्हणूनच, तो खरोखर एक राक्षशी ठरू शकतो. \"\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/11/blog-post_95.html", "date_download": "2021-06-17T19:56:22Z", "digest": "sha1:BGZAAY3M2ALWX25BCJNBPMXR5XSLIOFD", "length": 11266, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "\"आरे\"साठी प्रसंंगी न्यायालयातही जाऊ- पर्यावरणवाद्यांचा इशारा", "raw_content": "\nHome\"आरे\"साठी प्रसंंगी न्यायालयातही जाऊ- पर्यावरणवाद्यांचा इशारा\n\"आरे\"साठी प्रसंंगी न्यायालयातही जाऊ- पर्यावरणवाद्यांचा इशारा\nमुंबई- गोरेगाववरून मुलुंडला जायचे असल्यास वाहनचालक-प्रवाशांना किमान दीड-दोन तास लागतात. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तर ज्या पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती मार्गावरून जावे लागते या दोन्ही मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी असते. तेव्हा या सर्व अडचणी लक्षात घेत पालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार 13.65 किमीचा जोडरस्ता बांधण्यात येणार असून हा सहा मार्गिकेचा असणार आहे. तर यासाठी अंदाजे 4800 रुपये खर्च अपेक्षित आहे. तर यात दोन टनेल (भुयार) बांधण्यात येणार आहे. मात्र मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) प्रमाणे आता हा प्रकल्पही वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण हा लिंक रोड आरेतून जाणार असून यासाठी आरेतील जागा संपादित करण्यात येणार आहे. तेव्हा आरेतून हा रस्ता नेण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. यामुळे आरे जंगलाला धक्का पोहोचणार असल्याचे म्हणत यातून काही मार्ग काढत आरेला धक्का न पोहचवत प्रकल्प मार्गी लावता येईल का, याचा विचार करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.\nया टनेलसाठीच्या खर्चात वाढ झाल्याने हा खर्च 6000 कोटीच्या पुढे जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच पालिकेकडून सुरू होण्याची शक्यता आहे. तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. कारण या रस्त्यामुळे गोरेगाव-मुलुंड अंतर दीड-दोन तासांऐवजी केवळ 15 मिनिटांत पार करता येणार आहे. दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गावरील अमर नगर असा हा लिंक रोड असणार आहे.आरेतील 4. 85 हेक्टर जागा जाणार -सहा मार्गिकेचा हा जोड रस्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरेतून जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानातून हा रस्ता भुयारी मार्गे जाणार आहे. मात्र त्याचवेळी आरेतून मात्र हा जमिनीवरून जाणार आहे. सध्या जो आरेतून, फिल्म सिटीतून जो गोरेगाव-पवई रस्ता जातो त्या रस्त्याला जोडू��� हा नवीन रस्ता जाणार आहे. यासाठी आरेतील 4.85हेक्टर जागा घेण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी दिली आहे. तर हा रस्ता आरेतून नेण्यास त्यांनी विरोध दर्शविला आहे.\nसेव्ह आरे ही आमची चळवळ आहे. पण अनेकांना वाटतं की आमचा विरोध फक्त मेट्रोला आहे. तर हे तसं नाही. आरे जंगल असून त्याचे संवर्धन झाले पाहिजे आणि मग आरेला धक्का पोहचवणा-या सर्व प्रकल्पाला आमचा विरोध असेल. त्यानुसार आता हा प्रकल्प आरेला धक्का पोहवत आहे. त्यामुळे आता आम्ही यालाही विरोध करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आरेतून हा रस्ता नेण्यास बाथेना यांनी विरोध केला आहे. हा रस्ता इतर कुठून नेता येईल का कमीत कमी जागा वापरत प्रकल्प राबवता येईल का कमीत कमी जागा वापरत प्रकल्प राबवता येईल का याचा विचार पालिकेने करावा अशी मागणी बाथेना यांनी केली आहे. तर आम्ही ही काही पर्याय शोधण्यासाठी अभ्यास करत आहोत. मात्र काहीही झाले तरी आरेला धक्का पोहचता कामा नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करत जर हा प्रकल्प रेटला गेला तर नक्कीच विरोध तीव्र होईल. त्याचवेळी शेवटचा मार्ग म्हणून आम्ही न्यायालयात ही जाऊ असा इशारा ही त्यांनी दिला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक���तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/panibani-in-lasalgaon-for-15-days-the-water-supply-scheme-of-16-villages-completely-collapsed/", "date_download": "2021-06-17T20:57:43Z", "digest": "sha1:NWFDZJ675QQBR4MHHKWRW3ICOKUPEQ7T", "length": 11060, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "15 दिवसापासुन लासलगावी 'पाणीबाणी'; 16 गावांची पाणी पुरवठा योजना पुर्ण पणे कोलमडली - बहुजननामा", "raw_content": "\n15 दिवसापासुन लासलगावी ‘पाणीबाणी’; 16 गावांची पाणी पुरवठा योजना पुर्ण पणे कोलमडली\nin ताज्या बातम्या, नाशिक\nलासलगाव : बहुजननामा ऑनलाईन – लासलगाव सह 16 गाव पाणी पुरवठा योजनेच्या सततच्या पाईपलाईन फुटणे, वीज पुरवठा खंडित होणे, पाणीपुरवठा मोटार नादुरुस्त होणे या मुळे नांदुरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी साठा असुनही लासलगांव ला दहा ते पंधरा दिवसापासुन अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.\nगेल्या दोन वर्षांपासुन डोकेदुखी ठरु पाहणाऱ्या योजनेच्या कार्य क्षेत्रातील नागरीक पुर्ण पणे वैतागली आहे, या सततच्या पाईपलाईन लिकेज मुळे पाणीपुरवठा सतत खंडीत होत आहे. मान्सून पुर्व कामकाज म्हणुन गाजरवाडी जवळील नदीपात्रातील पाईपलाईन अनेक दिवसांपासून लिकेजेस होती त्या साठी सोळा गाव पाणी पुरवठा समितीने दुरुस्ती साठी पाणी पुरवठा बंद ठेवला होता, ते काम पुर्ण होते तोच तब्बल बारा तास विजपुरवठा खंडीत झालेला होता.त्यानंतर लगेच मोटारीचा शाफ्ट तुटला, या अशा विविध कारनाने तब्बल निम्मा महिना पाणीपुरवठा होऊ शकला नाही.\nही पाणी पुरवठा योजना पुर्ण पणे बेभरवश्याची झाली आहे त्या मुळे भविष्यात या योजना कितपत पाणी पुरवठा करु शकेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. या साठी वेळोवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांना सोळागाव पाणी योजना संमितीचे शिष्टमंडळ, निवेदने, मंत्रालयातील बैठकी झाल्या आहे पण यावर रामबाण उपाययोजना च्या प्रतिक्षेत सोळा गाव पाणी पुरवठा योजनेतील जनता आहे.\nTags: 15 days15 दिवसाKolmadliLasalgaonPanibanivillagewater supply schemeकोलमडलीगावांपाणी पुरवठा योजनापाणीबाणीलासलगावी\nसुप्रिया सुळेंपाठोपाठ प्रफुल्ल पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट; भाजप आमदारानं केलं रिट्विट\nराज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत\nराज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची दाट शक���यता आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n15 दिवसापासुन लासलगावी ‘पाणीबाणी’; 16 गावांची पाणी पुरवठा योजना पुर्ण पणे कोलमडली\nPune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ ‘गडद’च, पण सीसीटीव्हीत आबिद कैद; पोलिसांकडून युध्दपातळीवर तपास सुरू\nMaratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले – ‘…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार’\nPune News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड टाकून लुटले\nwoman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\nWagle Estate | ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/08/04/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AA-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%86/", "date_download": "2021-06-17T19:32:07Z", "digest": "sha1:LVBIPWWGP7DX5MAR7RD26PKKUZXW7QZW", "length": 14843, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "ह्या ४ चुका करणारा माणूस, आयुष्यभर गरीब राहतो…. – Mahiti.in", "raw_content": "\nह्या ४ चुका करणारा माणूस, आयुष्यभर गरीब राहतो….\nजगातील 90 टक्के पैसा, जगातल्या 10 टक्के लोकांकडे आहे. आणि 10 टक्के पैसा जगातल्या 90 टक्के लोकांकडे म्हणजे जगातील 90 टक्के लोक मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत, आणि हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक कळत नकळत चार मोठ्या चुका करतात, ज्यामुळे ते कधीच श्रीमंत होत नाहीत आणि माझी अगदी मनापासून इच्छा आहे कि आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक माणूस श्रीमंत आणि सुखी झाला पाहिजे. ज्यामुळे या चुका तुमच्याकडून अनावधानाने होत असतील तर आताच त्यामध्ये सुधारणा करायची वेळ आहे.\nपहिली चूक, पूर्ण लक्ष बचतीवर केंद्रित करणे, मित्रांनो मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आपले पूर्ण लक्ष पैसाच्या बचतीवर केंद्रित करतात, माझे इथे असे म्हणणे नाही की बचत वाईट आहे ही लोक आपली सगळी ऊर्जा, एनर्जी नेहमी बचत करण्यामध्ये खर्च करतात त्यांचे लक्ष कधी आपले उत्पन्न वाढवता येईल याकडे जातच नाही हि लोक भाजी बाजारांमध्ये पन्नास शंभर रुपये वाचवण्यासाठी 22 तास घालवतात पण त्यांना हे समजत नाही हे दोन तास त्यांनी काही प्रॉडक्ट टू काम केले, तिथे पाचशे ते हजार रुपये कमवू शकतात मी अशी लोकं पाहिलेली आहे की जे बचत तर खूप करतात, पण त्यांचे उत्पन्न पाच वर्षांपूर्वी जेवढे होते तेवढेच आज आहे, परत एकदा सांगतो बचत वाईट नाही आणि माणसाने आपल्या कमाईतले 15 ते 20 टक्के बचत केली पाहिजे. पण सारखे डोक्यामध्ये बचत करायची बचत करायची असा विचार केल्यामुळे तुम्ही निसर्गाला असेच बंद पाडत ठेवता की तुमचे उत्पन्न कधी वाढणारच नाही ज्यामुळे आवश्यक तेवढी बचत करा, पण त्या बरोबर आपले उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करा.\n2 चूक आहे नेहमी लायबिलिटी वर खर्च करणे, मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक मध्यम आणि गरीब लोक करतात, ते म्हणजे ते जास्त खर्च लाईटबिलीटीवर करतात, आणि असेट वर फार कमी करतात, लायबिलिटी म्हणजे ज्या गोष्टीवर तुम्ही खर्च करता ते पैसा नेहमी तुमच्याकडून काढून घेते उदाहरण म्हणजे तुम्ही कार घेतली तर त्य��� कारला पेट्रोल लागते, मेंटेनसला खर्च लागतो, आणि परत 1, 2 वर्षांनी ते कार विकायला गेलात तर त्याची अर्धी पण किंमत येत नाही. म्हणजे थोडक्यात कार ही लायबिलिटी आहे झी तुमच्याकडून पैसे काढून घेते, पण तुम्ही अससेट वर खर्च केला तर अससेट तुमचे पैसे वाढवते. उदाहरण म्हणजे तुम्ही चांगल्या कंपनीचे ट्रोक्स घेतले जमीन घेतली, सोने-चांदी, घेतले तर या गोष्टी काही वर्षांनी पैसे वाढवून देणार आहे लायबिलिटी चे अजून उदाहरण द्यायचे म्हणजे महागडे कपडे, महागडी बूट, महागडे मोबाईल, इत्यादी मध्यम आणि गरीब लोक ह्या गोष्टीवर जास्त खर्च करतात. मग वेळ आली की कर्ज काढतील किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करतील मी असे म्हणत नाही या गोष्टी तुम्ही घेऊ नका पण आधी तुमची अससिड वाढवा, आणि त्या पैशांमधून मग हाऊस माऊस करा कर्ज काढू नये,\n3 चूक स्वतःच्या प्रगतीसाठी खर्च न करणे, मित्रांनो मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या प्रगतीसाठी कधीच खर्च करत नाही, तुमच्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तर ती तुमची बुद्धिमत्ता आहे. तुमचा मेंदू आहे जेवढ तुम्ही त्याला प्रकट कराल तेवढे तुमचे उत्पन्न वाढेल श्रीमंत लोक नेहमी स्वतःवर खर्च करत असतात, त्यांच्या क्षेत्रातील वेगवेगळे प्रोग्राम सेलिब्रेशन सेमिनार वरशॉप या गोष्टी करत असतात पण मध्यमवर्गीय सगळी कळे खर्च करतात पण स्वतःवर खर्च करायचा नाही म्हणून अशा लोकांच्या आयुष्यात काहीच प्रगती होत नाही दहा दहा वर्ष लोक एकच काम करून तेवढेच उत्पन्न मिळवत असतात. आणि त्याच्यावरच समाधान म्हणतात पण तुम्हाला प्रगती करायची असेल श्रीमंत व्हायचे असेल तर स्वतः वर खर्च करायला शिका आपल्या प्रगतीसाठी लागणारे आपल्या क्षेत्रातले वेळेत प्रोसेस ट्रेडिंग सुरुवात करा अंतरराष्ट्रीय लेखक रॉबीन शर्मा म्हणतात तुमचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल, तर तुमची शिकण्याची गती तिप्पट करा.\n4 चूक वेळ वाया घालवणे, श्रीमंत लवकर नेहमी आपला वेळेचा आदर ठेवतात, त्यांना माहिती असते. की आयुष्यामध्ये वेळ किती महत्त्वाचे आहे त्यामुळे ते नेहमी त्याचा योग्य ठिकाणी वापर करतात म्हणून ते श्रीमंत असतात, पण लोकांना वेळेची किंमत नसते ते त्यांचा बराच वेळ टीव्ही बघण्यात घालवतात, ऐकमेकां बरोबर बोलण्यात घालवतात. अशा लोकांना मनोरंजन खूप प्रिय असते त्यामुळे ते सतत व्हाट्सअप वर जोक वाचत असतात, कि��वा युट्युब वर कॉमेडी व्हिडिओ बघत असतात आणि अशामुळे त्यांचा वेळ कधी आणि अशामुळे त्यांचा वेळ कधीच निघून जातो त्यांना पण समजत नाही आणि मग ते नशिबाला दोष देत बसत असतात की आमच्या आयुष्यात ती म्हणते लिहिलेच नाही आमचं नशीबच फुटक आहे पण खरंतर या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार असतात पण हा फालतू जाणारा वेळ तर त्यांनी सन्मार्गी लावला तर त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणच थांबू शकत नाही, मी असे म्हणत नाही मनोरंजनाची गरज नाही पण त्याची एक मर्यादा आहे दिवसातला एखादा तास मनोरंजन ठीक आहे, पण 4, 6 पास जर लवकर नुसते डिग्री पाहण्यात सोशल मीडियामध्ये घालवत असतील तर त्यांचे भविष्य काय असेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही मित्रांना या होत्या त्या प्रॅक्टिकल चुका ज्यांच्या मुळे माणसाची प्रगती होत नाही आणि तो श्रीमंत होत नाही यांच्यामध्ये आज मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत का होत नाही.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते, तेव्हा फक्त हि एक गोष्ट करा….\nNext Article गरुड पुराण: या 4 लोकांच्या घरी चुकूनही जेवण करू नका, नाहीतर…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/09/08/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-06-17T21:30:27Z", "digest": "sha1:NQIUV42E7IGKDAII4KHF62KFOCFEMDRT", "length": 8538, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "हे वाचल्यानंतर तुम्ही ह्यापुढे केळ्यावर असे डाग दिसल्यास केळी चुकूनही फेकणार नाही : प्रत्येका��े वाचाच… – Mahiti.in", "raw_content": "\nहे वाचल्यानंतर तुम्ही ह्यापुढे केळ्यावर असे डाग दिसल्यास केळी चुकूनही फेकणार नाही : प्रत्येकाने वाचाच…\nसाधारणपणे केळ्यावर असे डाग दिसले तर लोक त्यास खराब समजून फेकून देण्याची चूक करतात. वास्तविक ही केळी खराब नव्हे तर पूर्णपणे पिकलेली असतात म्हणून त्याला डाग दिसतात. ज्या केळ्यावर हे काळे डाग दिसतात ती खरेतर इतर केळ्यांपेक्षा अधिक पौष्टिक असतात. चला तर पाहूया अशी केळी खाल्ल्याचे फायदे काय काय असतात ते :\nपोटाचे विकार दूर करतात : या केळ्यांमध्ये अशी पोषक तत्वे असतात ज्यांमुळे पोट साफ राहाते आणि पोटाचे विकार दूर होतात. या केळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते ज्यांमुळे आपली पचनयंत्रणा मजबूत राहाते. यांत मोठ्या प्रमाणावर मेग्नेशियमही असते ज्यांमुळे पोटाचे अनेक विकार दूर होतात जसे कि बद्धकोष्ठ, किंवा वाताची समस्या.\nयांत अशी अनेक पोषक तत्वे असतात ज्यांमुळे पोटाच्या ट्युमरवर प्रभाव पडतो. अनेक पोषक तत्वे असल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. बुद्धी – यांमुळे तुमच्या बुद्धीलाही चालना मिळते. विद्यार्थ्यांनी याचे सेवन नक्की करावे. जर तुम्ही परीक्षा देण्यास जात असाल तर नक्की त्यापूर्वी हे केळे खा.\nअधिक उर्जा मिळते- या केळ्यांमुळे अधिक उर्जा मिळते. जर तुम्ही मैदानी खेळ खेळत असाल तर नक्की या केळ्यांचे सेवन तुम्ही करायला हवे. तुम्हाला अशक्त वाटत असेल किंवा अधिक ताणतणाव वाटत असेल तरी या केळ्यांनी तुम्हाला फायदा होईल.\nरक्तदाब – जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर ही केळी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. यांमुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होईल तसेच रक्तदाब नियंत्रणात येईल. म्हणून ही केळी टाकून न देता तुम्ही त्यांचे सेवन करायला हवे.\nहाडांसाठी फायदेशीर – तुमच्या हाडांसाठी ही केळी फार उपयुक्त आहेत. ही केळी खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतात. यातून तुमच्या शरीराला अतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा होईल जेणेकरून तुमची हाडे व दात मजबूत होतील. यांमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते.\nहे अनेक फायदे वाचल्यानंतर तुम्ही नक्की ही केळी फेकून न देता त्यांचे सेवन कराल. आमची ही पोस्ट तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की कमेंटमध्ये तसे कळवा. ही पोस्ट तुमच्या मित्रमैत्रिणींशीसुद्धा शेयर करा., त्याचबरोबर अशा अन���क उपयुक्त पोस्ट वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article लग्न झालेल्या पुरुषांकडून झालेल्या ७ चुका, तुमचे नातेसंबंध एकदम संपुष्टात आणू शकतात…\nNext Article मुलतानी माती मध्ये या २ वस्तू मिक्स करून लावा, १ आठवड्यात सावळा रंग उजळेल…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/chance-of-heavy-rainfall-in-kokan-and-central-maharashtra/", "date_download": "2021-06-17T21:31:06Z", "digest": "sha1:23L4XEFUFCCRFSHYMCFXA2QCQHVY2FNM", "length": 11102, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता\nराज्यात मॉन्सून पावसाला जोर वाढण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठावाड्यातील काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि गुजरातच्या परिसरात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज कोकणात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. तर उद्या कोकणात आणि शनिवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nमुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ३ आणि ४ जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल अस��� भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय देशातील इतर राज्यातही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या मते, पुढील काही तासात हरियाणाच्या करनाल, यूपीच्या नजियाबाबाद, बिजनौर, मुझफ्फरनगर, खतौली, हस्तिनापूर आणि चांदपूरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. दिल्ली - एनसीआरमध्ये मात्र अजून तापमानाचा पारा चढलेला असून दमट वातावरणामुळे नागरिक हैरान झाले आहेत. पुढील तीन - चार दिवसात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nपुर्वेकडील भारतात पुढील पाच दिवसापर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. पूर्वोत्तर बिहारमध्ये मॉन्सून ३ जुलैपर्यंत सक्रिय असेल. यादरम्यान येथील अनेक जिल्ह्यांना अर्लट राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान बिहारमध्ये यंदा मॉन्सून तीन दिवसाआधी आला आहे. मध्य भारतात मॉन्सून सक्रिय झाला असून मध्य भारतासह पश्चिमी किनारपट्टीवरील परिसरात पावसाच्या हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवाच्या किनारपट्टीवरही पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य भारतातील महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी ��िंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/cold-wave-in-state-92-degree-celsius-temperature-in-nashik/", "date_download": "2021-06-17T20:56:46Z", "digest": "sha1:VF5YNLNUSU756YNNHULMNUSQO6ILPAXH", "length": 9518, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पुन्हा भरली हुडहुडी; नाशकात निचांकी ९.२ तापमानाची नोंद", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपुन्हा भरली हुडहुडी; नाशकात निचांकी ९.२ तापमानाची नोंद\nफेब्रुवारी महिन्यात साधरण उन्हाळ्याला सुरुवात होत असते. वातावरण तशाच प्रकारे झालेही होते,पण सोमवारी पुन्हा एकदा पारा ९.२ अंशांपर्यंत घसरल्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देशासह पश्चिम महाराष्ट्राला हुडहुडी भरली\nनाशिक ९.२, तर नागपूर, पुण्यात नवीन वर्षातील सर्वात निचांकी ९.४ किमान तापमान नोंदल्याने नागपूर, पुणे,नाशिककर पुरते गारठून गेले. नागपुरात तब्बल ४८ दिवसांत पारा एवढा खाली आला. शनिवारपर्यंत रात्री व पहाटे काही प्रमाणात गारवा वाढला होता. मात्र, रविवारी सायंकाळनंतर थंडीमध्ये वाढ झाली. सोमवारी पहाटे पारा आणखी घसरला.\nनाशिक ह राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमान असलेले शहर म्हणून नोंदविलेले जात आहे. रविवारी १०, तर सोमवारी ९.२ अंशांवर पारा घसरला. सर्वसाधरणपणे जानेवारीत बोचरी थंडी जाणवते, मात्र यंदा जानेवारीत महिनाभर किमान तापमान हे १० अंश सेल्सिअसहून अधिकच होते. फेब्रुवारी तुलनेने जास्त थंडी जाणवत आहे.\nदरम्यान भारतीय हवामान विभागाच्या मते देशातील थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या ३ फेब्रुवारी���ासून देशातील विविध भागात थंडी वाढली होती. आयएमडीने आपल्या अंदाजात सांगितले की, आज म्हणजेच ९ फेब्रुवारीला गिलगित बाल्टिस्तान, जम्मू- काश्मीर आणि मुझफ्फाराबादेत पाऊस तसेत हिम वृष्टी होण्याची शक्यता आहे.\nयासह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात ९ ते १० फेब्रुवारीला वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. पूर्वी युपी, हरियाणा, पंजाब आणि चंढीगडमध्ये ९ आणि १० फेब्रुवारीला धुके राहिल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leland-bassett/", "date_download": "2021-06-17T20:32:08Z", "digest": "sha1:TDAIWY2UHRLZWPMERRUR6UDVJQLYKQAJ", "length": 3094, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leland Bassett Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : कोरोनानंतर व्यावसायिक आणि कॉर्पोरेट जगातील आव्हानांबद्दल सोमवारी ‘डिकोडिंग…\nएमपीसी न्यूज - बहुतांश व्यावसायिक आणि कॉर्पोरेट जग सध्यस्थिती मध्ये कोविड -19 या जागतिक संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करत आहेत. हे संकट आणि त्यावरील समाधान यासाठी चार प्रमुख आणि जागतिक लिडर्स एकत्र आले आहेत. बॅसेट…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8.html", "date_download": "2021-06-17T21:19:43Z", "digest": "sha1:PB72UXLWMC2Z3TY6NFQWVBR3HI2MATNY", "length": 17109, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नांदेड जिल्ह्यात मतदानासाठी केंद्रांवर रांगा - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनांदेड जिल्ह्यात मतदानासाठी केंद्रांवर रांगा\nby Team आम्ही कास्तकार\nनांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. उत्साही वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी (ता. १८) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात अंतिम मतदान ८०.६२ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.\nमुदत संपलेल्या एक हजार १५ ग्रामपंचायतींपैकी १०३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर, दोन ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द झाली होती. यामुळे ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत १३ लाख २१ हजार १४७ मतदारांपैकी १० लाख ७८ हजार ११८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पाच लाख १५ हजार ५३४ महिला, तर पाच लाख ६२ हजार ५८२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.\nमतदानाची टक्केवारी ८१.६२ टक्के झाल्याची माहिती मिळाली. मतदानासाठी ११ हजार ४१२ शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी जबाबदारी पार पाडली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कर्मचाऱ्यांनी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.\nनांदेड – ७८.५६, अर्धापूर – ८३.९०, भोकर – ८३.७५, मुदखेड – ८२.१४, हदगाव – ७९.६३, हिमायतनगर – ८२.९६, किनवट – ७९.४३, माहूर – ८१.३५, धर्माबाद – ८२.३८, उमरी – ८४.२४, बिलोली – ८२.१६, नायगाव – ८१.५३, देगलूर – ८०.७४, मुखेड – ८०.६५, कंधार – ८१.३७, लोहा – ८४.८६. एकूण – ८०.६० टक्के\nनांदेड जिल्ह्यात मतदानासाठी केंद्रांवर रांगा\nनांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. उत्साही वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी (ता. १८) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात अंतिम मतदान ८०.६२ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.\nमुदत संपलेल्या एक हजार १५ ग्रामपंचायतींपैकी १०३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर, दोन ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द झाली होती. यामुळे ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत १३ लाख २१ हजार १४७ मतदारांपैकी १० लाख ७८ हजार ११८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पाच लाख १५ हजार ५३४ महिला, तर पाच लाख ६२ हजार ५८२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.\nमतदानाची टक्केवारी ८१.६२ टक्के झाल्याची माहिती मिळाली. मतदानासाठी ११ हजार ४१२ शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी जबाबदारी पार पाडली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक या���च्यासह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कर्मचाऱ्यांनी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.\nनांदेड – ७८.५६, अर्धापूर – ८३.९०, भोकर – ८३.७५, मुदखेड – ८२.१४, हदगाव – ७९.६३, हिमायतनगर – ८२.९६, किनवट – ७९.४३, माहूर – ८१.३५, धर्माबाद – ८२.३८, उमरी – ८४.२४, बिलोली – ८२.१६, नायगाव – ८१.५३, देगलूर – ८०.७४, मुखेड – ८०.६५, कंधार – ८१.३७, लोहा – ८४.८६. एकूण – ८०.६० टक्के\nनांदेड nanded यती yeti प्रशासन administrations निवडणूक नासा पोलिस पूर floods\nनांदेड, Nanded, यती, Yeti, प्रशासन, Administrations, निवडणूक, नासा, पोलिस, पूर, Floods\nनांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. उत्साही वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nनाशिकमध्ये उत्साहात ग्रामपंचायतींचे मतदान\nसांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1465.html", "date_download": "2021-06-17T21:13:24Z", "digest": "sha1:NWUJ4BQTJ7EMFXRSICMMQLWWNOQHU32O", "length": 14629, "nlines": 231, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "होळीची उत्पत्ती कथा - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > सण, धार्मिक उत्सव व व्रते > होळी > होळीची उत्पत्ती कथा\nपूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झालीआणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊनहिरण्यकश्यपूचा वध केला.\nमित्रांनो,होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीतजाळून राख करावी हाच होळी साजराकरण्यामागील खराउद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया आणि आपले जीवन आनंदी बनवूया.\nराष्ट्ररक्षणाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवराय \nपालकांनो, तरुणांची सामाजिक नीतीमत्ता ढासळत आहे, हे लक्षात घ्या \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/rahul-dravid-sir-never-asked-me-to-curb-my-natural-game-says-prithvi-shaw-463250.html", "date_download": "2021-06-17T21:02:06Z", "digest": "sha1:MEWPME4ABX2Q4EZQHGJH54WBFKPA2E7G", "length": 17848, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘राहुल द्रविड सरांची थोडी भीती वाटते पण….’; पृथ्वी शॉ ने सांगितला खास अनुभव\n\"माझा अंदाज आक्रमक खेळण्याचा आहे आणि द्रविड सरांची एकूण खेळशैली पाहिली तर ती शांत आहे. पण द्रविड सरांनी कधीच मला माझा नॅचरल गेम बदलायला सांगितला नाही, असं शॉ म्हणाला. (Rahul Dravid sir never Asked me to curb my natural game Says prithvi Shaw)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nराहुल द्रविड आणि पृथ्वी शॉ\nमुंबई : टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज ज्याने अल्पावधीत आपल्या खेळाने जगभरातील क्रिकेट रसिकांचं आणि भारतीय निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलंय त्या पृथ्वी शॉ ने (prithvi Shaw) आपला गुरु राहुल द्रविडची (Rahul Dravid) तोंड भरुन स्तुती केली आहे. द्रविड सरांनी कधीच मला माझा नॅचरल गेम बदलायला सांगितला नाही. मला कायम माझ्या क्षमतेनुसार आणि नैसर्गिक खेळानुसार खेळून दिलं, असं म्हणत शॉने द्रविडची तारीफ केली आहे. (Rahul Dravid sir never Asked me to curb my natural game Says prithvi Shaw)\nमाझा नॅचरल गेम बदलायला सरांनी कधीच सांगितलं नाही….\n“माझा अंदाज आक्रमक खेळण्याचा आहे आणि द्रविड सरांची एकूण खेळशैली पाहिली तर ती शांत आहे. पण द्रविड सरांनी कधीच मला माझा नॅचरल गेम बदलायला सांगितला नाही. त्यांनी मला कायम माझ्या क्षमतेनुसार खेळण्याचा सल्ला दिला. त्यासाठी सतत मार्गदर्शन केलं”, ���सं पृथ्वी शॉ म्हणाला.\nद्रविड सरांनी कधीच दबाव टाकला नाही\nपृथ्वी शॉने क्रिकबजशी बोलत असताना राहुल द्रविडच्या एकूण कार्यशैलीवर व्यक्त झाला. तो म्हणाला, द्रविड सरांसोबत 2 वर्षांपूर्वी आम्ही दौरा केला होता. आम्हाला माहिती होतं की ते खूपच वेगळ्या स्वभावाचे आहेत. त्यांचं नेचर अगदी शांत आहे. पण त्यांनी कधीच आम्हाला त्यांच्यासारखं वागा म्हणून सांगितलं नाही. कधीच कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. तसंच खेळाडूंवर प्रेशर न आणता त्यांचा नॅचरल गेम खेळण्याला प्रोत्साहन दिलं, असं शॉ म्हणाला\nद्रविड सरांची थोडी भीती वाटते पण…\n19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्वकप जिंकला, त्या संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ ने केलं होतं तर राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची कमान सांभाळली होती. तेव्हापासून पृथ्वी शॉ आणि राहुल द्रविडचं उत्तम ट्यूनिंग आहे. परंतु शॉ आक्रमक स्वभावाचा तर राहुल द्रविड शांत स्वभावाचा… त्यामुळे स्वभावगुणांची कायम ती एक दरी असते. मात्र ती दरी दोघांच्यामध्ये आली नाही.\nपृथ्वी शॉ म्हणतो, “खेळाडूंच्या खेळाविषयी आणि सुधारणेविषयी सर खूपच जागरुक असतात. त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. कधी कधी त्यांची भीती वाटते. कारण ते असले की खूप शिस्त पाळावी लागते. मैदानात जरा त्यांची भीती वाटते पण मैदानाच्या बाहेर पडलं की ते आमचे चांगले मित्र असतात”, असं शॉ म्हणाला.\nत्यांच्यासोबत डिनर म्हणजे एक स्वप्न\n“द्रविड सर आमच्याबरोबर डिनरला यायचे. त्यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूसमवेत डनर करण्याचं कुणाचंही स्वप्न असतं. माझं स्वप्न तर पूर्ण झालं. कोणत्याही युवा खेळाडूला 15 ते 16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या दिग्गज क्रिकेटपटूबरोबर डिनर करायला नक्की आवडेल”, असंही शॉ म्हणाला.\nहे ही वाचा :\nWTC Final : विजयासाठी भारतीय फलंदाजांनी आखली खास रणनीती, टीम इंडियाचं ‘मिशन-400’ नेमकं काय\nकिंग खान शाहरुख क्रिकेटपटूच्या मदतीला धावला, कोरोनावरील उपचारासाठी मोलाची मदत\nतर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल\nTeam India | संघात स्थान हवंय आधी वजन कमी कर, बीसीसीआयचा ‘या’ स्टार खेळाडूला सल्ला\nIPL 2021 : पृथ्वीचं तडाखेबाज अर्धशतक, बॅटची जादू पाहून गर्लफ्रेंड भलतीच खूश झाली, म्हणाली….\nVideo | शांत संयमी असलेल्या राहुल द्रविडचा पारा चढला, भर रस्त्यात गाडीचा आ���सा फोडला, पाहा व्हिडीओ\nIndia vs England 3rd T20I | केएल राहुलची निराशाजनक कामगिरी, मालिकेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद\nPrithvi Shaw | मास्टर ब्लास्टरनं असा काय सल्ला दिला की, पृथ्वीनं रन्सचा पाऊस पाडला\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/30/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E-%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T20:02:49Z", "digest": "sha1:XAXYYQXG5F7GCYW7D6WWQXBBLPCGXJZX", "length": 19772, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चन्द्रशेखर टिळक यांना यंदाचा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार जाहीर", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चन्द्रशेखर टिळक यांना यंदाचा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार जाहीर\nडोंबिवली : ( शंकर जाधव ) पूर्णवाद परिवार सेवा मंडळ आणि पूर्णवाद लाईफ मँनेजमेंट इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, प्रसिद्ध वक्ते तथा लेखक चन्द्रशेखर टिळक यांना जाहीर झाला आहे. आर्थिक क्षेत्रातील प्रभावी, समाजपयोगी आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. हे पुरस्काराचे दहावे वर्ष आहे. अच्युत गोडबोले, डॉ. अजित रानडे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. विनायक गोविलकर, डॉ. दीपक मोहन्ति, डॉ. सुलभा ब्रम्ही यांच्यासारखे मान्यवर आधीच्या वर्षातले या पुरस्काराचे मानकरी आहेत. चन्द्रशेख��� टिळक हे एनएसडीएलमधे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांची आजपर्यंत १६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभावी भाष्यकार म्हणून त्यांचे नाव साऱ्या देशभर गाजत असते. अर्थकारण व गुंतवणूक या विषयांशी संबंधित सुमारे ३००० भाषणे त्यांची झाली असून सुमारे २००० लेख प्रसिद्ध झाले आहेत. शनिवार २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सीकेपी हॉल, खारकर आळी, ठाणे (पश्चिम) येथे यावर्षीचा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार चन्द्रशेखर टिळक यांना प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभूदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nअंबरनाथ शहरात मजीप्राच्या नियोजनशून्य व्यवस्थेमुळेच पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण — पाणी पुरवठा सभापती संदीप भराडे\nपरराष्ट्र निती व पब्लिक रिलेशन या विषयावरील कार्यशाळेसाठी पायल कबरे यांची निवड\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T19:53:28Z", "digest": "sha1:MIFSR3LSM5AQOH5DPIQ7PCSBESHJPJJR", "length": 5600, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "प्रधानमंत्री पीक विमा योजना", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nग्राम सभा देणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीविषयी माहिती\nकेंद्र शासनाच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्राला मोठी मदत\nमहाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 2 कोटींहून अधिक नोंदणी\nपीक विमा योजना : २० एप्रिलपर्यंत मिळणार १० हजार कोटी\nPMFBY: पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना ७२ तासात द्यावी लागेल माहिती\nबी-बियाणे कीटकनाशके आणि खतांची कमतरता भासणार आहे\n तीन दिवसात घ्या पीक विमाचा निर्णय; बँकेत जमा करा 'हा' अर्ज\nपीएम पीक विमा योजना : 'या' संस्था देतात विमा, जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील संस्था\nपीक विमा: शेतकऱ्यांना मिळतेय तुटपुंजी रक्कम , तक्रारींचे हजारो अर्ज\nस्वाभिमानीच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lingayat-samaj/", "date_download": "2021-06-17T20:35:18Z", "digest": "sha1:IX56YJJ2LU25G5PU2RZQSTAWXWNR4VDB", "length": 3151, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lingayat Samaj Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा पुण्यात 15 सप्टेंबरला राज्यव्यापी महामोर्चा\nएमपीसी न्यूज - लिंगायत स्वतंत्र धर्माला मान्यता, महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्याक दर्जा अशा मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. यासाठी 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता पुणे येथे लिंगायत समाजाचा…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/63-year-old-man-death-due-to-covid-19/", "date_download": "2021-06-17T21:29:17Z", "digest": "sha1:PWMIQY7NLHJHNDJZUXCFGQVOQAME7BIV", "length": 11333, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : चिंताजनक : पुण्यात दिवसभरात तिघांचा मृत्यू, 24 तासात 44 नवे कोरोनाबाधित आढळले | 63 year old man death due to covid 19", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nCoronavirus : चिंताजनक : पुण्यात दिवसभरात तिघांचा मृत्यू, 24 तासात 44 नवे कोरोनाबाधित आढळले\nCoronavirus : चिंताजनक : पुण्यात दिवसभरात तिघांचा मृत्यू, 24 तासात 44 नवे कोरोनाबाधित आढळले\nपुण�� : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तर कोरोनामुळं अनेकांचे बळी जात आहेत. पुण्यातील परिस्थिती देखील अतिशय चिंताजनक आहे. आज (बुधवार) दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला असून पुणे शहरात आज नव्याने तब्बल 44 कोरोनाबाधित आढळून आले आहेत.\nगोखलेनगर परिसरातील ६३ वर्षीय पुरुष आज कोरोनाच्या बाधेने दगावले असून त्यांच्यावर ससूनमध्ये उपचार सुरु होते. त्यांना कोरोनाव्यतिरिक्त इतरही आज होते. कोरोनामुळे आज झालेला हा तिसरा मृत्यू आहे.#StayHomeStaySafe #PuneFightsCorona #Pune #पुणे\nमृत्यू झालेल्यांमध्ये भवानी पेठेत राहणार्‍या 73 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे तर दुसरा मृत्यू शिवाजीनगर परिसरात राहणार्‍या 34 वर्षीय पुरूषाचा आहे. दरम्यान, गोखलेनगर परिसरात राहणार्‍या 63 वर्षीय पुरूषाचा काही वेळापुर्वी म्हणजेच सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. आज मुंबईत तब्बल 66 नवे रूग्ण आढळून आले आहेत.\nएका TV चॅनलच्या ‘डिबेट’ दरम्यान इमरान खान स्वतः म्हणाले – ‘मला 30 वर्षापासून पैसे मागण्याचा अनुभव’ (व्हिडीओ)\nLockdown सूट : उघडणार महामार्गावरील ढाबे, दारूच्या दुकानांबद्दल झाला ‘हा’ निर्णय\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nPradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना…\nPune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी…\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला…\nपीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो;…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nPradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या…\nGold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले,…\nयोगी सरकारचा मोठा निर्णय ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी…\npune municipal corporation | ‘कात्रज – कोंढवा’ रस्त्याचे अवघे 20 टक्केच काम; कामाची मुदत 6 महिन्यांत संपतेय,…\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\n ओबीसी आरक्षण आदेशाच्या अंमलबजावणीस तूर्त स्थगिती द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/football", "date_download": "2021-06-17T19:38:30Z", "digest": "sha1:UOEMONWKBMVBJ454XGHWMNHDB4GUJEBR", "length": 24324, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Football | eSakal", "raw_content": "\nमडगावात फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राची 'सुवर्ण' कामगिरी; साळगाव, माणगावातील खेळाडू चमकले\nकुडाळ (सिंधुदुर्ग) : मडगाव (गोवा) (Madgaon Goa) येथे झालेल्या नॅशनल युथ स्पोर्ट चॅम्पियन फुटबॉल (National Youth Sports Champions Football)स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक मिळवीत चषकावर आपले नाव कोरले. यात साळगाव व माणगाव (Salgaon and Mangaon)गावातील चार खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली. Maharashtra team wins gold in National Youth Sports Champions Football Tournam\nमहिला फुटबॉल संघाचे बांगलादेशवर सात गोल\nमुंबई - भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिंपिक पात्रता मोहिमेस नवी चालना देताना बांगलादेशचा ७-१ असा पाडाव केला. भारतास सलामीला नेपालविरुद्ध\nरेयाल माद्रिद अखेर विजयी\nमाद्रिद - मातब्बर रेयाल माद्रिदने ‘ग’ गटात व्हिक्‍टोरिया प्लीझेनवर २-१ असा विजय मिळविला. विविध स्पर्धांतील पाच सामन्यांत चार पराभव झाल्\nरोनाल्डोचा बोलबाला; गोलचा मान डिबालाला\nमॅंचेस्टर - ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील ‘पुनरागमना’मुळे बहुचर्चित ठरलेल्या चॅंपियन्स लीगमधील सामन्यात युव्हेंट्‌सने मॅं\nबलात्काराचा आरोप रोनाल्डोने फेटाळला\nपॅरिस- लासवेगासमधील एका हॉटेलात 2009 मध्ये कॅथरिन मायोर्ग���नामक अमेरिकी महिलेवर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो याने बलात्कार केल्याचा\nविश्‍वकरंडक विजेतेपदाचा फ्रान्सचा 'जल्लोष'\nपॅरिस : जगज्जेत्या फ्रान्सने विश्‍वकरंडक विजयाचा आनंद चाहत्यांसोबत मैदानावर साजरा करताना यूएफा नेशन्स लीगमध्ये नेदरलॅंडस्‌चे आव्हान 2-1\nभारतीय कुमारांची ऐतिहासिक कामगिरी\nमुंबई/व्हॅलेन्सिया - भारताच्या नवोदित फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारा विजय मिळविताना युवा संघाने अर्जेंटिनास पराजित केले. विश्‍वकरंडक खेळण्\n'पडेल' नेमारची अतिरंजित प्रतिक्रियेची कबुली\nरिओ डी जानेरो (ब्राझील) : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मैदानावरील \"पडेल' कामगिरीमुळे सोशल मीडियासह अनेक पातळ्यांवर ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमार याची खिल्ली उडविण्यात आली. अखेर या प्रतिक्रिया अतिरंजित होत्या अशी कबुली त्याला द्यावी लागली. निराशेचा सामना करण्यास अजूनही शिकत असल्याची प\nपवार्डचा अर्जेंटिनाविरुद्धचा गोल विश्‍वकरंडकातील सर्वोत्तम\nझ्युरिच - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या फ्रान्सच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. फ्रान्सच्या बेंजामिन पवार्ड याने अर्जेंटिनाविरुद्ध केलेला गोल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरला आहे. डाव्या बाजूने मुसंडी मारलेल्या 22 वर्षीय पवार्डने लुकास हर्नाडेझकडून मिळालेल्या क्रॉस\nएशियाड नाकारल्याने फुटबॉल संघटनेकडून आयओएचा निषेध\nमुंबई - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी फुटबॉल संघ न पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय ऑलिंपिक संघटनेवर टीका केली. आपल्याला कोणत्याही प्रकारे विश्‍वासात न घेता संघाची प्रवेशिका नाकारल्याने फुटबॉल संघटना नाराज आहे. भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीची मुंबईत बैठक\nप्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीचा पराभव\nशिकागो - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा धमाका संपल्यानंतर जवळपास आठवड्यानंतर फुटबॉलची रंगत सुरू झाली. चॅंपियन्स करंडक पूर्वमोसम स्पर्धेत डॉर्टमुंडने इंग्लिश प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला.\nसंघाचा सार्थ अभिमान तसेच पराभवाचेही दुःख\nझॅग्रेब : एका डोळ्यात अभिमान, दुसऱ्या डोळ्यात अश्रू याच शब्दांत क्रोएशियावासीयांच्या भावना शब्दबद्ध करता येतील. पराभवामुळे ते निराश होते, पण ��ागतिक उपविजेत्या संघाचेही त्यांना कौतुक होते. संघाच्या मायदेशातील स्वागतासाठी एक लाखाहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती.\nफ्रान्समध्ये आनंदोत्सव आणि हुल्लडबाजीही\nपॅरिस : फ्रान्स संघ विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीपासून सुरू झालेला जल्लोष अद्यापही थांबण्यास तयार नाही; पण चाहते अतिबेभान झाल्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी पोलिसांबरोबर संघर्ष झाला. त्याचबरोबर दोघांना आपल्या जीवास मुकावे लागले.\nविश्वकरंडकाबाबत अस्वलाने वर्तविले होते 'हे' भविष्य\nमॉस्को : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद फ्रान्सने मिळविल्याने एका अस्वलाने क्रोएशियाच्या विजयाबाबत केलेली भविष्यवाणी खोटी ठरली आहे.\nमार्केटिंग नियमांचा इंग्लंडकडून भंग\nमॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्‍सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे. क्रोएशियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी इंग्लंड चाहत्यांनी रा\nयेथून पुढेच मजल मारायची आहे- केन\nसेंट पीटर्सबर्ग- बेल्जियमविरुद्ध दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अखेर चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी केनने यंदाच्या या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आम्हाला अजून चांगली कामगिरी करता आली असती याची कबुली दिली. हॅरी केनचे नेतृत्व आणि साऊथगेट यांच\nक्रोएशियाविरुद्धचा पराभव इंग्लंडसाठी कायमचा सल\nमॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते. या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा\nरशियात फ्रेंच क्रांती; फ्रान्सकडून क्रोएशियाचा पराभव\nमॉस्को : सहा गोल, एक स्वयंगोल, बचावाला पूर्ण चकवणारे दोन गोल, वारचा वापर, विश्वकरंडक फुटबॉल सामन्याचे नाट्य वाढवणारे हे सर्व काही कमालीच्या नाट्यमय आणि थरारक विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीत घडले. एखाद्या टिपीकल हॉलीवूडपटाला साजेसा असलेला सर्व मसाला अंतिम सामन्यात पेश झाला. फ्रान्सने क्रोए��ियाच\nक्रोएशिया यंदाच्या स्पर्धेचे ‘फाइंड’\nयंदाच्या विश्‍वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम, क्र\nविश्वकरंडकातील हिरो अन्‌ झिरो\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह\nक्रोएशिया आणि खेळाडूंबद्दल 'हे' आहे का माहिती\nकाही दिवसांपूर्वी आपल्यापैकी अनेक जणांना क्रोएशिया या देशाबद्दल काहीच माहित नव्हते. मात्र सध्या सारे जग फुटबॉलच्या निमित्ताने त्यांचे कौतुक करताना थकत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. क्रोएशियाने अवघ्या जगाला नवल वाटावे, अशी कामगिरी करत थेट फुटबॉल विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. फ्रा\nक्षणिक संतापामुळे 'तो' मुकला 'वर्ल्ड कप'च्या फायनलला\nमॉस्को : फुटबॉल विश्वकरंडकात रविवारी (15 जुलै) होणाऱ्या क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी क्रोएशियाने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारल्याने त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जाईल. क्रोएशियाचा एक स्ट्रायकर मात्र या साऱ्या कौतुकास पारखा राहणार आहे. निक\nबेल्जियम-इंग्लंडदरम्यान पुन्हा 'नकोशी' लढत\nसेंट पीटर्सबर्ग : जवळपास दोन आठवड्यांपूर्वी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळीतील लढत झाली ती गटात दुसरे स्थान मिळवण्याकरिता विजय टाळण्यासाठी; तर आता उपांत्य फेरीतील पराभवाचे दुःख विसरण्यासाठी घरी परतण्याची ओढ लागलेली असताना त्यांच्यावर तिसऱ्या क्रमांकाची लढत\nबेल्जियम मेट्रोत वाजले फ्रेंच फुटबॉल गीत\nब्रुसेल्स, ता. 11 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बेल्जियमच्या फुटबॉलप्रेमींना आणखी एक धक्का बसला. सकाळी मेट्रोतून कामावर जाणाऱ्यांना फ्रान्सच्या फुटबॉल संघाते गी��� (\"फुटबॉल अँथम') एकावे लागले. याचे कारण ब्रुसेल्स आणि पॅरिस यांच्या मेट्रो प्राधिकरणात पै\nफ्रेंचवासीयांना चढतोय वर्ल्ड कप फायनल ज्वर\nपॅरीस, ता. 11 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची बेल्जियमविरुद्धची उपांत्य लढत संपण्यापूर्वीच फ्रान्समध्ये जल्लोषास उधाण आले होते. स्पर्धेपूर्वी विजेतेपदाची पूर्ण खात्री नसलेले फ्रेंचवासीय आता फुटबॉलप्रमाणेच आर्थिक प्रगतीसही चांगलाच वेग लाभेल, अशी आशा बाळगून आहेत. त्यांना आतापासूनच आपणच जगज्जे\nमॅंड्झुकीचच्या गोलने क्रोएशिया प्रथमच फायनलमध्ये (मंदार ताम्हाणे)\nमारिओ मॅंड्झुकीच याने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर क्रोएशियाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह क्रोएशियाने अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता त्यांची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे.\nइंग्लंडचे ब्रेक्‍झिट; क्रोएशिया अंतिम फेरीत\nमॉस्को : क्रोएशियाने आपल्या जबरदस्त मैदानी खेळाच्या जोरावर इतिहास घडवला. इंग्लंडचे तगडे आव्हान बुधवारी दुसऱ्या उपांत्य लढतीत अतिरिक्त वेळेत 2-1 असे मोडून काढत त्यांनी प्रथमच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सामन्याच्या आणि अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात गोल करणारे पेरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T21:19:30Z", "digest": "sha1:3PNG2JBZSEQGBFMSYXCNXD2F3HNWL3XX", "length": 12982, "nlines": 350, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "गौतम नवलाखा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nगौतम नवलाखा यांचा जामीन अर्ज फेटाळला\nपुणे (प्रतिनिधी) : एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी (ता.१२) न्यायालयाने फेटाळला. अंतरिम सुरक्षा न मिळाल्यास...\nगौतम नवलाखा हे देशद्रोहीच सरकारी पक्षाचा युक्तिवाद\nपुणे (प्रतिनिधी) :- एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणात��ल संशयित आरोपी आणि बंदी घातलेल्या दहशतवादी डाव्या संघटनेचा कथित सदस्य गौतम नवलाखा हे माओवादी संघटना आणि...\nगौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज\nपुणे (प्रतिनिधी) : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी मंगळवारी (ता.५) येथील विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवलाखा...\nसंशयित माओवाद्यांना क्लोन कॉपी देण्याचे आदेश\nपुणे (प्रतिनिधी) : बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवल्याच्या प्रकरणावरुन संशयीत माओवाद्यांकडून तपास यंत्रणांनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पुराव्यासाठी जप्त केले. त्याच्या क्लोन कॉपी आरोपींना देण्याचे...\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/otherwise-we-will-go-to-the-center-with-a-delegation-led-by-fadnavis-vinayak-metes-challenge/", "date_download": "2021-06-17T21:23:13Z", "digest": "sha1:3VWV3V5FRGWVV3X4PIC2COKPMWUUIHMI", "length": 16969, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Political News : Latest Marathi News, Political Marathi News - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\n…अन्यथा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन केंद्रात जाऊ; विनायक मेटेंचे आव्हान\nमुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ५० टक्के आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करावी. जर सरकारने हे पाऊल उचलले नाही तर आम्ही तत्काळ विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी भेटून एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय नेत्यांची भेट घेऊ. त्यांना कोर्टात ५० टक्के आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे आवाहन करू, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिली आहे.\nमराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर गुरुवारी केंद्राच्यावतीने सुप्रीम कोर्टात (मराठा आरक्षण) पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये आरक्षण देण्याचे अधिकार राज्यालाच आहे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. ‘त्वरित आपले मत न्यायालयात मांडावे’ अशी राज्य सरकारला माझी विनंती आहे. यापूर्वीच मी स्पष्ट केले की, आम्ही न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करू. आमचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली.\nकेंद्राने दाखल केलेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीला आव्हान देणारी याचिका राज्य सरकारने दाखल करणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. उलट मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्रावर टीका-टिप्पणी सुरू केली. त्यांनी हे बंद करून तत्काळ राजीनामा द्यावा. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५० टक्के आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी. जर राज्य सरकारने हे पाऊल उचलले नाही तर आम्ही विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय नेत्यांची भेट घेऊ, असे आव्हान विनायक मेटे यांनी केले आहे.\nही बातमी पण वाचा : फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी करून कारवाई करा : नाना पटोले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअमेरिकेसाठी आनंदाचा दिवस; राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मास्क काढला\nNext articleपेट्रोल भरायला गेले तरी तिथेही त्यांचा फोटो असतो; अजितदादांची मोदींवर मिस्कील टीका\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_41.html", "date_download": "2021-06-17T20:19:18Z", "digest": "sha1:W4GX2YQAIMY6UKLZAC4CZC4XHZZ5T5WB", "length": 12771, "nlines": 66, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कोविड १९, म्युकरमायकोसिस आणि मौखिक आरोग्य", "raw_content": "\nHome कोविड १९, म्युकरमायकोसिस आणि मौखिक आरोग्य\nकोविड १९, म्युकरमायकोसिस आणि मौखिक आरोग्य\nजगभरातील संशोधक व वैज्ञानिक कोरोना विषाणू पीडित रुग्णांमध्ये आढळणार्‍या नवीन नवीन लक्षणे व व्याधी यांचा शोध घेत असून कोरोना विषाणू या रोगाचा नायनाट करण्यामध्ये प्रयत्नशील आहेत. कोरोनाची लागण झालेल्या बऱ्याच रुग्णांमध्ये वरच्या जबडयांना बुरशीजन्य (फंगल) आजाराचा संसर्ग दिसून येत आहे यालाच आपण म्यूकरमायकोसिस असे म्हणतो. म्युकरमायसेटीस नावाच्या बुरशीमुळे संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते मात्र जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते अशावेळेस म्यूकरमायकोसिसची लागण होते. या बुरशीचा कण श्वसाद्वारे शरीरात गेल्यावर फुफुस आणि सायनसेस वर दुष्परिणाम होतो. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो.\nसध्या उपलब्ध शास्त्रीय माहिती नुसार दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये दात हलणे हि प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत व काही रुग्णामध्ये हिडींना सूज येणे, हिडी मधून रक्त येणे, हिडीतून पू येणे, ड्रेनींग सायनस पायरीया (सामान्याकृत पेरीओडोनटायतीस) असे आढळून येत आहेत. २०२० च्या संशोधनात असे आढळलेले आहे की म्युकरमायकोसीस ग्रे कैसेस है १००० रुग्णामध्ये ०.१४ रुग्ण अश्या प्रमाणात आहे. हि आकडेवारी विकसित देशांपेक्षा ८० पटीने जास्त आहे. डॉक्टर चक्रवर्ती व त्यांच्या सहायकांनी २००९ मध्ये म्युकरमायकोसीस चा वाढता क्रम दर्शवला व सलग पुढचे तीन वर्ष भारताच्या एकाच विभागातून ते संशोधन करत राहिले. या संशोधनात असे प्राप्त झाले की पहिल्या दशकात १२.९ केसेस प्रती वर्ष व पुढच्या ५ वर्षात ३५.६ केसेस प्रती वर्ष व शेवटच्या १८ महिन्यानमध्ये ५० केसेस प्रती वर्ष अढळले आहे. हि आकडेवारी कोविड १९ मारामारी मध्ये वाढत्या म्युकरमायकोसीस केसेस चा आढावा दर्शवते.\nम्युफरमायकोसीस चा प्रसार - म्युकरमायकोसीस च्या अचूक प्रसाराची माहिती अद्याप प्राप्त नाही आहे. परंतु भारतामध्ये ज्युकरमायकोसीस चा प्रसार विकसित देशापेक्षा खूप जास्त आहे. आशयामुळे भारतामध्ये म्युकरमायकोसीस मुळे मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याला कारणीभूत वैद्यकीय उपचार घेण्या मागे केलेली दिरंगाई व त्यामुळे योग्य निदान व उपचार करणे उशीर होणे हे आहे.\nम्यूकरमायकोसिसची लक्षणे सर्वाधिक खालील कारणांमुळे आढळून येतात\nप्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती इतर दिर्घकालीन आजार मुख्यतः डायबीटीस मेल्लीटस औषधोपचार (स्टीरोइड्स चा गरजेपेक्षा जास्त वापर ), कर्करोग पिडीत रुग्ण.\nआजाराची लक्षणे - डोके दुखणे, चेह-याला मुज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातुन पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरडयांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, डोके दुखणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेह-यावर सुज येणे व चेह-याची त्वचा काळी पडणे नाकात काळे सुके मल तयार होण दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात.\nवरील लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.\nनिदान आणि तपासणी कसे करायचे रुग्णाची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. कोविड व स्टीरोईड ची तपशील माहिती घेणे आवश्यक असलेल्या रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकरमायकोसिसचे निदान करणे सोपे आहे.\nउपचार- एम्पोटेरेसिन बी या इंजेक्शचा वापर सर्जिकल डिब्राईटमेंट, किंवा रॅडीकल सर्जरी करून उपचार करता येतो. मात्र प्रत्येक कोरोन बाधित व्यक्तिला हा आजार होतो असे नाही. तसेच कोविड रुग्णांनी आपल्या मौखिक आरोग्याची निगा राखणे व काळजी घेणे हे गरजेचे आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचा धाका असलेल्यानी १० ते २० दिवसांच्या आत तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.\nस्वस्थ रहा, लस घ्या आणि सुरक्षित रहा........\n– ठाणे जिल्हा दंतशल्यचिकित्सक डॉ. अर्चना कैलाश पवार\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेड���री दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8.-htm", "date_download": "2021-06-17T20:02:02Z", "digest": "sha1:XWYQYEF4VSYB7EA4GB4WSDHJICDO63DS", "length": 16087, "nlines": 241, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "पुढील ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशन - ट्यूटोरियलकप", "raw_content": "\nघर » लीटकोड सोल्युशन्स » पुढील ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशन\nपुढील ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशन\nवारंवार विचारले ऍमेझॉन ब्लूमबर्ग\nदृष्टीकोन 1 (क्रूर शक्ती)\nपुढील ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशनची अंमलबजावणी\nनेक्स्ट ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशनसाठी जटिलता विश्लेषण\nदृष्टीकोन 2 (स्टॅक वापरुन)\nपुढील ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशनची अंमलबजावणी\nनेक्स्ट ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशनसाठी जटिलता विश्लेषण\nया समस्येमध्ये, आम्हाला दोन याद्या देण्यात आल्या आहेत ज्यात प्रथम यादी दुसर्‍या यादीचा सबसेट आहे. पहिल्या यादीतील प्रत्येक घटकासाठी, आम्हाला दुसर्‍या यादीमध्ये पुढील मोठे घटक शोधावे लागतील.\nयादी 1 च्या पहिल्या घटकासाठी म्हणजे 4 साठी यादी 2 मध्ये पुढील कोणताही मोठा घटक नाही, म्हणून त्याचे उत्तर -1 आहे.\nयादी 1 च्या दुसर्‍या घटकासाठी म्हणजे 1 साठी यादी 3 मधील 1 पेक्षा 2 मोठे आहे, अशा प्रकारे त्याचे उत्तर 3 आहे.\nlist1 च्या तिसर्‍या घटकासाठी म्हणजेच 2 साठी list2 मध्ये पुढील कोणताही मोठा घटक नाही, म्हणून त्याचे उत्तर -1 आहे.\nदृष्टीकोन 1 (क्रूर शक्ती)\nया पध्दतीमध्ये, आपण लूपसाठी नेस्टेड वापरुन list1 मध्ये रेषात्मक ट्रॅव्हर्सल करून list2 च्या प्रत्येक घटकासाठी पुढील मोठे घटक शोधू.\nसूची 1 मधील प्र��्येक घटक प्रथम सूची 2 मध्ये शोधला जातो, त्यानंतर त्याचे पुढील मोठे घटक शोधले जातात. आम्ही फ्लॅग व्हेरिएबल वापरुन हे करत आहोत. सूची 1 च्या प्रत्येक घटकासाठी ते प्रथम चुकीचे वर सेट केले आहे. जेव्हा आपल्याला सूची 2 मधील घटक सापडला तर ते खरे वर सेट केले जाते. यानंतर आपल्याला पुढील मोठे दिसेल तर आपण ते पुन्हा चुकीचे वर सेट करू. असे केल्याने आपल्याला कळेल की त्या व्हेरिएबलसाठी लिस्ट 2 मध्ये पुढील कोणताही मोठा घटक आहे की नाही.\nध्वजांकन योग्य असल्यास, याचा अर्थ असा आहे की त्या घटकासाठी आम्हाला पुढील कोणतेही मोठे मूल्य सापडले नाही.\nध्वजांकन चुकीचे असल्यास, याचा अर्थ असा आहे की त्या घटकासाठी आम्हाला पुढील मोठे मूल्य सापडले आहे.\nप्रत्येक आतील लूपच्या शेवटी फ्लॅग व्हॅल्यूनुसार आपला उत्तर म्हणून -1 समाविष्ट करू.\nपुढील ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशनची अंमलबजावणी\nनेक्स्ट ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशनसाठी जटिलता विश्लेषण\nओ (एम * एन): संख्या 1 च्या प्रत्येक घटकासाठी आपण डाव्या वरुन डाव्या बाजूस क्रमांकासह क्रमांक 2 शोधत आहोत. अशा प्रकारे, वेळ जटिलता हे ओ (एम * एन) आहे जेथे एम आणि एन यादीची लांबी आहेत.\nओ (1): कोणतीही अतिरिक्त जागा वापरली गेली नाही (अ‍ॅन्स अ‍ॅरेसाठी वापरली जाणारी स्पेस मानली जात नाही कारण ती आवश्यक आहे).\nदृष्टीकोन 2 (स्टॅक वापरुन)\nया दृष्टिकोनात दोन भाग आहेत.\nप्रथम, आम्ही रेषेच्या वेळी यादीतील प्रत्येक घटकाचा पुढील मोठा घटक मिळविण्यासाठी स्टॅक वापरत आहोत. प्रत्येक घटकाची पुढील मोठी घटिका ए मध्ये संग्रहित केली जाते नकाशा.\nदुसरे म्हणजे, आम्ही नकाशा वापरुन आपल्या उत्तर अ‍ॅरेमध्ये यादी 1 च्या प्रत्येक घटकासाठी उत्तर संग्रहित करू.\nतर, आम्ही यादी 2 च्या मागे जाऊ आणि वारंवार असलेल्या सर्व घटकांच्या स्टॅकच्या शीर्षावरून वारंवार पॉप करू आणि प्रत्येक पॉपवर आम्ही वर्तमान पानाला प्रत्येक पॉप केलेल्या घटकाचे सर्वात मोठे उत्तर म्हणून रेकॉर्ड करू. या मॅपिंगसाठी आम्ही फक्त नकाशा वापरू.\nआता, आमच्याकडे एक नकाशा आहे जो संबंधित संबंधित पुढील मोठ्या घटकांसह केवळ मॅपिंगचा आहे.\nअखेरीस, आम्ही यादी 1 ओलांडू आणि नकाशावरुन त्यांची संबंधित मूल्ये आमच्या उत्तर सूचीमध्ये संचयित करू.\nपुढील ग्रेटर एलिमेंट I लीटकोड सोल्यूशनची अंमलबजावणी\nनेक्स्ट ग्रे��र एलिमेंट I लीटकोड सोल्यूशनसाठी जटिलता विश्लेषण\nओ (एम + एन): प्रथम, आम्ही यादी 2 च्या सर्व घटकांसाठी पुढील मोठे घटक शोधण्यासाठी सूची 2 च्या मागे फिरत आहोत. मग आम्ही उत्तरे जोडण्यासाठी list1 ट्रॅव्हर्स करत आहोत. तर, वेळ जटिलता ही दोन्ही याद्यांच्या लांबीची बेरीज आहे.\nओ (एन): आम्ही ओ (1) वेळेत कोणत्याही कीचे उत्तर शोधण्यासाठी नकाशा वापरत आहोत, अशा प्रकारे स्पेसची जटिलता ओ (एन) आहे.\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज ऍमेझॉन, ब्लूमबर्ग, सोपे, स्टॅक पोस्ट सुचालन\nसामान्य पात्रे लीटकोड सोल्यूशन शोधा\nअ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनमध्ये स्ट्रिंग मॅचिंग\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dilipbirute.wordpress.com/2021/05/13/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T20:54:04Z", "digest": "sha1:RJHMAJHAFNPDNFQG3SVIF6OGSITYVWIU", "length": 27653, "nlines": 93, "source_domain": "dilipbirute.wordpress.com", "title": "पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व बदलण्याची गरज ! | संवेदना.... !", "raw_content": "\nलिहावं वाटलं की लिहितो.\nPosted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 13 मे, 2021\nपंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व बदलण्याची गरज \nआदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली. आज जवळपास चार लाखांवर बाधीतांचा आकडा पोहचला आहे, मृत्युचं प्रमाणही वाढत आहेत. भारताच्या एकून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे केव्हाच निघाले आहेत, अशावेळी असलेल्या व्यवस्थेत माणसं कशीतरी भयावह अवस्थेत जगत आहे, भारतीय जनता आपापल्या सगेसोय-यांच्या गमावलेल्यांच्या दुखात खिन्न मनाने कसेबसे आलेला दिवस ढकलत आहेत.जगण्याची शाश्वती राहीली नाही, अशी एक अनामिक भिती माणसाच्या मनात भरुन राहीलेली आहे. दुसरीकडे लशींचा देशातला, राज्यातला तुटवडा आणि लशीकरणाने विषानुवर नियंत्रण आणन्याचा प्रयत्न केंद्रस्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. जगभरात करोना विषान���वर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे, त्याचवेळी भारताची अवस्था दुस-या लाटेत दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली आहे. अजून पुढे काय होईल माहिती नाही. गेल्या वर्षभरापासून येणा-या विषाणुंच्या लाटेबाबत आपण गाफील राहीलो, प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च कौतुक करण्यात केंद्रीय नेतृत्त्व गुंतलेले दिसले. आणि त्याचे आज परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. आता इतर देशांच्या तुलनेत आपले मृत्युदर कमी आहे, बाधीत संख्या कमी आहे, आकडे कमी आहेत, साख्यंकी, वगैरे दाखवून आपली परिस्थिती भली आहे, हे दाखविण्यात आता काहीही अर्थ उरला नाही, वास्तव समजून घेण्याची वेळ आली आहे.\nदेशभरात आरोग्यव्यवस्थेची मरणासन्न अवस्था झालेली आहे,आपत्ती व्यवस्थापनाचे धडे काय असतात त्याची कल्पना नसलेले नेतृत्व लोकांना जगण्याची उभारी देऊ शकले नाही. लोकांचे दुखदायक व्हीडीयो माध्यमातून फिरत आहेत. आपण जगू की नाही याची शाश्वती आता उरली नाही, अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे, अशावेळी जनतेमधे आश्वासक वातावरण करण्याऐवजी आपण कुंभमेळे भरवता आपण ठरवलं असतं तर ते थांबवता आलं असतं आता वाढलेल्या संसर्गाचे आकडे यायला लागले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक आपण प्रतिष्ठेची केली. मा.पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीयमंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते त्यांच्या रॅल्या, ते मोर्चे ती भाषणं यात अशावेळी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी आपणास पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटली. रोम जळत होते तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा गोष्टीची आठवण होत होती. इतके, हे नेते आणि नेतृत्व असंवेदनशील असू शकतात ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. जीवाचा आटापीटा करुनही पश्चिम बंगाल मधे आपला दारुण पराभव झाला. जनतेने आपणास साफ़ नाकारले, एक संदेश दिला की आपण कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचं एक आत्मभान जनतेने दिले. . जनतेची आवश्यकता काय आहे, यातून आपण काही शिकाल अशी अपेक्षा करणे गैर आहे. विकत घेतलेली माध्यमं आपला जयजयकारात व्यस्त आहेत. कोणत्याही माध्यमाने हॉस्पीटल्समधील आवश्यक बेडची संख्या सांगितली नाही, उपचार कुठे मिळू शकतो ते सांगितले नाही, आपण करीत असलेल्या चुंकावर मौन बाळगले. मात्र पश्चिम बंगालमधे आपण कसे विजयी व्हाल त्याचे खोटे आकडेमोड करीत विविध वाहिन्या व्यापून ट���कलेल्या होत्या. करोनाच्या पहिल्या लाटेत एका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यावर दिवसभर वाहिन्या त्याच विषयावर चर्चा करीत राहील्या तेव्हाही आपण जनतेच्या आवश्यकतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.\nजनतेला उपचार, लशीकरण, आणि योग्य मार्गदर्शन यांचे योग्य नियोजन हवे होते. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता, इंजेक्शचा तुटवडा होता. लोक रुग्णालयाबाहेर तळमळतांनाची छायाचित्रे व्हीडीयो व्हायरल होत होती, आजही होत आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आपल्यात काहीही जवाबदारीचं भान दिसलं नाही. आपण वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या उपायात आम्ही किती काम करीत आहोत हे दाखविण्यात व्यस्त राहीलात. आपण टीका करणा-यांवर कायदेशीर कार्यवाहीत व्यस्त राहीलात. मा.सर्वोच्च न्यायालयास सांगावे लागले की सकारवर टीका करणा-यांवर आपण कार्यवाही कराल तर याद राखा, आपल्या दडपशाहीबद्दल मा.न्यायव्यवस्थेला आपलाला समज द्यावी लागते. आपण जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष आजही करीत आहात. आपली असंवेदनशीलता अनेकदा दिसून आली. आसामचा प्रचार असो, की पश्चिमबंगालचा प्रचार असो. बाकी इतर पक्षांच्या नेतृत्वाने काय केले यापेक्षा आपण एक आदर्श उभा करायला हवा होता. राजकारण करायला माणसं जगली तर भविष्यकाळात आपणास भरपूर राजकारण करता येणार आहे. दीर्घकालीन नियोजनांचा अभाव, विविध पक्षांच्या भूमिका, पक्षीय धोरणे, मतभेद या पलिकडे जाऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते.\nजगभरातील आंतरराष्ट्रीय दैनिके दुस-या लाटेतील भारताच्या बेजवाबदारीबद्दल लिहित असतांना आपण त्या त्या राष्ट्रांना आपापल्या परदेशातील दुतावासामार्फत भारताची बदनामी थांबवा, असे म्हणत आहात. सरकारवर टीका करणा-यांची ट्वीटर खाती गोठवायला सांगत आहात. आपल्या देशातील माध्यमे कदाचित आपल्याविरुद्ध लिहिणार नाहीत, सरकारच्या प्रशासनाबद्दल लिहिणार नाहीत कारण त्यांचे हित त्यात गुंतलेले आहेत, भारतीय माध्यमांना पॅकेजेसप्रमाणे वार्तांकन करावे लागतही असेल, परंतु परदेशातील सरकारे, लोक आणि देश नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपतात त्या टीकेचा आदर करतात, आपणास टीका सुद्धा सहन होत नाही. टीकेकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, त्यातले चांगले म्हणून काही घ्यावे असे आपण आणि आपल्या मंत्रीमंडळास वाटत नाही. आपण आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडण्याचे प्रयत्न करीत आहात, कुरघोडीचे राजकारण करीत आहात असे वाटावे इतकी ती तफावत आपल्या प्रशासकीय भेदाच्या वर्तनातून दिसून येते.\nभारतीय जनतेने आपणास बहुमताने निवडून दिले आहे ते जनता पूर्वीच्या सरकारांमुळे त्रस्त होती, अपेक्षांना उतरत नव्हती म्हणून. आपण काही चमत्कार कराल, काही बदल कराल, आपल्या वकृत्वामुळे लोक भारावून गेले होते. आपण जसे जसे, जे जे म्हणाल ते ते लोकांनी केले. आपण दिवे लावा म्हणालात, लोकांनी दिवे लावले, आपण थाळीनाद करा म्हणालात लोकांनी आपल्या डोक्याचा वापर न करता थाळी नाद केला. आपण जे जे म्हणाल ते ते सर्व केले. अजूनही आपण काही चमत्कार कराल म्हणून जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे, पण दुर्दैवाने आपलं अपयश आता लपविणे शक्य नाही. सरकारातील सध्याच्या अवस्थेबद्द्ल निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा बोलत नाहीत, दयनिय अवस्थेबद्दल तक्रार करीत नाहीत. सत्तेच्या मोहापोटी लोकांच्या गरजांबद्दल प्रतिनिधी बोलत नाहीत, इतके लाचार लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघावे लागत आहेत.\nसध्या सोशियल मिडियात मा.पंतप्रधान यांच्यावर खुप टीका होतांना दिसते, टींगल टवाळी होतांना दिसते. प्रधानमंत्र्यांबद्दलचा आदर लोक विसरत चालले आहेत, ही टीका थेट सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री या पदावरही होत असते, देशभरातून त्यांच्यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात, टीका करणे ही सहज प्रतिक्रिया असते. पंतप्रधान म्हणून असलेल्या जवाबदा-यांपासून त्यांन पळ काढता येणार नाही, लोकभावनेचा विचार करावाच लागेल. आज परदेशात लशीवाटपापेक्षा देशात लशींची आवश्यकता आहे, परराष्ट्रीय धोरण म्हणून काही मदत करावी लागत असेल पण आपण जगाला मदत करीत आहोत त्याचवेळी इथे देशात काय अवस्था आहे, हा विचार करु नये असा संतप्त सवाल लोक करीत असतात.\nभारतीय जनतेने काही आमुलाग्र बदल होतील म्हणून जनतेने सत्तांतर केले. पण गेली काही वर्षात असलेल्या प्रश्नांचा नीपटारा झाला का वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, गरिबी, या आणि असंख्य प्रश्नांना घेऊन सत्तेवर आपण आलात आता त्यात काही बदलही झाले नाहीत. खोटे युक्तीवाद केले तरी, असलेल्या प्रश्नांपासून सुटका होऊ शकत नाही, लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं, तो हेतू पूर्ण झाला नाही तर लोक बदल घडवतात हा या देशातला इतिहास आहे, लोकशाहीने भल्या भल्यांचे होत्याचे नव्हते केले. तरीही आपण काहीही शिकला नाहीत, आपण जे ठरवू ते झाले पाहिजे या अट्टाहासाने देशाला अजून किती वेठीस धरणार, संकटाच्या खाईत लोटणार हा प्रश्न आहे, अशावेळी आता काही बदल होणे आवश्यक वाट्ते.\nसध्याचं प्रशासनातील पंतप्रधानांचं अपयश पाहता, लोक ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाची त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत ते सर्व पाहता, आता पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आणि सल्लागारांनी तज्नांनी आता नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यक्ता वाटते. आपणास बहुमत आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बदलू शकत नसलो, तरी आता अन्य चेह-यांना प्रयोग म्हणून आता नव्या चेह-याला नवी संधी दिली पाहिजे, आपल्याकडून जे काही नेतृत्त्व म्हणून अपेक्षित आहे, त्यात जर काही होत नसेल तर आता भाकरी फ़िरवली पाहिजे. भाकरी फ़िरवली नाही तर ती करपते त्या प्रमाणे सध्याच्या नेतृत्वात आता बदल करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या सरकारमधे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, कोणास तरी नवी संधी दिली पाहिजे. सुडाचे राजकारण न करता आता माणसाच्या जगण्याला प्राधान्य देणा-या कृतीची गरज आहे.\nनाकर्ते शासन-प्रशासनामुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती वाटत नसेल तर लोकांना अशी शक्तीशाली व्यवस्था लोकशाहीच्या माध्यमातून बदलता येते, हा येथील इतिहास आहे, पक्षातील लोकप्रतिनिधींची एक मर्यादा असते, सत्तेचा लोभ असतो. परंतु ज्या नागरिकांचे नातेवाईक गमावले गेले आहेत त्या नागरिकांनी सनदशीर मार्गाने सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून तरी आपली काहीही मजबुरी नाही. सरकारविरुद्ध शिक्षितांनी लिहिले बोलले पाहिजे. सरकारला बहुमत आहे, सध्या सत्तांतर शक्य नाही, परंतु, पंतप्रधान मोदी यांची पक्षीय कारकीर्द पाहता, इतिहास सोडून द्या. पण, पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना नेता म्हणून जसे निवडले तसे त्यांचं नेतृत्त्व आता बदलण्याची वेळ आली आहे. एका नव्या चेह-याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचा अपयशी कारकीर्दीचा पाढा असाच वाढत राहीला तर तो पक्षाला घातक ठरेलच पण देशासाठी ही वाटचाल घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच ही व्यवस्था बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या अनुभवावरुन काही तरी शिकून भारतीय लोकांना ’अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा करु या, पश्चिम बंगालने या दोन्ही न��त्यांना स्पष्ट थेट नाकारले आहे आणि देशाला वाचवले. एक नवा संदेश बंगालने दिला आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे. लोक अशा कोणत्याही भूलथापीला बळी पडत नाही, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले, तरीही, पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, याच जयजयकारात पक्ष राहणार असेल, आणि ‘गीरे भी तो टांग उपर’करुनच फ़िरायचे असेल तर तर पक्षाची अवस्था पून्हा एकदा दोन खासदारांवर जाऊन थांबायला वेळ लागणार नाही. आणि जनता म्हणून तोपर्यंत आपण सर्व देशोधडीला लागलेले असू…\n« भोर भयो, बीन शोर..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nसुरेश भट आणि मराठी गझल\nअवांतर कथा कविता चित्रपट पर्यटन पुस्तक परिचय ललित लेख\nपंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व बदलण्याची गरज \nभोर भयो, बीन शोर..\njagadish shegukar च्यावर स्वाध्यायींचा ‘मनुष्य गौ…\nashok bhise च्यावर स्वाध्यायींचा ‘मनुष्य गौ…\nGanesh s Bhosekar च्यावर स्वाध्यायींचा ‘मनुष्य गौ…\nswaminath mane च्यावर गांधीवाद आणि मराठी साहित्…\nRD च्यावर गोष्ट छोटी डोंगराएवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/amruta-fadanvis-dance-on-mastani-ho-gai/", "date_download": "2021-06-17T20:48:01Z", "digest": "sha1:HIPO3WNXAQNHGQYOWDG5OU755UNYAGMY", "length": 7103, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "‘मस्तानी हो गई’ गाण्यावरील अमृता फडणवीस यांचा डान्स बघितला का, बघा व्हिडीओ.. - Khaas Re", "raw_content": "\n‘मस्तानी हो गई’ गाण्यावरील अमृता फडणवीस यांचा डान्स बघितला का, बघा व्हिडीओ..\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्यांची एक सिंगर म्हणून देखील ओळख आहे. त्यांना आपण आजपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रम आणि म्युझिक अल्बमधून गाताना पाहिलं आहे. अमिताभ यांच्यासोबतही एका अल्बममध्ये आपण त्यांना बघितलं होतं. त्यात त्यांनी अमिताभ यांच्यासोबत डान्सदेखील केला होता.\nनुकताच त्यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अमृता फडणवीस बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘मस्तानी हो गई’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. स्वत: अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.\nहा व्हिडीओ एका कौटुंबिक कार्यक्रमातील आहे. लग्न सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी आपलं नृत्यकौशल्य दाखवलं असून यावेळी त्यांची मुलगी दिविजानेही त्यांना साथ दिली आहे. अमृता फडणवीस यांनी व्हिडीओत दिलेल्या कॅप्शनमधून हे स्पष्ट होत आहे.\nत्यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे. 49 सेकंदाच्या या व्हिडीओत दोघीही न चुकता डान्स करत असून उपस्थित लोकही त्यांना चिअर करताना ऐकू येत आहे.\nव्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी कॅप्शनमध्ये माझ्या लाडक्या मुलीसोबत कौटुंबिक विवाह संगीत कार्यक्रमात नृत्य सादर करायला मिळाल्याचा आनंद आहे असं लिहिलं आहे.\nअमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागला असून अनेकजण त्यांचं कौतूक करताना दिसत आहेत.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \n‘ठाकरे’ सिनेमात होणार मोठा बदल; बाळासाहेबांना मिळणार यांचा कडक आवाज..\n'ठाकरे' सिनेमात होणार मोठा बदल; बाळासाहेबांना मिळणार यांचा कडक आवाज..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/are-maannsaa-kdhii-hoshiil-maannuus/brbnoup7", "date_download": "2021-06-17T20:32:32Z", "digest": "sha1:ODO4MX2WRCBSYWUPUOBTKRECIULKSRYG", "length": 7659, "nlines": 128, "source_domain": "storymirror.com", "title": "अरे माणसा, कधी होशील माणूस…! | Marathi Others Story | Shraddha More", "raw_content": "\nअरे माणसा, कधी होशील माणूस…\nअरे माणसा, कधी होशील माणूस…\nआपल्या सृष्टीची निर्मिती केली ईश्वराने, या सृष्टीला सुंदर घडवण्याचे कार्य केले ईश्वराने, याच सृष्टीत जीव निर्माण केला ईश्वराने म्हणजेच मानवाची निर्मितीही केली ईश्वराने. पण याच सुंदर सृष्टीची परिस्थिती बदलली मानवाने. देवाच्या निर्मितीत बदल घडवण्याचा प्रयत्न केला मानवाने. ईश्वराच्या प्रत्येक निर्मितीत, कार्यात मानवाने बदल केले. काही चांगले बदल तर घडवलेच पण त्याधिक वाईट बदल घडवले.\nसर्वात उत्त�� उदाहरण म्हणजे गंगेसारख्या पवित्र नदीला त्याने अपवित्र केले. गंगा नदी पवित्र म्हणून या नदीत निर्माल्य विसर्जन करणे , मृत व्यक्तींचे अवशेष किंवा राख नदीत विसर्जित करणे, या पवित्र नदीत स्नान केल्याने आपण सर्व पापातून मुक्त होतो अशा गैरसमजामुळे वर्षभरात सतराशे साठ पाप करून नदीत स्नान करणे यासारखी अयोग्य आणि लज्जास्पद कृत्य माणूस करतो. आणि तेच पाणी गंगाजल म्हणून वापरतात. लोकांनी स्नान केलेलं, मृतांचे अवशेष विसर्जित केलेलं पाणी शुद्ध कस असू शकत. या कारणांमुळेच नदी दूषित होऊन अपवित्र झाली आहे.\nमाणूस चांगला बदल घडवून आणण्यासाठी वाईट कृत्य करत आहे. स्वार्थी वृत्तीमुळे स्वतःच्या राहण्याच्या सोयीसाठी पशु-पक्ष्यांचा निवारा हिसकावून म्हणजेच वृक्षतोड करून , जंगलाची नासधूस करून उंच उंच इमारत्या बांधतो. फक्त पैसा कमवण्यात मग्न होऊन आरामगृह सुरू करून आराम करतो.\nस्वतःच्या फायद्याचा विचार करताना जगातल्या सुंदर निर्मितीचे नुकसान होत आहे हे माणसाच्या लक्षातच येत नाही. तंत्रज्ञानाची निर्मिती करून माणसाने अनेक कार्ये उत्तमरीत्या पार पडली आहेत . पण त्याच तंत्राचा अति वापर करून पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. त्याने फक्त वृक्षतोड जरी केली तरी त्याचे परिणाम अनेक आहेत.\nहे सर्व कृत्य करण्यात माणूस इतका हरपून गेला आहे की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडीकडे लक्ष द्यायला त्याला वेळच मिळत नाही. रस्त्यावर एखादा अपघात झाला तरी तो माणूस स्वतःच्या स्वार्थापोटी त्याकडे दुर्लक्ष करतो. एखादी वयस्कर व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे असे बघूनही न बघितल्यासारखं माणूस डोळस असूनही अंध व्यक्तिप्रमाणे वर्णन करतो. आपल्यातलं माणूसपण बाजूला सरसावून ठेवतो.\nस्वार्थात माणूस इतका बुडून गेला आहे की त्या माणसातला माणूसच हरवत चालला आहे. त्यातील माणुसपणच हरवलं आहे. त्यासाठी त्याने आपल्या विचारशक्तीला योग्य चालना दिली तर माणसात थोडाफार बदल होईल. नाहीतर नेहमीच बोलावं लागेल, अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://svnsmedia.com/category/coronavirus-update/page/5/", "date_download": "2021-06-17T19:49:08Z", "digest": "sha1:2NAJE76R5BZIM4NCWSNPK3JYIVKSGJLO", "length": 42817, "nlines": 227, "source_domain": "svnsmedia.com", "title": "Corona Virus Archives - Page 5 of 12 - Latest News Today: Get all the latest news, breaking news in India, news headlines for Business, Money, Technology, Politics, India, World and more on SVNSMedia.", "raw_content": "\nKarad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार\n कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …\nRace to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही\nपुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …\nIPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी\nआपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …\nPune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी\nपुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …\nCorona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा\nपुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …\nCrime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत\nमुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …\nअखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी\nयवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड य��ंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …\nToday’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग\nमेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …\n आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू\nआयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …\nभारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर\nदि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …\nKarad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार\nRace to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही\nIPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी\nPune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी\nCorona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा\nCrime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत\nअखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी\nToday’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग\n आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू\nभारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर\nपुण्यात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रश्नाकडून हे निर्बंध \nपुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या हि वाढतच असून त्यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यां���ी नुकतीच एक महत्ववपूर्ण निर्णयाची माहिती दिलेली आहे. त्यात ते म्हणाले कि प्रशासन आपापल्या परीने शक्य तितकी खबरदारी घेत आहे,तसेच …\nपुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या हि वाढतच असून त्यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच एक महत्ववपूर्ण निर्णयाची माहिती दिलेली आहे. त्यात ते म्हणाले कि प्रशासन आपापल्या परीने शक्य तितकी खबरदारी घेत आहे,तसेच खबरदारी सोबतच शक्य तितके निर्बंधही लावण्यात येत असून आता पुढची जबाबदारी हि नागरिकांची आहे.\nमहापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले जेथे रुग्ण अधिक आहेत, अशा 42 ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. हे कन्टेन्मेंट झोन ज्या इमारती अथवा सोसायट्यांमध्ये किमान 20 करोना बाधित आढळले आहेत अशाच ठिकाणी केले आहेत.त्याचबरोबर शहरात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी तर लागू आहेच ,शिवाय शाळा महाविद्यालये हेही बंद ठेऊन कोरोनाचा फैलाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आहेत त्या भागात विशेष निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत असून कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.तसेच ज्या इमारती अथवा सोसायट्यांमध्ये 20 हून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत, अशा 42 सोसायट्या मायक्रो कन्टेंन्मेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. शक्‍यतो या सोसायट्या अथवा इमारतींमध्ये बाहेरील व्यक्तीस निर्बंध घालण्यात आले असून सोसायटीतील नागरिकांनीही शक्‍यतो बाहेर जाणे टाळावे, अशी नियमावली केली आहे.\nहि आहेत ४२ क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र \nआता वेळ आली आहे ती सत्यस्थिती जाणून घेण्याची कोरोनाने पुण्यातील अनेक ठिकाणीही आहे. त्यामुळे आता जिथे रुग्ण जास्त ते क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून गोष्टी करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयानुसार बाधित …\nआता वेळ आली आहे ती सत्यस्थिती जाणून घेण्याची \nकोरोनाने पुण्यातील अनेक ठिकाणीही आहे. त्यामुळे आता जिथे रुग्ण जास्त ते क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून गोष्टी करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयानुसार बाधित असलेले क्षेत्र हे प्रतिबंधित घोषित करण्यात आलेले असून पालिकेच्या 15 पैकी दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही क्षेत्र असून पाच क्षेत्रीय कार्याल���ांच्या हद्दीत एकही क्षेत्र नाही.\nकोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, पालिकेने ज्या भागात करोना रूग्ण वाढत आहेत असे भाग सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित काही प्रमाणात निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे.\nबाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई\nया सोसायट्यांच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात येणार\nरुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई\nसोसायटीच्या सभासदांची बैठक घेऊन सूचना देत एकत्र येण्यास मनाई केली जाणार\nया सोसायट्यांमधील कच-याची पालिकेकडून स्वतंत्रपणे विल्हेवाट\nबाधित नसलेल्यांना कामाची मुभा\nज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडता येणार आहे. त्यांच्यावर बंधने असणार नाहीत. त्यांना सुरक्षित वावर ठेऊन सोसायटीत ये- जा करता येणार आहे.\nशहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्याला अटकाव करणे आवश्यक आहे. त्याकरिता पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु आहेत. शहरात 42 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी आणि खबरदारी बाळगणे गरचेचे आहे.\nरूबल अगरवाल (अतिरिक्त महापालिका आयुक्त)\nक्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र\nनाशिक नागपूर नंतर अजून एका जिल्ह्यात लागू डाऊन जाहीर \nकोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यास त्या प्रदेशात लोक काम करण्याच्या आधीच घोषणा करण्यात आली होती. आता नाशिक, नागपूर नंतर औरंगाबाद जिल्ह्यातही लॉकडाउन चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शनिवारी आणि …\nकोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यास त्या प्रदेशात लोक काम करण्याच्या आधीच घोषणा करण्यात आली होती. आता नाशिक, नागपूर नंतर औरंगाबाद जिल्ह्यातही लॉकडाउन चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शनिवारी आणि रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. याशिवाय औरंगाबाद मधील हॉटेल्स पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.\n17 तारखेपासून म्हणजे बुधवारपासून औरंगाबाद शहरातील हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय दरम्यान, हॉटेलमधील पार्सल सुविधा ��ुरु ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.\n कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात ‘इतक्या’ टक्क्यांची घट\nदिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत असतानाच एक सध्या काहीसा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि कोरोना बाधितांची संख्या कायम वाढताना दिसत आहे. कोरोना ग्रस्तांची …\nदिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत असतानाच एक सध्या काहीसा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि कोरोना बाधितांची संख्या कायम वाढताना दिसत आहे.\nकोरोना ग्रस्तांची संख्या कमी होत नसली तरीही त्यातल्या त्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात 0.55 टक्क्याहून ही घट होत असताना दिसते. राज्यातील मृत्यूदर 2.3 % एवढा आहे. परंतु आता तो पॉईंट टक्क्याने कमी होत असताना दिसतो. जानेवारी महिन्यात ही टक्केवारी 1.7 टक्के तर फेब्रुवारी महिन्यात 0.9 टक्क्यांनी घसरली होती. कोरोना महामारीत मृत्यू दर महत्वाचा मानला जात आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने देखील राज्यातील मृत्यू दर कमी होत असल्याचे सांगितले, असे राज्य टास्क फोर्स सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात कोरोना चा हाहाकार जाणून घ्या\nदेशात तब्बल कोरोनाचे नवीन 24 हजार 882 रुग्ण सापडले आहेत तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या शिगेला पोहोचली आहे. शनिवारी महाराष्ट्रात तब्बल 15 हजार नवीन कोरूना बाधित रुग्ण सापडले आहेत. याशिवाय बरे …\nदेशात तब्बल कोरोनाचे नवीन 24 हजार 882 रुग्ण सापडले आहेत तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या शिगेला पोहोचली आहे. शनिवारी महाराष्ट्रात तब्बल 15 हजार नवीन कोरूना बाधित रुग्ण सापडले आहेत. याशिवाय बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या खूप जास्त आहे, ही चिंतेची बाब आहे.\nमहाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आताची परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी आशंका आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांचे संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.\nमहाराष्ट्रासोबत केरळ, पंजाब, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या सात राज्यांत कोरोनाचे थैमान सुरू आहे.\nया देशात कोरोनाची तिसरी लाट : लॉकडाऊन जाहीर\nकोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशात लसीकरण सुरू झाले आहे. अशातच कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोनाच्या विळख्यात काही देश पुन्हा येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये …\nकोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशात लसीकरण सुरू झाले आहे. अशातच कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोनाच्या विळख्यात काही देश पुन्हा येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) कोरोनाची तिसरी लाट आली आहे. पाकिस्तानमधील प्रमुख सात शहरांत उद्यापासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पंजाबमधील (Pakistani Punjab) सात शहरांचा समावेश आहे. या ठिकाणी लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेला केवळ सूट असणार आहे.\nपाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्कालीन सेवा वगळता कोणालाही घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. लाहोर, रावळपिंडी, सरगोधा, फैसलाबाद, मुलतान, गुजरानवाला आणि गुजरातमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ही शहरे बंद राहणार आहेत.\nपाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या (Pakistani Punjab) सरकारने शनिवारी निवेदन जारी केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या हा लॉकडाऊन (Lockdown) दोन आठवड्यांकरिता करण्यात आला आहे. त्यानंतर, परिस्थितीचे निरीक्षण केल्यानंतर त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल. सरकारच्या निवेदनानुसार लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी असेल. सार्वजनिक, खासगी किंवा कोणत्याही ठिकाणी सामाजिक, धार्मिक किंवा इतर हेतूंसाठी सर्व प्रकारच्या मेळाव्यावर संपूर्ण बंदी असेल. बँक्वेट हॉल, कम्युनिटी हॉल आणि मार्केटही या काळात बंद राहतील.\nलॉकडाऊन दरम्यान, हॉटेल्स बंद राहणार असली तरी होम डिलिव्हरीला परवानगी आहे. या काळात होम डिलिव्हरीला परवानगी दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण राज्यात सर्व प्रकारच्या क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर उपक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.\nअन्यथा रविवार पासून लॉकडाऊन करण्यात येईल – जिल्हाधिकारी\nसध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कोरोना बाधितांच�� संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आह. शिवाय कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या जनतेकडून पाळल्या जात नाहीत असे दिसून येत आहे आणि त्यामुळेच …\nसध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आह. शिवाय कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या जनतेकडून पाळल्या जात नाहीत असे दिसून येत आहे आणि त्यामुळेच कोरोना ग्रंथांची संख्या वाढत आहे.\nजर नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन केले नाही तर रविवार पासून लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. लॉकडाऊन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असेही ते म्हणाले.\nकोरोनाच्या लसीची किंमत दोनशे पेक्षाही कमी होणार\nकेंद्र सरकारने गुरुवारी कोरोना लसीच्या किमतीबाबत नवीन घोषणा केली यामुळे कोरोनाची लस सध्याच्या लसीचा किमतीपेक्षा नक्कीच कमी असेल, अशी चर्चा करण्यात आली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत माहिती …\nकेंद्र सरकारने गुरुवारी कोरोना लसीच्या किमतीबाबत नवीन घोषणा केली यामुळे कोरोनाची लस सध्याच्या लसीचा किमतीपेक्षा नक्कीच कमी असेल, अशी चर्चा करण्यात आली.\nकेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटलंय की, सरकार कोविशील्ड लसीची किंमत पुन्हा एकदा ठरवत असून ती नक्कीच सध्याच्या किंमतीपेक्षा कमी असेल. तिची किंमत २०० रुपये प्रति डोस या किंमतीपेक्षा कमी असणार आहे.\nकेंद्र सरकार कोविशील्ड कमी किमतीत विकत घेणार असून कर वगळता त्याची किंमत १५० रुपये प्रति डोस पेक्षाही कमी असू शकते तर याच्या आधी सरकारकडून २१० रुपये प्रति डोस अशी खरेदी करण्यात आली होती.\nलसीचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचंही राजेश भुषण यांनी स्पष्ट केलं आहे. काल ११ मार्चपर्यंत भारतात आतापर्यंत एकूण २,५६,९०,५४५ लोकांना लस देण्यात आली आहे. जगातील सर्वांत मोठी लसीकरणाची मोहीम ही भारतात होत आहे.\nसोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 64 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 41292\nसोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 64 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 41292 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 39401 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 694 आहे.तर आजपर्यंत मृतांची …\nसोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 64 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 41292 झाली आहे.\nरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 39401 झाली आहे.\nतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 694 आहे.\nतर आजपर्यंत मृतांची संख्या 1195 झाली आहे. यात 858 पुरुष व 337 महिलांचा समावेश आहे.\nसोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1586 अहवाल प्राप्त झाले. यात 1522 निगेटिव्ह तर 64 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 46 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. आज 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 38 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.\nगरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा \nराज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लोक डाऊन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या एक-दोन दिवसात हा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले की, लसीबाबत …\nराज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लोक डाऊन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या एक-दोन दिवसात हा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.\nतसेच ते म्हणाले की, लसीबाबत कोणीही कोणताही संभ्रम करून घेण्याची गरज नाही ती अगदी सहजपणे दिली जाते की कळतही नाही. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\nयाबाबत बोलताना पुढे त्यांनी असे सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता काही ठिकाणी कडक लॉकडाउन करण्याची गरज आहे. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, बाहेर अनावश्यक गर्दी टाळा, विनाकारण बाहेर येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा.\nKarad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार\nRace to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही\nIPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी\nPune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी\nCorona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/central-government-responsible-for-corona-situation-in-india-says-economist-amartya-sen-nrms-138549/", "date_download": "2021-06-17T21:35:39Z", "digest": "sha1:GPBVOSL7AQCRHDHDEJOMAYHFUHYSE3G3", "length": 11850, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Central government responsible for corona situation in India says Economist Amartya Sen nrms | भारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार : अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखाभारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार : अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन\nया सर्वच बाबतीत एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचे श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रीत केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि भारतात कोरोनाची ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले आहेत.\nनवी दिल्ली – भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसलेला असताना दूसरीकडे देशावर ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवड्याचे दुसरे संकट देखील ओढावले. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या एकूण धोरणावर टीका केली असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची भूमिका मांडली आहे.\nया सर्वच बाबतीत एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचे श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रीत केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि भारतात कोरोनाची ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले आहेत.\nयाआधी भारतातील कोरोना परिस्थितीवरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौची यांनी देखील परखड भूमिका मांडली होती. त्यानंतर आता अमर्त्य सेन यांनी देखील केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक धोरणावर ताशेरे ओढले आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/many-local-and-foreign-news-websites-crashed-suddenly-nrms-139665/", "date_download": "2021-06-17T19:39:11Z", "digest": "sha1:CXPT4LFJ5U6GQATT33HHFIJNBUTQ75GM", "length": 11089, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Many local and foreign news websites crashed suddenly nrms | जगातील सर्वात मोठी न्यूज वेबसाईट झाली डाऊन, अनेक देशी-विदेशी News Website अचानक झाल्या क्रॅश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूज�� पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nआंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ठप्पजगातील सर्वात मोठी न्यूज वेबसाईट झाली डाऊन, अनेक देशी-विदेशी News Website अचानक झाल्या क्रॅश\nसाईट ओपन केल्यास 503 एरर '503 Service Unavailable' येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या याबाबत शोध सुरू असून, या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. गार्डियन यूके टेक्नोलॉजी एडिटर अलेक्स हर्न यांनी याबाबत ट्विट केलं आहे.\nनवी दिल्ली: न्यूयॉर्क टाईम्स, द गार्डियन, सीएनएन इंटरनॅशनल, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल, टाईम्स मॅगझिन आणि बीबीसी सारख्या प्रमुख देशी-विदेशी बातम्यांच्या वेबसाईट्स क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. परदेशी बातम्यांच्या या वेबसाईट्स भारतात ओपन नसल्याची समस्या येत आहे.\nसाईट ओपन केल्यास 503 एरर ‘503 Service Unavailable’ येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या याबाबत शोध सुरू असून, या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. गार्डियन यूके टेक्नोलॉजी एडिटर अलेक्स हर्न यांनी याबाबत ट्विट केलं आहे.\nकोणत्या वेबसाईट्स सध्या बंद पडल्या\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरका��चा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/5-lakh-bribe-demanded-by-ed-officer-companys-frozen-account-launched-cbi-probe-launched-nrvk-139457/", "date_download": "2021-06-17T19:53:54Z", "digest": "sha1:R2NFEKUHILYGGQXCXIOLWUDNACMZBQMN", "length": 13301, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "5 lakh bribe demanded by ED officer; Company's frozen account launched, CBI probe launched nrvk | ईडी अधिकाऱ्याने मागितली 5 लाखांची लाच; कंपनीचे गोठविलेले खाते सुरू केले, सीबीआय चौकशी सुरू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nरात्रीच 5 लाखांची व्यवस्था कराईडी अधिकाऱ्याने मागितली 5 लाखांची लाच; कंपनीचे गोठविलेले खाते सुरू केले, सीबीआय चौकशी सुरू\nसीबीआयने बंगळुरूतील ईडीचे अधिकारी ललित आझाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल अॅप लोन प्रकरणात हैदराबाद येथील गुन्हे शाखा आणि ईडीनेही मनी लाँड्रिंग कायद्यानुसार गु्न्हा दाखल केला होता. सीबीआय सूत्राच्या माहितीनुसार, या प्रकरणात तपास अधिकारी आझादने 5 फेब्रुवारी 2021 रोजी अपोलो नेक्स्ट मुंबईचे प्रबंध संचालक मिखिल यांना ई-मेलद्वारे चौकशीसाठी समन्स बजावले होते. या समन्सवर उपसंचालक मनोज मित्तल जे आयआरएस अधिकारी आहेत, त्यांची स्वाक्षरी होती. 9 फेब्रुवारी रोजी मिखिल यांची चौकशीही करण्यात आली होती.\nदिल्ली : सीबीआयने बंगळुरूतील ईडीचे अधिकारी ललित आझाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल अॅप लोन प्रकरणात हैदराबाद येथील गुन्हे शाखा आणि ईडीनेही मनी लाँड्रिंग कायद्यानुसार गु्न्हा दाखल केला होता. सीबीआय सूत्राच्या माहितीनुसार, या प्रकरणात तपास अधिकारी आझादने 5 फेब्रुवारी 2021 रोजी अपोलो नेक्स्ट मुंबईचे प्रबंध संचालक मिखिल यांना ई-मेलद्वारे चौकशीसाठी समन्स बजावले होते. या समन्सवर उपसंचालक मनोज मित्तल जे आयआरएस अधिकारी आहेत, त्यांची स्वाक्षरी होती. 9 फेब्रुवारी रोजी मिखिल यांची चौकशीही करण्यात आली होती.\nसूत्राने दिलेल्या माहितीनुसार मुंबईला परत जात असताना मिखिल यांना आझाद यांचा व्हॉट्सअॅपवर कॉल आला. कंपनीचे गोठविलेले खाते सुरू करावयाचे असेल तर आज रात्रीच 5 लाखांची व्यवस्था करा, असा निरोप त्यांना देण्यात आला. आझाद त्या रात्री बंगलुरूतील लेबल्स पब अॅण्ड किचनमध्येच होते. तेथील वेटरच्या फोनवरून त्याने मिखिल यांना लोकेशनही पाठविले होते.\nआझादच्या मागणीवरून मिखिलने कुटुंबीयांकडून पाच लाखांची रक्कम एकत्रित केली व ती सोपविली. यानंतर 16 फेब्रुवारी 2021 रोजी त्याचे गोठविलले खाते सुरू करण्यात आले. या प्रकरणात कोणकोणते अधिकारी सामिल आहेत याची चौकशी सीबीआय अधिकारी करीत आहेत.\nतुमची बर्थ डेट काय आहे\nअशी मौत कुणाला येऊ नये\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निव��णूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/sand-smugglers-attack-a-large-squad-nrpd-108816/", "date_download": "2021-06-17T20:43:31Z", "digest": "sha1:3ONPEFS3X7NKK6KL5M4QMZFNL4OWIC42", "length": 15187, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sand smugglers attack a large squad nrpd | बेकायदा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांचा भरारी पथकावर हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nसाताराबेकायदा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांचा भरारी पथकावर हल्ला\nमाणच्या तहसिलदार माने यांनी वाळू तस्करांविरोधात धडक कारवाया करण्यास सुरुवात केली असल्यानेच, माणमधील वाळु तस्करीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी अद्यापही चोरी सुरुच आहे. याच चोरट्यांना लगाम घालण्यासाठी तहसिलदारांनी भरारी पथक नेमले आहे. आता याच पथकावर वाळु चोर हल्ले करु लागलेत\nम्हसवड : माण तालुक्यातील काळ्या सोन्याला जिल्ह्यासह राज्यभरात मोठी मागणी असल्याने येथील काळ्या सोन्याला मोठी झळाळी आली, असून या झळाळीतून आपलाही लखलखाट व्हावा यासाठी तालुक्यातील तस्कर पुढे सरसावले आहेत, आजवर या तस्करांकडुन अनेकदा महसुलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिवघेणे हल्ले झाले आहेत तर या पुर्वी म्हसवड येथील एका कोतवालाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच वाळू तस्करी रोखणाऱ्या भरारी पथकावरच ��ल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.\nया घटनेत भरारी पथकातील काही कर्मचाऱ्यांना जमावाने हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ दमदाटी करुन सदरचे वाळूचे वाहन वाळूसह पळवून नेल्याचा गुन्हा म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. माण तहसीलदारांच्या आदेशाने माण तालुक्यात सुरु असलेल्या चोरटी वाळूची वाहतूकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की ढाकणी पानवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळूची अवैध चोरटी वाहतूक सुरु आहे.त्याप्रमाणे भरारी पथकाने या रस्त्यावर दबा धरुन भरारी पथक बसले त्याच दरम्यान रवि राजेंद्र खाडे रा पळशी ता.माण जि सातारा हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचे डि आय २०७ माँडेलचे पिकअप एम एच ५० – ५०६९ वाहनात एक ब्रास वाळू स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विना परवाना चोरटी वाहतूक करत असताना मिळून आला असता त्यास आम्ही सदरचे वाहन पोलिस ठाण्यात घेऊन चल असे बोलुन त्याचेवर कारवाई करीत असताना त्याने त्याचे फोन वरुन फोन करुन २० ते २५ लोकांना बोलावून घेऊन जमाव जमवून त्याने जमलेल्या जमावाने दहशत निर्माण करुन आमच्या शासकीय कामात अडथळा आणून मंडलाधिकारी शरद सानप, सिध्दनाथ जावीर,भरत कर्ण,श्याम सुर्यवंशी,या भरारी पथकातील महसूल कर्मचाऱ्यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन सदरचे वाहन वाळूसह पळवून नेहुन वाळूची चोरी केल्याची माहिती भरारी पथकाने दिली आहे. या प्रकरणी रवि राजेंद्र खाडे व इतर २० ते २५ जणांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. या घटनेचा तपास म्हसवड पोलिस करीत आहेत.\nमाणच्या तहसिलदार माने यांनी वाळू तस्करांविरोधात धडक कारवाया करण्यास सुरुवात केली असल्यानेच, माणमधील वाळु तस्करीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी अद्यापही चोरी सुरुच आहे. याच चोरट्यांना लगाम घालण्यासाठी तहसिलदारांनी भरारी पथक नेमले आहे. आता याच पथकावर वाळु चोर हल्ले करु लागल्याने तहसिलदार माने यावर कोणती भू मिका घेतायेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/01/CeO835.html", "date_download": "2021-06-17T19:38:20Z", "digest": "sha1:L5C4NAJTGCP2ZMJZA5MSOMS5V7XGUBUM", "length": 9420, "nlines": 56, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कांद्याचा दर कमी होत असल्याने सामान्यांना काहीसा दिलासा", "raw_content": "\nHomeकांद्याचा दर कमी होत असल्याने सामान्यांना काहीसा दिलासा\nकांद्याचा दर कमी होत असल्याने सामान्यांना काहीसा दिलासा\nपुणे : कांद्याचा दर गेल्या महिन्यात प्रतिकिलो दीडशे रुपये असा उच्चांकी झाला होता. मागणीच्या तुलनेत अपुरी आवक होत असल्याने महिनाभरापूर्वी 'भाव' खाण्या कांद्याचा दर टप्याटप्याने कमी होत आहे. दर कमी होत असल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असून बाजारात नवीन कांद्याची आवकही सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार ४० ते ७० रुपये या दराने होत आहे. नगर जिल्ह्यातीलकमी होत असल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असून बाजारात नवीन कांद्याची आवकही सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार ४० ते ७० रुपये या दराने होत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड भागातून लाल हळवी कांद्याची मोठी आवक सध्या होत आहे. नाशिक, अहमदनगर आणि सोलापू��� बाजार समितीच्या आवारातही कांद्याची आवक वाढली आहे. दक्षिणेकडील राज्यातून असलेली कांद्याची मागणी कमी झाल्याने येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी कमी होतील. कर्नाटकातील कांद्याची तेथील स्थानिक बाजारात आवक सुरू झाली आहे. तुर्कस्तान, इजिप्त तसेच कझागिस्तान येथून आलेला कांदा बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. त्याबरोबरच पुणे विभागातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे, अशीही माहिती पोमण यांनी दिली. जुन्या कांद्याचा साठा संपला असून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. पुढील आठवडाभर कांद्याचे दर स्थिर राहतील. त्यानंतर आवक वाढून कांद्याचे दर आणखी कमी होतील, असे कांदा व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ५०० ते ७५० रुपये असे दर मिळाले होते. रविवारी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ३५० ते ४५० रुपये असे दर मिळाले. अवेळी पावसाचा कांद्याला फटका बसला. त्यामुळे कांद्याचे नुकसान झाले. अपुरी आवक आणि वाढत्या मागणीमुळे कांद्याला उच्चांकी दर मिळाले. जुन्या कांद्याची आवकही अपुरी झाली होती. कर्नाटकात झालेल्या अवेळी पावसामुळे तेथील कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. कर्नाटकातून होणारी कांद्याची आवक ठप्प झाली होती. त्यामुळे महिनाभरापूर्वी किरकोळ बाजारात कांद्याचे दर दीडशे रुपयांच्या पुढे गेले होते. सध्या पुणे विभागातील नगर जिल्ह्यातून कांद्याची सर्वाधिक आवक होत आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_796.html", "date_download": "2021-06-17T21:25:15Z", "digest": "sha1:XVA6MSKSSEX3WU7H6GYAZLNX2RS6JSR7", "length": 10623, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "रुग्णसंख्या घटत असल्याने कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता", "raw_content": "\nHomeरुग्णसंख्या घटत असल्याने कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता\nरुग्णसंख्या घटत असल्याने कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता\nमुंबई- राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडाही कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे संकेत शासनाकडून मिळत आहेत. मागील आठवड्यात १७ ते २२ मे या कालावधीत रुग्णसंख्या ३० हजारांच्या आत आली असल्याचे प्रसार माध्यमांनी सांगितले आहे. केवळ बुधवार, १९ मे रोजी संख्या ३० हजारांपेक्षा अधिक होती. नाशिक, कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली असल्यानेच कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.\n१ जून रोजी सध्याचे लॉकडाऊन संपत आहे. नव्याने लॉकडाऊन वाढवणार का, याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. त्यासंदर्भात टोपे म्हणाले, १ जूनपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरी ते एकाच वेळी शिथिल होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने नियमांमध्ये शिथिलता दिली जाईल. दुसऱ्या लाटेत ७० हजारांची रुग्णसंख्या ३० हजारांवर आली आहे. मात्र धोका टळलेला नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊनसंदर्भातले महत्त्वाचे ��िर्णय घेतले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nलसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १२ कोटी लसी एकरकमी घेण्याची राज्याची तयारी आहे, पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. जूननंतर लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून तेव्हा २४ तास लसीकरण राबवले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला दिली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्य सरकार सध्या तयारी करत आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ६ हजार ३०० बालरोगतज्ज्ञांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टर्सवर अंधविश्वास असतो. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या, अशी सूचना केली. काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनीदेखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, असे त्यांनी बजावले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला. आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पावले टाकली आहेत. जूननंतर लसपुरवठा सुरळीत सुरू होईल त्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरू करू शकू, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/atmosphere-happiness-among-fitness-lovers-after-opening-gym-yavatmal-14006", "date_download": "2021-06-17T19:45:25Z", "digest": "sha1:LVNPNH52HHQZMGMLZUTYCWFASMSGCCRJ", "length": 12416, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "यवतमाळ येथे जिम उघडल्याने फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळ येथे जिम उघडल्याने फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण..\nयवतमाळ येथे जिम उघडल्याने फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण..\nसोमवार, 7 जून 2021\nयवतमाळ जिल्ह्यातील आजपासून जिम उघडली आहेत. फिटनेस प्रेमींमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. कोरोना कारणाने गेल्या अनेक दिवसांपासून जिम सेंटर्स हे बंद होते. जिम उघडावे यासाठी राज्य शासनाकडे फिटनेस प्रेमींनी अनेक वेळा मागणी केली होती.\nयवतमाळ : राज्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात कोविडच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार आता यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील आजपासून व्यायामशाळा GYM उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोना Corona च्या प्रादुर्भावमुळे गेल्या अनेक दिवसांपासून जिम सेंटर्स हे बंद होते. जिम उघडण्यासाठी राज्य शासनाकडे Government फिटनेस प्रेमींनी अनेक वेळा मागणी केली होती. त्यानंतर आता शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत, जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. (An atmosphere of happiness among fitness lovers after opening a gym at Yavatmal)\nजिममध्ये सॅनिटायझर Sanitizer, सोशल Social डिस्टनसिंगचे नियम पाळले जाणार आहे. फिटनेसप्रेमी जिम उघडण्यात येणार म्हणून खुश आहेत. आज सकाळ पासून फिटनेसप्रेमी मोठ्या संख्येने सगळ्या अटी व नियमाचे पालन करून जिम करत आहेत. अनेक दिवस जिम असोसिएशन जिम उघडा म्हणून आंदोलन करत होते.\nदेवो के देव...फेम मोहित रैनाची चौघांविरोधात पोलिसांत तक्रार\nआता जिम सुरू करताना सर्व ��ासनाचे नियम Rules पाळून जिम सुरू केले जातील अस सांगण्यात आलं आहे. कोरोना टाळण्यासाठी शरीरातील प्रतिकार क्षमता आवश्यक असते. ही प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी जिम मध्ये वर्क आऊट करणे, अत्यंत महत्वाचे असल्याचे फिटनेस प्रेमींचे म्हणणे होते. यवतमाळ जिल्ह्यात आता लॉकडाउनचे नियम थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. An atmosphere of happiness among fitness lovers after opening a gym at Yavatmal\nराज्य शासनाने दिलेल्या एस ओ पी ला अधीन राहून यवतमाळमध्ये जिम पुन्हा उघडले आहे. यामुळे जिम मध्ये वर्क आऊट करून, घाम गाळणाऱ्या फिटनेस प्रेमींमध्ये सध्या आंनदाचे Happy वातावरण आहे. जिम मध्ये आलेल्या व्यायामप्रेमींचे यावेळी, गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले आहे.\nयवतमाळमध्ये रानटी जनावरांचा धुमाकूळ \nयवतमाळ : यवतमाळ जिल्हा हा वनसंपदेने संपन्न असा जिल्हा आहे. जंगलक्षेत्र मोठ्या...\n२५ लाखांचे विनापरवाना बिटी बियाणे जप्त; कृषी विभागाची कारवाई\nयवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेत आता मोठ्या प्रमाणात...\nवाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे 'भजी' वाटप आंदोलन\nयवतमाळ : मागील जवळपास दीड वर्षांपासून कोरोना Corona महामारी व त्या अनुषंगाने...\nअपूर्ण कामामुळे चार चाकी वाहन पुलावरून कोसळले\nयवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील बोरी अरब जवळ यवतमाळ ते दारव्हा Darvha...\nयवतमाळमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त\nयवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खैरी येथील एका...\nजिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू ; एक गंभीर जखमी\nयवतमाळ - शेतातील झाडावरील फांद्या तोडण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांचा विजेच्या...\nतुम्ही पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..\nयवतमाळ : सर्वत्र सध्या लग्नसोहळ्यांची Wedding धामधूमला सुरवात झाले आहे. असाच एक...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nबियाणे आणि खते खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना चोरटे बनवत आहेत लक्ष्य...\nयवतमाळ : शेतीची लगबग आता सुरु झाली आहे. अशातच बियाणे आणि खते खरेदी करिता आलेल्या...\nअखेर चोरीला गेलेले ATM सापडले \nयवतमाळ : काल यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील महागाव Mahagaon येथे पोलिसांच्या...\nदिग्रस दारव्हा रस्त्यासाठी नागरिकांचे रस्तारोको आंदोलन\nयवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस दारव्हा गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित...\nसंतापलेल्या नगरसेवकाने जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर टाकला कचरा\nयवतमाळ - यवतमाळ Yavatmal जिल्ह्यात कचरा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-chief-minister-mumbai-daily-activities-will-continue-ministry-8763", "date_download": "2021-06-17T19:38:52Z", "digest": "sha1:VC322HIKLJX72K7UOGFJQWDNM2AVUUXY", "length": 14079, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुख्यमंत्री मुंबईचे असल्यानं मंत्रालयाबाबत हा मोठा फायदा होणार... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्री मुंबईचे असल्यानं मंत्रालयाबाबत हा मोठा फायदा होणार...\nमुख्यमंत्री मुंबईचे असल्यानं मंत्रालयाबाबत हा मोठा फायदा होणार...\nमुख्यमंत्री मुंबईचे असल्यानं मंत्रालयाबाबत हा मोठा फायदा होणार...\nशुक्रवार, 13 डिसेंबर 2019\nमुंबई - राज्याला गेल्या २५ वर्षांनंतर मुंबईतील मुख्यमंत्री लाभल्याने मंत्रालय आता आठवडाभर कार्यरत राहणार आहे.\nमुंबई - राज्याला गेल्या २५ वर्षांनंतर मुंबईतील मुख्यमंत्री लाभल्याने मंत्रालय आता आठवडाभर कार्यरत राहणार आहे.\nशिवसेना-भाजप युतीचे सरकार १९९५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर मनोहर जोशी विराजमान झाले होते. जोशी यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील असले, तरी त्यांची संपूर्ण कारकीर्द मुंबईत राहिल्याने ते मुंबईचे मुखमंत्री असल्याचे मानले जात होते. युतीच्या सत्तेत शेवटच्या सहा महिन्यांसाठी जोशी यांच्याऐवजी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आहेत आणि आजपर्यंत त्यांनी ग्रामीण भागाची नाळ सोडलेली नाही.\nराज्यात १९९९ मध्ये सत्तांतर झाले आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आली. आघाडीच्या १५ वर्षांच्या सत्तेत विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. विलासराव देशमुख हे लातूरचे, शिंदे सोलापूर येथील, अशोक चव्हाण नांदेडचे आणि पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड येथील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा कारभार करताना या माजी मुख्यमंत्र्यांनी आपला मूळ मतदारसंघ किंवा जिल्हा संपर्क कायम ठेवला होता.\nमुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांना मंत्रालय, मूळ जिल्हा आणि मुख्यमंत्री या नात्याने राज्यभरातील पक्षीय आणि शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी त्यांना राज्यभर दौरे करावे लागत होते.\nआघाडीच्या काळात आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री मंगळवार, बुधवार आणि जास्तीत जास्त गुरुवारपर्यंत एक-दोन मंत्री उपस्थित राहत असे. म्हणजेच, मंत्री आठवड्यातील सरासरी तीन दिवस उपस्थित असत. अन्य दिवशी मुख्यमंत्री किंवा मंत्री उपस्थित नसल्याने कामकाज संथ गतीने होत होते. त्यामुळे मंत्रालयातील वर्दळही अन्य दिवशी रोडावलेली असे.\nयुतीचे सरकार २०१४ मध्ये पुन्हा सत्तेवर आले आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस नागपूर येथील असल्याने त्यांना अनेकदा नागपूर, विदर्भ आणि राज्यभरात दौरे करावे लागत होते. फडणवीस यांच्या कालखंडात मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक होत असे. त्यामुळे बुधवारपासूनच मंत्रालय ओस पडत असल्याचे पाच वर्षे चित्र होते.\nमुंबई mumbai वर्षा varsha मुख्यमंत्री मंत्रालय भाजप सरकार government रायगड पूर floods नारायण राणे narayan rane सिंधुदुर्ग sindhudurg कणकवली काँग्रेस indian national congress विलासराव देशमुख vilasrao deshmukh सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण ashok chavan पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan सोलापूर कऱ्हाड karhad मका maize देवेंद्र फडणवीस devendra fadnavis नागपूर nagpur विदर्भ vidarbha मंत्रिमंडळ chief minister mumbai\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आम��ार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery-1", "date_download": "2021-06-17T21:03:17Z", "digest": "sha1:L6JHMX2WEQT47TKZLJ4EHFE22GAIA43H", "length": 39209, "nlines": 521, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातम्या TOP 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nसह्याद्री अतिथीगृह येथे सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत असे सांगितले.\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nमहाराष्ट्र 3 hours ago\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुल�� प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमहाराष्ट्र 5 hours ago\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nट्रेंडिंग 2 hours ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nमहाराष्ट्र 20 hours ago\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र 20 hours ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nट्रेंडिंग 2 hours ago\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे 3 hours ago\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nSambhaji Raje | सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घेतली, सरकारपुढे 6 मागण्या ठेवल्या : संभाजीराजे\nRain Fast News | राज्यातील पावसाच्या धुवांधार बातम्या\nAshok Chavan | 7 मागण्या गतिमान पद्धतीनं पूर्ण करणार, अशोक चव्हाण\nSpecial Report | डेल्टा व्हेरियंट आहे काय\nSpecial Report | मनसुख हिरेन हत्याकांडाचा प्रदीप शर्मा ‘मास्टरमाईंड’\nसर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, पेट्रोल-डिझेल आणखी महागणार, कारण काय\nअर्थकारण 5 hours ago\nस्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…\nअर्थकारण 6 hours ago\nविमा पॉलिसी घेताना चुकूनही करु नका ‘या’ 5 चुका, नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान\nGold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती\nGold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय\nविमा पॉलिसी घेताना चुकूनही करु नका ‘या’ 5 चुका, नाहीतर होईल मोठे आर्थि�� नुकसान\nPHOTO | कोरोना रुग्णांना मिळतेय विशेष हास्यथेरेपी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा अनोखा उपक्रम\nPHOTO | ‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत प्रेमात, पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती…\nHealth Tips : फ्रिजमध्ये चुकूनही ‘ही’ फळे ठेवू नका, नाही तर नुकसान होईल\nलाईफस्टाईल फोटो14 hours ago\nPHOTO | पत्नी सुनिता आहुजाच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलं कुटुंब, पाहा गोविंदाचे ‘फॅमिली’ फोटो\nफोटो गॅलरी14 hours ago\nPAN-AADHAR LINK | तुमचा पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का\nफोटो गॅलरी14 hours ago\nLemon Peel Benefits : लिंबाची साल आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर, वाचा \nलाईफस्टाईल फोटो15 hours ago\n, सफरचंदच्या सालीचा ‘हा’ फेसपॅक एकदा नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो15 hours ago\nपुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका\nनागपूरमध्ये 200 अल्पसंख्याक विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृह निर्मितीला मान्यता : नवाब मलिक\nदेशविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळू नका; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा\nराज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणार, सारथी संदर्भात शनिवारी बैठक होणार\nकृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली; तर शेरीनाल्यातील दूषित पाण्यामुळे नदीपात्रात फेस\nघरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाना सुविधा सुरु, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून 225 जणांना मिळाले परवाने\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम\nपुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nदेशविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळू नका; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम\nमहाराष्ट्र 7 hours ago\nहर्षवर्धन जाधव रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटणार, जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत\nअन्य जिल्हे 7 hours ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nट्रेंडिंग 2 hours ago\nAkshay Kumar | खिलाडी कुमार पोहोचला काश्मीरमध्ये, शाळेसाठी 1 कोटींची देणगी, सैनिकांस���बत जोरदार भांगडा\nVideo | ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, ‘कोव्हिशिल्ड’ घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन, पाहा व्हिडीओ\nPHOTO | कोरोना रुग्णांना मिळतेय विशेष हास्यथेरेपी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा अनोखा उपक्रम\nSamantar 2 | दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य काय घडणार कुमारच्या आयुष्यात काय घडणार कुमारच्या आयुष्यात पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त टीझर\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\nCCTV | धावत्या एक्सप्रेसमधून महिलेची पर्स हिसकावली, पोलिसांकडून फिल्मी स्टाईल पाठलाग, आरोपीला बेड्या\nनाशकात इन्स्टावरील मैत्री महागात, प्रेमाच्या बहाण्याने अत्याचार, अल्पवयीन मुलगी गरोदर\nनाशिक क्राईम 10 hours ago\nमी शिवसेनेचा, संतोष माझा जुना खबरी, प्रदीप शर्मांचा NIA कोर्टात युक्तीवाद, तिघांना 28 जूनपर्यंत कोठडी\nवाझे आणि प्रदीप शर्मांच्या सांगण्यावरुन मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा\n19 व्या वर्षी लपून नागपुरात, तालिबानी समर्थक अफगाणी तरुणाला 11 वर्षांनी अटक\nPradeep Sharma | NIA ची सर्वात मोठी कारवाई, प्रदीप शर्मा यांना अटक, आतापर्यंत किती जणांना बेड्या\nसर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, पेट्रोल-डिझेल आणखी महागणार, कारण काय\nअर्थकारण 5 hours ago\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, सक्रिय रुग्णसंख्या मात्र निचांकी\nराष्ट्रीय 17 hours ago\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये किंचीत वाढ, कोरोनाबळींचा आकडा मात्र घटला\nराष्ट्रीय 2 days ago\nकोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जावं लागणार, कुणाला वर्क फ्रॉम होम\nराष्ट्रीय 2 days ago\nVideo : ‘वो है गलवान के वीर…’ गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण, भारतीय लष्कराकडून शहीदांना श्रद्धांजली\nराष्ट्रीय 2 days ago\nWTC final Team India Squad : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी विराटसेनेची घोषणा, 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश\nमोठी बातमी : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालची विम्बलडनमधून माघार, ‘हे’ कारण देत घेतली माघार\nWTC अंतिम सामन्याचा निकाल काय असेल, गांगुली म्हणतो, ‘या’ दोन खेळांडूवर सगळं अवलंबून\nWTC Final ची उत्सुकता शिगेला, विराटसेनेचा पहिला फोटो समोर, टीम इंडिया मैदानात उतरण्यास सज्ज\nविराट, भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा : हरभजन सिंग\nWTC Final च्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, वरुणराजने घोळ घातला तर मॅचचं काय होणार\nभारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर\nनागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या, तज्ज्ञ म्हणतात धोका कायम, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी\nVideo | ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, ‘कोव्हिशिल्ड’ घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन, पाहा\nकोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\nमुंबई महापालिकेचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडू आणि नोकरदारांसाठी आनंदाची बातमी\nSpecial Report| 2 डोसमधील अंतर वाढवल्यास संसर्गाचा धोका अधिक, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागारांचा दावा\nNashik Special Report | लसीचे दोन डोस घेलत्यावर खरंच अंगाला धातू चिकटतात का\nMaharashtra Vaccination Record | महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरणाची नोंद\nलांडगा, पिल्लं आणि त्यांची कृतज्ञता, जंगलातील मैत्रीचा भन्नाट किस्सा\n देशातील सर्वात जास्त Haunted पाच रेल्वे स्थानकं, सूर्यास्तानंतर भुतांचा वावर \nलेडी जोचं “विमान”घर, द लिटिल ट्रम्प…\nरॉयल एन्फिल्ड बुलेटचं मंदिर आणि त्यामागची रंजक कहाणी\nसंपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं, एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारा देवमाणूस, अख्ख्या जगाचा सलाम \nकुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही\nBLOG : दिदीगिरीची हॅट्रीक… मोदींचा विजयी अश्वमेध रथ रोखणारी वाघीण…\nब्रह्मांडात सर्वात मोठी फिरणारी वस्तू, प्रति तास 3.6 लाख किमी वेग पाहून संशोधकही हैराण\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\n‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nइस्त्रायलमध्ये नव्या सरकारला मंजुरी, नेत्यान्याहूचं 12 वर्षाच्या राजवटीची अखेर\nआंतरराष्ट्रीय 4 days ago\nPHOTOS : परदेशात जाऊन पैसे कमवायचेय या 10 देशांमध्ये भरभक्कम पगार, महिन्याला लाखोंची कमाई\nआंतरराष्ट्रीय 5 days ago\nPHOTOS : चीनच्या Zhurong रोव्हरचंही मंगळावर दमदार पाऊल, धुळ आणि डोंगराळ भागातील फोटो जारी\nआंतरराष्ट्रीय 6 days ago\nकोवॅक्सिनला म���ठा झटका, अमेरिकेच्या एफडीएनं आपत्कालीन वापराला मंजुरी नाकारली, लसीला परवानगी कशी मिळणार\nआंतरराष्ट्रीय 6 days ago\nPHOTOS : सुंदरता अशी की मॉडेललाही मात देतील, रशियात तुरुंग कर्मचाऱ्यांची अनोखी सौंदर्यस्पर्धा, फोटो पाहून दंग व्हाल\nआंतरराष्ट्रीय 7 days ago\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nHero Glamour 125 च्या नव्या मॉडेलची पहिली झलक सादर, जाणून घ्या काय असेल खास\nHyundai Alcazar आणि Mercedes-Benz S-Class, दोन ढासू गाड्या बाजारात, उरले फक्त काही तास\nसर्वसामान्यांना दिलासा, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय\n 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात\nबहुप्रतीक्षित Mercedes-Benz S-Class लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या नव्या सेडानमध्ये काय असेल खास\nXiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री\n अँड्रॉयड युजर्स Battlegrounds Mobile India खेळू शकणार, डाऊनलोडिंगसाठी गेम उपलब्ध\nमार्क झुकरबर्गला मोठा झटका, टॉप 100 CEO च्या लिस्टमधून वगळलं, 2013 नंतर पहिल्यांदाच कामगिरीत घसरण\n64MP Quad Cam, 256GB स्टोरेजसह Infinix चे दोन नवे स्मार्टफोन बाजारात, किंमत 11 हजारांहून कमी\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\n ‘या’ 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी\nअंडर डिस्प्ले कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi दमदार फोन लाँच करणार, जाणून घ्या काय असेल खास\nVastu Tips | स्वयंपाकघरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nSkanda Sashti 2021 : स्कंद षष्ठी, भगवान कार्तिकेय यांची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि या दिवसाचं महत्व काय\nअध्यात्म 2 days ago\nChanakya Niti | ‘या’ सहा जणांच्या मधून जाणं टाळा, चूक केल्यास पडेल खूप महागात\nअध्यात्म 2 days ago\nMithun Sankranti 2021 : ‘मिथुन संक्रांती’, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व…\nअध्यात्म 3 days ago\nZodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती कुठल्याही पार्टीत चौतन्य आणतात, यांच्याशिवाय पार्टी करण्यात काही मजा नाही, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल\nराशीभविष्य 13 hours ago\nZodiac Signs | ‘या’ 4 राशीच्या व्यक्ती असतात घाबरट आणि लाजाळू, चार चौघात वावरणं टाळतात\nराशीभविष्य 15 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 17 June 2021 | इतरांच्या समस्यांमध्ये अडकू नका, नुकसान होऊ शकते\nराशीभविष्य 1 day ago\nSagittarius/Capricorn Rashifal Today 17 June 2021 | अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, जमिनीसंबंधित वाद मिटण्याची शक्यता\nराशीभविष्य 1 day ago\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nराशीभविष्य 1 day ago\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nराशीभविष्य 1 day ago\nGemini/Cancer Rashifal Today 17 June 2021 | प्रॉपर्टी खरेदीसंबंधित कामे काळजीपूर्वक करा, दिखाव्यासाठी कर्ज घेऊ नका\nराशीभविष्य 1 day ago\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे 3 hours ago\nयवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई\nबार्शीच्या शेतकऱ्याची दुष्काळावर मात, खजूर शेतीतून लाखोंची कमाई, राजेंद्र देशमुख यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा\nWeather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा\nमिरची शेती शेतकऱ्यांना यंदाही चांगले पैसे मिळवून देणार, मागणी वाढल्यानं बियाणं महागलं\nभारतीय कांद्याला टक्कर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानी कांदा, पण तूर्तास कांदा दरावर परिणाम नाही\nमका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T21:14:04Z", "digest": "sha1:TVTMZS6ZNKMUMG6C2KYLPIR7LZEY7EXL", "length": 12759, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "महिले Archives - बहुजननामा", "raw_content": "\n मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - विना मास्क (Without mask) सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतलेल्या महिलेवर Women एका पोलीस ...\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण; युक्रेनच्या ‘त्या’ महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - काही दिवसापूर्वी मित्रांच्या वादात 23 वर्षीय पैलवान सागर राणाची (Sagar Rana Murder Case) छत्रसाल स्टेडियममध्ये ...\nwoman dead body found in pune | पुण्यात आणख�� एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\nपुणे /पिंपरी चिंचवड : बहुजननामा ऑनलाईन - येथील नाशिक फाटा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला (woman dead body found ...\n होय, पोलिस कर्मचार्‍यानं सहकारी महिलेला मिठीत घेण्याचा केला प्रयत्न, अन्…\nअहमदनगर ( Ahmednagar ) : बहुजननामा ऑनलाईन - एका पोलीस कर्मचाऱ्याने रात्री कामावर असलेल्या सहकारी पोलिस कॉन्स्टेबल महिलेवर मैत्री करण्यासाठी दबाव ...\nमहिलेचे एटीएम कार्ड घेऊन फसवणूक करणार्‍या स्वप्नील ललवाणीला अटक\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - एटीएमला पैसे काढण्यास गेल्यानंतर येथे असलेल्या तरुणाने हातचलाकी करून महिलेचे एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे 15 हजार ...\n’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी; पुढं झालं असं काही…\nलखनऊ : वृत्तसंस्था - यूपीची राजधानी लखनऊमध्ये एका माजी आमदाराच्या सुनेवर तिच्यात घरात घुसून एका महिलेने जीवघेणा हल्ला केला. फर्रुखाबादमधून ...\nमहिलेच्या मृत्यूनंतर रेल्वे पोलिसाचे अजब उत्तर, म्हणाले – ‘आधीच मनुष्यबळ कमी, सगळीकडं कस लक्ष देणार’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईत तीन दिवसापूर्वी मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत लोकलखाली येऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...\n बीलावरुन ‘कोरोना’मुक्त महिलेला पती आणि मुलीकडून मारहाण, चाकूनं केला हल्ला, FIR दाखल\nछिंदवाडा : वृत्तसंस्था - देशात कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार केले जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांचे त्यांच्या परिवारातील लोक मोठ्या उत्साहात ...\nकोंढव्यात फिरस्ता कुत्र्याने घेतला ज्येष्ठ नागरिकाचा चावा; 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून प्राणी मित्र महिलेच्या घरावर दगडफेक\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - फिरस्त्या कुत्र्याने जेष्ठ नागरिकाचा चावा घेतल्यानंतर कोंढवा(Kondhwa) परिसरातील दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एका महिलेच्या ...\nमहिलेकडे सापडले असे ड्रग्स जे 10 लाख लोकांचा जीव घेऊ शकते\nबहुजननामा ऑनलाईन टीम - अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये पकडलेल्या एका महिलेजवळ तब्बल 2 किलोग्रॅम Fentanyl हे ड्रग्स( Fentanyl drugs) सापडले असून ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आल�� आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार\nPune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली – अजित पवारांनी दिली माहिती\n येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या ‘या’ 4 पद्धतीने चेक करा बॅलन्स\nRam temple scam | आरोप करणाऱ्यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण; युक्रेनच्या ‘त्या’ महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु\nPune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ ‘गडद’च, पण सीसीटीव्हीत आबिद कैद; पोलिसांकडून युध्दपातळीवर तपास सुरू\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 351 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-today-patients-in-nashik-district-has-decreased/", "date_download": "2021-06-17T20:51:36Z", "digest": "sha1:IMQ5YOVMASUC5ICS6HIDSO5YNZQ3VIX6", "length": 8825, "nlines": 80, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update :Today Patients in Nashik District Has Decreased", "raw_content": "\nआज नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट\nआज नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट\nमागील २४ तासात : जिल्ह्यात ८९० कोरोना मुक्त : ९३६ कोरोनाचे संशयित तर ५८ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२९ %\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३९६ तर शहरात १६८ नवे रुग्ण\nनाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून आज अनेक महिन्या नंतर ही रुग्ण संख्या ५०० च्या आत आली आहे ही दिलासादायक बाब असली तरी कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. आज जिल्ह्यात ३९६ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात १६८ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज ८९० जण कोरोना मुक्त झाले तर आज ५८ जणांचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९६.२९ % झाली आहे.आज जवळपास ९३६ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ५८ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ३६ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात २० ,मालेगाव महापालिका हद्दीत २ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १६८ तर ग्रामीण भागात २१६ मालेगाव मनपा विभागात ०७ तर बाह्य ०५ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९७.१७ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ९५८१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ४३१५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १८३० अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९५.५० %,नाशिक शहरात ९७.१७ %, मालेगाव मध्ये ८९.४३ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.१४ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.२९ %इतके आहे.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ५८\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४७२४\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – २००७\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:००वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ३\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ८२०\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २५\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –८५\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – १८३०\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nनाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे नाशिकसह पुणे,नगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार : भुजबळ\nशेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स ५१४ अंकांनी वधारला\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1186.html", "date_download": "2021-06-17T20:46:42Z", "digest": "sha1:SHZ67HL3IUDATFIJ2AYQ3ZPDDMH2GGRN", "length": 16065, "nlines": 246, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "होळीला गुलाल खेळण्यापूर्वी हा विचार करा ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > सण, धार्मिक उत्सव व व्रते > होळी > होळीला गुलाल खेळण्यापूर्वी हा विचार करा \nहोळीला गुलाल खेळण्यापूर्वी हा विचार करा \nआजकाल गुलाल पारंपरिक पद्धतीने बनवलेला नसल्याने तो घातकी असतो \nसुरंजीच्या (सॅन्डर्स वुड) झाडाची लाकडे पाण्यात टाकल्यावर पाण्याला लालचुटुक रंग येतो. बाजरी किंवा तांदूळ यांचे अगदी बारीक पीठ करून त्या पाण्यात बाजरीच्या पिठाची भुकटी टाकली की ती चांगली लाल होते. नंतर बाहेर काढून तिला सुकवून त्याचा गुलाल तयार होतो. तांदूळ, शिरगोळा, शाडू वगैरे पर्यायाने स्वस्त पदार्थ यासाठी वापरले जात��त. शिरगोळा म्हणजे रांगोळीचा दगड. अलीकडच्या काळात आर्सेनिकसारखी रासायनिक द्रव्ये आणि शिसे, तांबे, पितळ यासारखे जड धातूही वापरले जातात.\nअ. रासायनिक द्रव्य किंवा कोणत्याही जड धातूचा अगदी लहानसा कणही गुलालात असला, तर अ‍ॅलर्जी होऊन अंगावर पुरळ येते.\nआ. गुलाल कानांच्या मागे राहिल्यास बुरशी येऊन कानांच्या मागे पुरळ येते.\nइ. केसात गुलाल राहिल्यास बुरशी येऊन केसांमध्ये कोंडा होतो आणि केस गळण्यास प्रारंभ होतो. कोंडा होणे, हा एकप्रकारचा त्वचारोगच आहे.\nई. नाकात गुलाल गेल्यास नाकातून सतत पाणी वहाणे चालू होते.\nउ. गुलाल खेळण्यात लहान मुलांचे प्रमाण जास्त असते. ही मुले स्वच्छ आंघोळ करीत नाहीत आणि गुलाल अंगावर सूक्ष्मप्रमाणात चिकटून राहतो. विशेषत: केसात. परिणामी बुरशी निर्माण होते.– डॉ. रेखा लांजेवार, त्वचारोगतज्ञ\nऊ. गुलाल डोळ्यांमध्ये गेल्यास बुब्बुळावर चरे अथवा पांढरे डाग पडून, डोळ्यांना अपाय होतो.\nए. गुलालात रांगोळी आणि बर्‍याचदा चकाकी येण्यासाठी काचेच्या तुकड्यांचा वापर केला जातो. याचा डोळ्यांना त्रास होतो.– डॉ. योगेश शहा, नेत्ररोगतज्ञ\nऐ. गुलाल पोटात गेल्यास उलट्या आणि जुलाब होण्याची शक्यता असते.\nओ. गुलाल फुफ्फुसात गेल्यास कालांतराने श्वसनविकाराचा त्रास होतो.– डॉ. किरण आंबेकर\nडोळ्यात गुलाल गेल्यास करावयाचे उपाय\nअ. डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. हे पाणी शक्यतो निर्जंतुक (उकळून थंड केलेले) असावे.\nआ. कोणत्याही परिस्थितीत डोळा चोळू नये. त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जावे.\nरासायनिक गुलाल आपल्या मुलांसाठी खरेदी करावयाचा का याचा जागरूक ग्राहक म्हणून तुम्हीच विचार करावयाचा आहे.’– सौ. मालती आठवले, मुंबई ग्राहक पंचायत, ग्राहक भवन, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई\nसंदर्भ : दैनिक लोकसत्ता, १३.३.१९९९\nछत्रपती शिवाजी महाराजांची अदात्त आणि आशयघन राजमुद्रा\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्र��्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-in-uno-pm-narendra-modi-address-to-united-nations-economic-and-social-council-bmh-90-2219885/", "date_download": "2021-06-17T21:35:46Z", "digest": "sha1:WSCDGVQXWI5P4I4XEBUITD74LQPH62W6", "length": 14943, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Modi in UNO : PM narendra modi Address to United Nations Economic and Social Council bmh 90 । | Loksatta", "raw_content": "\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख स्वगृही\nमुंबईत ६६६ नवे रुग्ण\nकाँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे संकेत\nमराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका\nModi in ECOSOC : पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे\nModi in ECOSOC : पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे\nECOSOC च्या परिषदेत काय म्हणाले मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेला संबोधित केलं. युनोच्या सुरक्षा परिषदेत भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केलं. यावेळी मोदी यांनी भारत करत असलेल्या विकासावर प्रकाशझोत टाकला.\nगरजू भारतीयांना थेट आर्थिक मदत\nभारत प्रत्येक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे. आम्ही महिलांना सशक्त बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. मागील सहा वर्षांच्या काळात आम्ही थेट अर्थ साहाय्याच्या माध्यमातून ४० कोटी बँक खाती उघडली आहेत. त्याचबरोबर गरजू लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा केले आहेत, असं मोदी म्हणाले.\n७५ व्या स्वातंत्र्य दिनापर्यंत प्रत्येक भारतीयाला घर\nसगळ्यांना अन्न देण्यासाठी सरकारनं अन्न सुरक्षा योजना आणली. या अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ८३० मिलियन भारतीयांना आज लाभ मिळत आहे. पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून २०२२ पर्यंत जेव्हा भारत ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असेल, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर स्वतःचं छत असेल.\nसबका साथ, सबका विकास हेच ध्येय\n२०३० पर्यंतचा निश्चित केलेले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी भारत पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. आम्ही विकसित देशांची मदत करत आहोत. आमचं उद्दिष्टच सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास आहे, असं मोदी म्हणाले.\nआत्मनिर्भर भारत अभियान -मोदी\nकरोना व लॉक���ाउनमुळे संकटात आलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम्ही पॅकेज जाहीर केलं. तसेच आत्मनिर्भर भारत अभियानही सुरू केलं आहे.\nआम्ही सर्वच नैसर्गिक आपत्तींना तोंड दिलं आहे. कोविडसाठी भारतानं फंड उभा केला. त्याचबरोबर करोनाविरोधातील लढाईला आम्ही जनआंदोलन बनवलं आहे, असं मोदी म्हणाले.\nगरीबांना घरं, उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना\nभारतानं गरिबांसाठी घरं बनवली. गरिबांना उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना चालवली. मागील पाच वर्षात भारतानं ३८ मिलियन कार्बन उत्सर्जन कमी केलं आहे. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिकसाठी अभियान हाती घेतलं आहे, असं मोदी म्हणाले.\nECOSOCच्या उभारणीत भारताचंही योगदान\nभारताने नेहमीच संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कामांचा आणि ECOSOC चं सक्रियपणे समर्थन केलं आहे. ECOSOCचे पहिले अध्यक्ष हे एक भारतीय होते. ECOSOCच्या उद्दिष्टांना आकार देण्यात भारताचंही योगदान आहे, असं मोदी म्हणाले.\nसंयुक्त राष्ट्र संघानं १९३ देशांना एकत्र आणलं\nयूएनच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला संबोधित करताना म्हणाले,\"दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या ५० सदस्य देशांपैकी भारत एक होता. त्यानंतर बरंच काही बदललं आहे. आज संयुक्त राष्ट्र संघानं १९३ देशांना एकत्र आणलं आहे. युनोच्या सदस्यत्वाबरोबरच देशांकडून अपेक्षाही वाढल्या आहेत,\" असं मोदी म्हणाले.\nबहुभाषिकतेसमोर आजही अनेक आव्हानं -मोदी\nआज बहुभाषिकतेसमोर आज अनेक आव्हान उभी आहेत. जर भारत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी झाला, तर जागतिक उद्दिष्टांही पुढे जातील. म्हणून आम्ही आपल्या लोकांना शिक्षित करुन संपूर्ण समाजाचा दृष्टीकोण स्वीकारला आहे, असं मोदी म्हणाले.\nअनेक विषयावर करणार भाष्य...\nपंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत बोलण्याची माहिती देण्याबरोबरच अनेक विषयांवर संवाद साधणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मोदी यांच्या भाषणात कोणते मुद्दे असणार हे सगळ्यांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.\nचीनविषयी काय भूमिका मांडणार\nदेश सध्या करोनाच्या संकटातून जात आहे. त्याचबरोबर सीमेवरही तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे चीनसोबतच्या सीमावादावर मोदी काय बोलणार हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण एकीकडे तणाव दूर करत असताना भारतानं चिनी अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला होता.\nमोदी ट्विट करून दिली होती माहिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत विविध विषयांवर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.\n1 मराठी माणसाचं अनुकरण : ओदिशाच्या गोल्ड मॅनचा साडेतीन लाखांचा मास्क\n2 सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; अपात्रतेचीच कारवाई तूर्तास टळली\n पुद्दुचेरीमध्ये घडलेला प्रकार नक्की बघा\n‘मी पुन्हा येईन’ म्हणणारेही आले नाहीत, नुसतं बोलून व डोलून काय होणार; शिवसेनेचा नाना पटोलेंना टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/29/us-orders-its-citizens-to-leave-india-immediately/", "date_download": "2021-06-17T20:48:18Z", "digest": "sha1:YYQ45ODEZM2GBZE5PEJTCLLIWOH3EQAO", "length": 5954, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अमेरिकेचे आपल्या नागरिकांना तात्काळ भारत सोडण्याचे आदेश - Majha Paper", "raw_content": "\nअमेरिकेचे आपल्या नागरिकांना तात्काळ भारत सोडण्याचे आदेश\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / अमेरिकन नागरिक, अमेरिका सरकार, कोरोना प्रादुर्भाव, भारत / April 29, 2021 April 29, 2021\nवॉशिंग्टन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसलेला असून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यातच भारताला ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची कमतरता जाणवत असून अमेरिका, रशियासह अनेक देशांकडून मदत केली जात आहे.\nदरम्यान भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणेही कठीण झाले असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितले आहे. यासंदर्भातील वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे.\nकोरोनाच्या संकटात आपल्या नागरिकांनी शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास अमेरिका सरकारने सांगितले आहे. अमेरिकेकडून यासंबंधी अॅडव्हायजरी रिलीज केली असून अमेरिकन नागरिकांनी भारतात जाऊ नये किंवा लवकरात लवकर भारत सोडावे, असे सांगण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या १४ विमाने सुरु आहेत. याशिवाय युरोपमधून जोडली जाणारी सेवा आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/11/01/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T21:32:22Z", "digest": "sha1:WB3RS463UIT3SJRUKOEYGAUM7GQPO5PG", "length": 23206, "nlines": 253, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान – राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणा", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nधुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान – राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणा\nमुंबई, दि. 1 : धुळे व अ��मदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.\nश्री. सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.\nअहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.\nदोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.\nनामनिर्देशनपत्रे दाखल करणे : 13 ते 20 नोव्हेंबर 2018\nनामनिर्देशनपत्रांची छाननी : 22 नोव्हेंबर 2018\nउमेदवारी मागे घेणे : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत\nनिवडणूक‍ चिन्ह वाटप : 27 नोव्हेंबर 2018\nमतदान : 9 डिसेंबर 2018\nमतमोजणी : 10 डिसेंबर 2018\nनिकालाची राजपत्रात प्रसिद्धी : 13 डिसेंबर 2018 पर्यंत\nनगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 9डिसेंबरला मतदान\nनेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) आणि शेंदुर्णी (जळगाव) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018रोजी मतदान; तर 10 डिसेंबर 2018रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.\nश्री. सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यातील मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरि��दा आहेत. नामनिर्देशनपत्रे12 ते 19 नोव्हेंबर 2018 या कालावधीत भरता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20नोव्हेंबर 2018 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 29 नोव्हेंबर 2018 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 9 डिसेंबर2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमध्य-महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता\nप्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष – बबनराव लोणीकर यांची माहिती\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-terrorist-attacks-in-tunisia-kuwait-and-france-killed-54-5034569-PHO.html", "date_download": "2021-06-17T21:31:12Z", "digest": "sha1:OHBZHXMTFTSFC5YXP2MSAQIBIZEZ6BXU", "length": 9052, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Terrorist attacks in Tunisia, Kuwait and France killed 54 | तीन तासांत तीन घातपाती हल्ले, पर्यटकांसह ५२ ठार, १२ जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतीन तासांत तीन घातपाती हल्ले, पर्यटकांसह ५२ ठार, १२ जखमी\nट्युनिस - फ्रान्स, ट्युनिशिया आणि कुवैत या तीन राष्ट्रांमध्ये काही तासांच्या फरकातच तीन दहशतवादी हल्ले करण्यात आले. यात ५२ लोकांचे प्राण गेले असून त्यात अनेक पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शंका आहे. ट्युनिशियाच्या सीमावर्ती शहर साऊसेमध्ये शुक्रवारी एका रिसॅार्टमध्ये झालेल्या गोळीबारात २७ लोकांचा मृत्यू झाला. त्यात बहुतांशी ब्रिटन जर्मनीतील पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत.\nट्युनिशयाच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद अली अरो यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की मरहबा हॉटेलमध्ये घुसलेल्या एका बंदुकधारी दहशतवाद्याने गाळीबार सुरू केला. त्याला मारण्यात आले. त्याचा आणखी एक साथीदार लपून बसला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यामागे आयएसचा (इस्लामिक स्टेट) हात असल्याचा संशय आहे. पर्यटक नेमके कोणत्या देशांचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nदरम्यान, हल्ल्यानंतर फ्रान्सच्या दुतावासाने एसएमएसच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मार्च महिन्यात ट्यूनिसमध्ये बार्डो नॅशनल म्यूझियमवर झालेल्या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला. यात एक स्थानिक पोलिस कर्मचारी वगळता अन्य सर्व परदेशी पर्यटक होते. त्यानंतर साऊसेमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता.\nदहशतवाद्याचा सलाफी चळवळीशी संबंध\nदरम्यानकुवैतमधील या हल्ल्यात ३५ वर्षीय दहशतवाद्याचे येसिन साल्ही याचा समावेश होता. आतापर्यंतच्या कारवायांमध्ये त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आलेली नाही. मात्र, कट्टर सुन्नी सलाफी चळवळीशी त्याचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. त्याला पत्नीसह अटक झाली असून अन्य एका संशयिताचीही चौकशी सुरू आहे.\nआयएसने मुंडके कापून फॅक्टरीवर लटकवले\nपॅरिसफ्रान्समध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. फ्रान्सच्या पूर्व भागातील सेंट क्वेंटिन फॅलेव्हियरमध्ये अमेरिकेच्या एअर प्रॉडक्ट फॅक्टरीमध्ये आयएसचा एक संशयीत स्फोटकांसह घुसला आणि एका व्यक्तीचे मुंडके कापून ते दरवाज्यावर लटकवले. शिवाय, मुंडक्यावर अरबी भाषेत संदेशही लिहिला असून त्याच्या बाजूला अरबचा ध्वजही सापडला आहे. या संदेशाचा अनुवाद केले जात आहे. दरम्यान, त्या व्यक्तीची त्याने दुसरीकडे हत्या करून या ठिकाणी आणले आहे की नाही, हे स्पष्ट झाले नाही. या स्फोटात आणखी काही लोकही जखमी झाले. राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे.\nमशिदीत स्फोट, २५ ठार\nकुवैतच्याएका शिया मशिदीत रमजानच्या नमाजादरम्यान शुक्रवारी एक आत्मघाती हल्ला करण्यात आला. यात २५ लोकांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर परिसरात रक्तमासांचा चिखल दिसत होता. अल सवाबेरमधील अल इमाम अल सादिक असे या मशिदीचे नाव आहे. ईस्लामिक स्टेटने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कुवैतमध्ये प्रथमच शिया मशिदीवर आयएसने हल्ला चढवला. २००६ नंतर आखाती देशातील हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे.\nसौदीच्या सीमेवर लष्कराचे हल्ले\nयेमेनमध्ये सौदी हल्ले बंद; बंडखोरांचा पवित्रा कायम, नवी मोहीम हाती घेणार\nफ्रान्सनंतर आता बेल्जियम, ऑस्ट्रेलियावर सायबर हल्ले, इस्लामिक कट्टरवाद्यांचे हॅकिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/08/30/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T20:36:00Z", "digest": "sha1:W52F4J67VHCOWS4VS4TIZYLKKQFXVP5T", "length": 9522, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "ताजमहालाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? – Mahiti.in", "raw_content": "\nताजमहालाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुनेच्या काठी असलेले एक सुंदर असे स्मारक आहे. हे जगातील सात आश्चर्यापैकी एक आहे. ताजमहाल हे मोगल स्थापत्यकलेचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. ताजमहालचे पांढरे घुमट आणि टाइल संगमरवरीचे बनलेले आहेत. उस्ताद अहमद लाहोरी हे त्याचे मुख्य डिझाइनर मानले जातात. मुगल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (३०,००,०००) पर्यटक ताजमहालाला भेट देतात\nजगातल्या सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य ताजमहाल आहे असे मानले जाते. ताजमहालच्या सुंदरतेचे कौतुक करायला दूर दूर पासून लोक येतात. जगातल्या कांनाकोपर्‍यातून लोक ताजमहाल बघायला व त्याचे कौतुक करायला येतात. आज आम्ही तुम्हाला, आमच्या या खास लेखाद्वारे, शाहजहान यांनी आपली राणी मुमताज हिच्या आठवणीत बनवल्या गेलेल्या या वस्तूच्या खास असलेल्या पाच गोष्टी सांगणार आहोत.\n१. काही लोकांचे असे म्हणणे आहे, की ताजमहाल दिवसा कितीतरी प्रकारच्या रंगात दिसतो, परंतु, हे खरे नाही, ताजमहाल पांढर्‍या शुभ्र संगमरवरचा बनलेला असल्यामुळे, ताजमहालावर सूर्याची किरणे पडतात. हेच नेमके कारण आहे, की ताजमहाल सकाळी सोन्यासारख्या रंगाचा व संध्याकाळी गुलाबी रंगाचा दिसतो.\n२. शाहजहांचे दफन करण्यासाठी ज्या वाटेने त्यांचे शव ताजमहाल मध्ये आणले गेले, ते विटेनी बंद करण्यात आले होते, त्यामुळे आता तेथे कोणताही दरवाजा नाही.\n३. ताजमहालच्या बाबतीत असे म्हटले जाते, की येथे शाहजहां आणि मुमताज यांच्या कब्रिवर पाणी ठिबकत राहाते, परंतु, हे सत्य नाही, तर उर्सच्या वेळेस ताजमहालात खूपच गर्दी असते. त्यामुळे हवेतील बाष्प वाढते. दरवाज्यावर पाण्याचे थेंब जमा होतात. गर्दी कमी झाली, की हे थेंब नाहीसे होतात.\n४. असे म्हटले जाते, की शाहजहांनी ताजमहाल बनवणार्‍या २० हजार कारागिरांचे हात शाहजहांने कापून टाकले, परंतु असे काहीही घडले नव्हते, ही गोष्ट म्हणजे एक अफवा आहे. त्यातील खरे हे आहे, की शाहजहांने कारागिरांकडून यापुढे जीवनात हे काम कधीही करणार नाही असे वचन घेतले होते. त्याच्या मोबदल्यात त्यांना जीवनभर पगार मिळेल असे त्याने कबुल केले होते.\n५. असे म्हटले जाते, की ताजमहाल बनवणार्‍या शाहजहांनचा मृत्यू त्यांची पत्नी मुमताज यांच्या निधनाने त्यांना दू:ख झाले त्यामुळे झाला, परंतु, ही गोष्ट खरी नाही, शाहजहांचा मृत्यू हा मरणाच्या अफवांमुळे त्यांच्या मुलांमध्ये यु द्धं झाले. औरंगजेब जिंकला आणि त्याने शाहजहांला आपला बंदी बनविले. त्यानंतर, आजारपणात ७४व्या वर्षी शाहजहाचा मृत्यू झाला.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article २ रुपयाची तुरटी तुमच्या पांढऱ्या केसांना इतके काळे करेल कि तुमचे मित्र ओळखू शकणार नाहीत….\nNext Article कितीही भांडणे झाली तरी नवरा बायकोने करू नयेत या ५ चुका नाहीतर….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/12-member-national-task-force-for-oxygen-distribution/", "date_download": "2021-06-17T21:19:04Z", "digest": "sha1:XAI3JFTKJLIG3OVIR3IGTARUJQZ4YUD5", "length": 12801, "nlines": 170, "source_domain": "rashtramat.com", "title": "'हे' १२ मान्यवर असणार कोरोना टास्क फोर्सचे सदस्य - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा ���माजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/देश-विदेश/‘हे’ १२ मान्यवर असणार कोरोना टास्क फोर्सचे सदस्य\n‘हे’ १२ मान्यवर असणार कोरोना टास्क फोर्सचे सदस्य\n​नवी दिल्ली : ​\nदेशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा योग्य रितीने होत नसल्याने सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना स्थितीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने वारंवार केंद्र सरकारला फटकारलं आहे. राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. करोना स्थितीवर सुप्रीम कोर्ट नजर ठेवून आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.\nटास्क फोर्स केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाशी सल्ला मसलत करण्यासाठी स्वतंत्र असेल. ही समिती आपली नियमावली तयार करण्यासही स्वतंत्र असेलअसंही सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे.\n​या टास्क फोर्समध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे.\n​डॉ. भबतोष विश्वास, माजी कुलगुरू, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कोलकाता\nडॉ. देवेंद्र सिंह राणा, चेअरपर्सन, सर गंगाराम रुग्णालय, दिल्ली\nडॉ. देवी प्रसाद शेट्टी, चेअरपर्सन, नारायण हेल्थकेअर, बंगळुरु\nडॉ. गगनदीप कांग, प्राध्यापक, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू\nडॉ. जेवी पीटर, डायरेक्टर, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू\nडॉ. नरेश त्रेहन, चेअरपर्सन, मेदांता रुग्णालय, गुरुग्राम\nडॉ. राहुल पंडित, डायरेक्टर, क्रिटिकल केअर मेडिसीन अँड आयसीयू, फोर्टिस रुग्णालय, मुंबई\nडॉ. सौमित्र रावत, चेअरमन, डिमार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोअँटरॉलॉजी आणि लिवर ट्रान्सप्लांट, सर गंगाराम रुग्णालय दिल्ली\nडॉ. शिव कुमार सरीन, वरिष्ठ प्राध्यापक, इंस्टीट्यूट ऑफ लिवर अँड बिलीरी सायन्स, दिल्ली\nडॉ. जरीर एफ उदवाडिया, कन्सल्टेंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा रुग्णालय,मुंबई\nसचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार\nनॅशनल टॉक्स फोर्स संयोजक देखील टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत\nकर्नाटक हायकोर्टानं ५ मे रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान देत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या आदेशात ऑक्सिजन पुरवठ्य���बाबत सांगण्यात आलं होतं. कर्नाटक राज्याला प्रतिदिन १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आला होते. या आदेशानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची याचिका फेटाळत कर्नाटक हायकोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे.​​\n'गोव्यातच तुटवडा असताना सिंधुदुर्गला ऑक्सिजन कसा देणार\n'हा' देश कोरोनमुक्तीच्या उंबरठयावर...\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nसत्या नाडेला मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्त\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nलसीकरणामुळे झाला मृत्यू ;देशातील पहिलीच घटना\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sanjay-raut-admitted-mumbais-lilavati-hospital-233992", "date_download": "2021-06-17T21:50:29Z", "digest": "sha1:UY7LGN4C3P66Y2BCEF6E4YU4SHWDKY4T", "length": 17301, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राऊत दवाखान्यात; आता 'हे' शिवसैन��क पार पाडणार त्यांची जबाबदारी!", "raw_content": "\nशिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर असलेली जबाबदारी शिवसेनेचे नेते सुनील परब, मिलींद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.\nराऊत दवाखान्यात; आता 'हे' शिवसैनिक पार पाडणार त्यांची जबाबदारी\nमुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर असलेली जबाबदारी शिवसेनेचे नेते सुनील परब, मिलींद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.\nखासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल\nदैनंदिन धावपळीमुळ संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले असल्याचे सांगण्यात आले आहे. छातीत दुखु लागल्याने रुटिंग चेक-अपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी सांगितले आहे. तर, संजय राऊत यांच्यावर रात्री आठ वाजता एन्जिओग्राफी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.\nशिवसेना एनडीएतून बाहेर; अरविंद सावंत यांचा राजीनामा सुपूर्द\nडॉ. जलील पारकर हे त्यांच्यावर उपचार करणार असून त्यांची अँन्जिओग्राफी डॉ. अजित मेनन हे करणार आहेत. लिलावती रुग्णालयात हळूहळू सर्व शिवसेना नेते दाखल होत असून डॉ. दीपक सावंत हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखिल लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nदरम्यान, गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज दोन-तीन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सत्ताधारी भाजपला घाम फोडला होता. शिवसेनेची भूमिका मांडण्याचे जबाबदारी पूर्णपणे संजय राऊत यांच्यावर होती. गेल्या पंधरा दिवसांत दग दग झाल्यामुळे राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nशरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा बैठका, यावेळेस कारण आहे...\nमुंबई : येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एकूण ७ नवीन खासदार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणार आहेत. यात भाजपकडून २ तर महाविकास आघाडीकडून ४ उमेदवार आहेत. शिल्लक राहिलेल्या मतांमधून अजून एक उमेदवार निवडून आणण्याचा प्रत्यन या दोन्ही\nशिवसैनिक उतरले रस्त्यावर अन् कंगना राणावतला चपलेने बदडले\nयवतमाळ : हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी यवतमाळात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून कंगना राणावतच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मुंबई पोलिस तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्यामागे भाजपचा हात अ\nस्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, राऊतांनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला\nमुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर रा\n\"बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही​\" : संजय राऊत\nमुंबई : संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर सडेतोड हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सरकार पडण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला राज्यातील सरकारमध्ये अडकू नका, असं भारतीय जनता पक्षाकडून सांग\nआतली खबर : राजकारण्यांना ED ची चौकशी म्हटली की धडकी का भरते \nमुंबई : राष्टवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर सक्तवसुली संचालनालयासारखी (ED ) संस्था पण असते, हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील तळागाळातील नागरीकांना माहिती पडले. त्यानंतर ईडीच्या गुन्ह्यांत जामीन मिळवता मिळवता किती वेळ लागतो, याची प्रतिची आल्यानंतर या यंत्रणेची दहशतही निर्माण झाल\nमोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे. या रोखठोकच्या सदरातून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ���ांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निशाणा साधला आहे.\nशिवसैनिक अॅक्शन मोडमध्ये, थेट ईडीच्या कार्यालयाबाहेर लावले बॅनर\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भा\n'घरी बसलेल्या महाराष्ट्राच्या वाघाला घरच्यांनीही मरतुकडा म्हणावं हे...' भातखळकर यांच्याकडून राऊतांची खिल्ली\nमुंबई - महाराष्ट्राचा `वाघ` गेले आठ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय, मुखपत्रातून आग ओकतोय, त्यालाही घरच्यांनी मरतुकडा म्हणावे हे जरा अतीच नाही का, अशा शब्दांत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.\nहिशोब द्यावाच लागेल, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी शिवसेना भव\nयूपीए व काँग्रेस नेतृत्वाबद्दल शिवसेनेने भाष्य करू नये; कॉंग्रेसनेत्याने संजय राऊतांना सुनावले\nमुंबई ः शिवसेना हा यूपीए चा भाग नाही, तसेच काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेला फक्त किमान समान कार्यक्रमावरच आधारित पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी काँग्रेस पक्षाबाबत भाष्य करू नये, अशी समज राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष मो. आरीफ (नसीम) खान यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/eating-jackfruit-seeds-is-dangerous-to-health-463389.html", "date_download": "2021-06-17T19:59:22Z", "digest": "sha1:CVYLYPVMLOR67HYN7Q5NGS6EA73Y2RHK", "length": 17739, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nJackfruit seed Side effect : फणसाच्या बिया खाणे आरोग्यासाठी धोकादायक, ‘या’ रुग्णांना धोका अधिक\nणस खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : फणस खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे. बरेच लोक फणसाच्या बिया उसळून आणि भाजून खातात. खाण्यासाठी या बिया अत्यंत चवदार असतात. या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. शिवाय अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, या बिया खाणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत. (Eating jackfruit seeds is dangerous to health)\nरक्तदाब कमी होऊ शकतो\nफणसाच्या बिया खाल्ल्याने आपला रक्तदाब कमी होतो. ज्या लोकांना बीपीचा त्रात होतो त्यांनी फणसाच्या बिया खाणे टाळावे. एवढेच नव्हे तर ज्या लोकांना हाय बीपी आहे ते रक्तदाब कमी करण्यासाठी औषध खातात. त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. या बिया खाल्ल्याने त्यांचा रक्तदाब कमी होईल\nसाखरेची पातळी कमी होतो\nफणसाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. जर एखाद्या व्यक्तीला साखर किंवा हायपोग्लाइसीमिया असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फणसाच्या बिया आहारात घ्याव्यात. याशिवाय मधुमेहाचे रुग्ण साखर कमी करणारी औषधे घेत आहेत असतील तर त्यांनी देखील फणसाच्या बिया खाणे टाळावे.\nरक्त गोठल्यामुळे बरेच लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशा लोकांनी चुकूनही आहारात फणसाच्या बिया घेऊ नयेत. कारण फणसाच्या बिया खाल्ल्याने रक्त गोठण्याची शक्यता असते. ज्या लोकांना चयापचयची समस्या आहे अशांनी आहारात फणसाच्या बिया खाणे टाळावे.\nफणसाच्या बिया खाण्याचे फायदे\n-व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी आवश्यक पोषक आहे. व्हिटॅमिन ए असल्याने आपले केसही चांगले राहतात. फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी 6 आणि व्हिटॅमिन-सी असतात. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असते.\n-जर आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर यासाठी फणसाच्या बिया फायदेशीर आहेत. सर्वात अगोदर या बिया दूधात भिजवून ठेवा आणि नंतर याची बारीक पेस्ट तयार करा. दररोज ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि पाण्याने धूवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.\n(टीप : कोणत्याही उपचारापूर्���ी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\nपायांना सतत दुर्गंध येतोय मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा\nPapaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय… तर थांबा अगोदर हे वाचा\nHealth care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nनारळ पाण्याचे सेवन, आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nकोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झालीय मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा: कृषीमंत्री दादाजी भुसे\nWeight loss : सकाळी सकाळी उठा अन् व्यायामाला लागा, वजन घटेल, फिट वाटेल\nफोटो गॅलरी 3 days ago\nशेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग, महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची कमतरता, बीडच्या परळीसाठी 450 बॅगा उपलब्ध\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम ��णि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/father/", "date_download": "2021-06-17T20:28:53Z", "digest": "sha1:NBTL2QO62MA2VZ7QWCWSKJ3NLIFH6VGG", "length": 12457, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "father Archives - बहुजननामा", "raw_content": "\nPimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाइन - मुलाची संगत चांगली नाही, तो फालतू आहे, अशी दिशाभूल करणारी माहिती दोघांनी दिल्याने मुलीच्या वडिलाने ...\nस्पर्म डोनेशनद्वारे जन्मलेल्या मुलीने शोधले आपले 63 भाऊ-बहिण, आता अशी होते सर्वांची भेट\nफ्लोरिडा : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या फ्लोरिडात राहणारी 23 वर्षांची कियानी एरोयो सध्या एका खास मिशनवर आहे. समलैंगिक जोडप्याची मुलगी कियानी ...\n… म्हणून जन्मदात्या बापानेच 1 वर्षाच्या मुलाची दगडावर आपटून केली हत्या, नागपूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nनागपूर : बहुजननामा ऑनलाईन - अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असतानाच ...\n‘नटरंग’ फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर घरात घुसून चाकूने वार, प्रचंड खळबळ\nपुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - काही दिवसांपुर्वी विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर एकाने घरात घुसून चाकूने वार ...\nएक नव्हे, 2 नाही तर तीन लग्न केली पठ्ठ्यानं, एकेदिवशी मुलानं पप्पा म्हणून हाक मारली अन्…\nपटना : वृत्त संस्था - हौसेला मोल नाही ते खरंच आहे. या जगात प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. कोणाला काय ...\nकोरोना काळात मुलीचं लग्न बनलं वडिलांच्या मृत्यूचे कारण, जाणून घ्या प्रकर��\nजयपूर : वृत्तसंस्था - कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात लग्न सोहळ्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, यातील ...\nप्रियसीच्या वडिलांनी दिलेल्या धमकीमुळे प्रियकराची आत्महत्या\nकोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - प्रियसीच्या वडिलांनी घरात येऊन तलवारीचा धाक दाखवत धमकी दिल्याने २५ वर्षीय प्रियकराने शुक्रवारी विषारी औषध ...\n26 वर्षांच्या डॉक्टर मुलाचा कोरोनामुळं मृत्यू; मुख्यमंत्री वडिलांचे शब्द ऐकून झाले स्तब्ध\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना योद्धा डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी जे कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. ...\n लग्नात सहभागी झालेल्या 95 जणांना कोरोना; वधू पित्याचा मृत्यू\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले ...\nवडिलांना व्यवस्थितपणे वागवा, अन्यथा पोलिसांकडून घराबाहेर काढू – उच्च न्यायालय\nमुंबई: बहुजननामा ऑनलाईन - मुलगा सतत त्रास देत असून त्याच्यापासून धोका असल्याची भीती व्यक्त करत एका ८० वर्षीय पित्याने मुलाविरोधात ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nPimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \nMaratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात\n अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ\n10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार आहे, लक्षणे समजताच ताबडतोब करा ‘ही’ 5 कामे\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…\nAhmednagar Gram Panchayat member | ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, हल्लेखोरांनी 5 गोळया झाडल्या; अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-in-nashik-district-today-3025-corona-free/", "date_download": "2021-06-17T21:26:43Z", "digest": "sha1:CEEP5XD57BQCTKMJWUJVWDTVDBM24EVG", "length": 9155, "nlines": 80, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update :In Nashik District Today 3025 Corona Free", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात आज ३०२५ कोरोना मुक्त तर ३००२ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज ३०२५ कोरोना मुक्त तर ३००२ नवे रुग्ण\nमागील २४ तासात शहरात १५८४ कोरोनाचे नवे रुग्ण : ३४८८ कोरोनाचे संशयित,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६० % तर ४० जणांचा मृत्यू\nनाशिक – (Corona Update)आज जिल्ह्यात कोरोनाचे ३०२५जण कोरोना मुक्त झाले आहे.तर जिल्ह्यात ३००२ नवे रुग्ण आढळले आहेत.काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी होत आहे हि दिलासादायक बाब आहे.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ८९.६० झाली आहे.आज शहरात कोरोनाचे १५८४ रुग्ण आढळले आहेत. आज जवळपास ३४८८ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ४० जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २६ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ११ ,मालेगाव महापालिका हद्दीत ३ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज ना��िक शहरात १५८४ तर ग्रामीण भागात १२२० मालेगाव मनपा विभागात ११५ तर बाह्य ८३ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६० इतके झाले तर शहरात हा रेट ९१.८९ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३३१७५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५३१५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ३७१४ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ८६.३५ %,नाशिक शहरात ९१.८९ %, मालेगाव मध्ये ८४.२४ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.५५ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.६०%इतके आहे.\nआज शहराची स्थिती (Corona Update) – शहरात १५८४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण २५७३ क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत २,०९,३६०रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,९२,३८५ जण कोरोना मुक्त झाले तर १५,३१५जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ४०\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३८६५\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – १६६०\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:००वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १०\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३२०३\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १५\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४५\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२१५\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ३७१४\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nसोमवारी होणाऱ्या लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेचे निवेदन\nशिवसेना नेत्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे निधन\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/uefa-euro-cup-google-doodle-news/", "date_download": "2021-06-17T19:42:47Z", "digest": "sha1:3I35RV6MFCUDFL6QSH7H6CKMMREAXUG5", "length": 11943, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "UEFA Euro Cup स्पर्धेसाठी गुगलचं खास डुडल! - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/क्रीडा-अर्थमत/UEFA Euro Cup स्पर्धेसाठी गुगलचं खास डुडल\nUEFA Euro Cup स्पर्धेसाठी गुगलचं खास डुडल\nयूरो कप २०२० स्पर्धा आजपासून रंगणार आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण पुढाकार घेताना दिसत आहे. आपल्या संघाच्या जर्सी परिधान करून फोटो टाकण्यापासून दुसऱ्या संघावर चिखलफेक करण्यापर्यंत फुटबॉलप्रेमी सोशल मीडियाच्या मैदानात उतरले आहेत. फुटबॉल चाहत्यांचा उत्साह बघून गुगलही मागे राहीलं नाही, गुगलने युरो कपच्या निमित्ताने खास डुडल तयार केलं आहे. या डुडलमध्ये मैदान, फुटबॉल, सामनाधिकाऱ्याची शिटी आणि बॅकग्राउंडला इमारती दाखवल्या आहे. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना शुभेच्छा दिल्या आहेत. या डुडलला नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे.\nकरोनामुळे यूरोपातील अकरा देशातील अकरा ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत. करोनाचं संकट पाहता मर्यादीत फुटबॉलप्रेमींना मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे डेन्मार्कने गुरुवारी मास्क बंधनकारक नसेल अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर २५ हजार प्रेक्षकांना कोपेनहेगन येथे होणारा सामना पाहण्याची परवनगी देण्यात आली आहे. बुडापेस्ट येथेच फक्त १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी असून म्युनिक येथे सर्वाधिक कमी म्हणजेच २२ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल.\nयूरो कपचं १२ जून २०२० ते १२ जुलै २०२० असं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. यंदा याच तारखेनुसार ठरलेल्या मांडणीने स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे बारा वाजता तुर्की आणि इटली यांच्यात सामना रंगणार आहे. रोम येथे होणाऱ्या ‘अ’ गटातील सलामीच्या सामन्यासाठी इटलीचे पारडे जड मानले जात आहे. रॉबेतरे मॅन्चिनी यांच्या मार्गदर्शनाखालील इटलीला २०१८च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयश आले. परंतु युरो चषकाच्या पात्रता फेरीत त्यांनी सर्वाधिक १० सामने जिंकून आपले इरादे स्पष्ट केले. गेल्या आठ लढतींत इटलीविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आलेला नाही. मार्को व्हेराटी, फेड्रिको चीसा, आंद्रे बेलोटी यांच्यावर इटलीची मदार आहे.\nपार्सेतील 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळाची झाली दुरावस्था\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nसत्या नाडेला मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्त\n​आता आले गंज-प्रतिरोधक काँक्रीट…\n‘या’ टीव्हीचा घेऊ शकता ‘स्क्रीनशॉट’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/kareena-kapoor/", "date_download": "2021-06-17T21:31:27Z", "digest": "sha1:MXINKCLFQ6ARZQAZE25XCZBYNAK5LC6P", "length": 15921, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Kareena Kapoor - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nकरीना बनणार होती ‘क्वीन’, पण मुकुट चढला कंगनाच्या डोक्यावर\nशीर्षक वाचून तुम्ही चकित झाला असाल. म्हणाल हे काय करीनाच (Kareena Kapoor) तर पटौदी खानदानाची क्वीन आहे, तिच्याच डोक्यावर तर क्वीनचा मुकुट आहे. मध्येच...\nअनुष्का आणि करिनाने दाखवली त्यांच्या बाळांची झलक\nप्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्काने (Anushka Sharma) 11 जानेवारी रोजी एका मुलीला जन्म दिला होता....\nचाळीशीनंतरही आई झालेल्या नायिका\nगेल्या वर्षी कोरोना काळात करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अलीने (Saif Ali) चाहत्यांना सुखद बातमी दिली होती. जाहीर पत्रक काढून करीना गरोदर असल्याचे...\nगुड न्युज ; सैफ अली खान व करिना कपूरला पुत्ररत्न\nमुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) व करिना कपूर (Kareena Kapoor) यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. करिना कपूरने आज गोंडस मुलाला...\nदुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यास तयार आहे सैफ आणि करीना\nअभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) आपल्या दुसर्‍या मुलाचे स्वागत करण्यास तयार आहेत. तैमूरच्या भाऊ / बहिणीच्या जन्माबद्दल...\nकरीनाला स्विमिंग पूलमध्ये पाहून प्रौढ झाल्याचे या नायकाने म्हटले होते\nतरुण वयात काही तरी आकर्षण लागते. प्रत्येकाच्या जीवनात अशी घटना घडते. पण कधीही कोणीही सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या मुलाखतीत जीवनातील या घटनेबाबत बोलत नाही....\nजेव्हा करीना कपूर बॉयफ्रेंडबरोबर पळून गेली होती\nकरीना कपूरने (Kareena Kapoor) सैफसोबत (Saif Ali Khan) लग्न करण्यापूर्वी तिचे शाहीद कपूरसोबत (Shahid Kapoor) रिलेशन होते. परंतु नंतर या दोघांमध्ये ब्रेकअप झाला. त्यानंतर...\nकरीना लिहिणार प्रेग्नंसीच्या अनुभवांबाबत पुस्तक\nकरीना कपूर (Kareena Kapoor) आता दुसऱ्यांदा आई बनणार आहे. मात्र गरोदर राहिल्याबरोबर करीना आणि सैफने मिडियात याची बातमी दिली. त्यानंतर करीनाने सतत सोशल मीडियावर...\nजेव्हा बिपाशाला काळी मांजर म्हटले होते..\nबॉलिवुडमध्ये (Bollywood) दोन नायिका एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी असल्याची उदाहरणे अभावानेच आढळतात. उमेदीच्या काळात आपल्यालाच सिनेमे मिळावे म्हणून नायिक अनेक गोष्टी करीत असतात. एखाद्या प्रतिस्पर्धी...\nजेव्हा करीनामुळे करिश्मा कपूर झाली होती ट्रोल\nबॉलीवूड मध्ये जर कुठल्या दोन बहिणींनी नाव गाजवले असेल तर, त्यात करिश्मा कपूर आणि करीना कपूरचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. परंतु याचा अर्थ असा...\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद��रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_71.html", "date_download": "2021-06-17T21:05:26Z", "digest": "sha1:RQVT3JSZEZECXUOPH5TDLC7PEJGZKS55", "length": 9634, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारच्या संधी", "raw_content": "\nHome युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारच्या संधी\nयुवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारच्या संधी\nयुवक , युवतींना हेल्थकेअर, पॅरामेडिकल व नर्सिंग, व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारच्या संधी उपलब्ध\nठाणे :आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक प्रशिक्षित मुनष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरीता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हयातील १८ ते ४५ वयोगटातील युवक / युवतींना हेल्थकेअर, पॅरामेडिकल व नर्सिंग, व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास विभाग सदर योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण २०.००० उमेदवारांना हेल्थकेअर, पॅरामेडीकल आणि नर्सिंग, व डोमेस्टिक वर्कर या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देणार आहे.\nया योजनेअंतर्गत ठाणे जिल्हयातील शासकीय इस्पितळे तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था आणि २० पेक्षा अधिक बेड्स असलेले खाजगी इस्पितळे यांचेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे सदर इस्पितळे व वैद्यकीय संस्थांनी माहिती खालील गुगल फॉर्म मध्ये भरावी.\nतसेच प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत हेल्थकेअर, पॅरामेडिकल व नर्सिंग व डोमेस्टिक वर्कर या आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या ठाणे जिल्हयातील १८ ते ४५ वयोगटातील युवक,युवतींनी गुगल फॉर्म मध्ये https://bit.ly/2TIFCP8 या लिंक वर माहिती तात्काळ भरावी.\nहे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण��याची कार्यपदध्दत, अभ्याक्रम, नोंदणी प्रक्रिया व इतर बाबीसंबंधीत अधिक माहितीसाठी कविता ह. जावळे, सहायक आयुक्त, (मो.नं. ९७६९८१२००९) व मिलिंद भोसले, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक ( मो.नं. ९०२२२२६६२२), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन , ठाणे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कविता ह. जावळे, यांनी केले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/vitthalachya-payi-veet-lyrics-in-marathi/", "date_download": "2021-06-17T21:38:46Z", "digest": "sha1:5C7C4QDZFMDU2WYEQ3DCDOFYZKLDJZZM", "length": 5472, "nlines": 112, "source_domain": "marathilyrix.com", "title": "Vitthalachya Payi Veet Lyrics - विठ्ठलाच्या पायी वीट - Marathi Lyrics", "raw_content": "\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत - Marathi Lyrics\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nपहाताच होती दंग आज सर्व संत\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nयुगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी\nधन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी\nअनाथांचा नाथ हरी असे दयाव���त\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nकुठली ती होती माती कोण तो कुंभार\nघडविता उभा राही पहा विश्वंभर\nतिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nपाहुनिया विटेवरती विठू भगवंत\nदत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत\nगुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत\nविठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत - Song details\nगीत : दत्ता पाटील (Datta Patil)\nगायक / गायिका : प्रल्हाद शिंदे (Pralhad Shinde)\nMauli Mauli – माऊली माऊली\nDehachi Tijori – देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा\nJayostute – जयोस्तुते श्रीमहन्मंगले \nKeshava Madhava Lyrics- केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा\nChandrabhagechya Tiri Ubha Mandiri – चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी\nMandirat Antarat Toch Nandtahe – मंदिरात अंतरात तोच नांदताहे\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pimpri-a-16-year-old-mentally-retarded-girl-was-raped/", "date_download": "2021-06-17T21:29:01Z", "digest": "sha1:T4TYSECACFXJRZEHXMHGGSCLXXNZCLRN", "length": 9409, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "16 वर्षाच्या मतीमंद मुलीवर बलात्कार - बहुजननामा", "raw_content": "\n16 वर्षाच्या मतीमंद मुलीवर बलात्कार\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – १६ वर्षाच्या मतीमंद मुलीला आमिष दाखवून तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nयाप्रकरणी भोसरी पोलिसांनी दीपक लक्ष्मण शिनगारे (वय २३, रा. जय महाराष्ट्र चौक, भोसरी) याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी ४ मे रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.\nयाप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने गुन्हा दाखल केला आहे. ही महिला व तिचे पती घरात असताना दीपक शिनगारे याने त्यांची १६ वर्षाची मुलगी हिला कशाचे तरी आमिष दाखवून तिला बाहेर नेले. एका इमारतीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ही घटना समजात तिच्या आईवडिलांनी भोसरी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दीपक शिनगारे याला अटक केली आहे.\nTags: arrestBhosari PolicecrimegirlsMentally retardedrapeअटकगुन्हाबलात्कारभोसरी पोलिसांमतीमंदमुली\nRBI ची मोठी घोषणा कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींची मदत\nभाजपचा शिवसे���ेवर निशाणा, म्हणाले – ‘प. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प का\nभाजपचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले - 'प. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प का\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n16 वर्षाच्या मतीमंद मुलीवर बलात्कार\nभाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’\nBurglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद फ्लॅटमधून 3 लाखांचा ऐवज लंपास\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…\nचीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू\nआगामी लोकसभा अन् विधानसभा नि���डणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/leaves-and-b/", "date_download": "2021-06-17T20:12:32Z", "digest": "sha1:Y3CUIRRUTL4GJRO7V4I2EO3ODG5BFFT6", "length": 7283, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Leaves and B Archives - बहुजननामा", "raw_content": "\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाईन - अशा अनेक वस्तू असतात ज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात त्या हानिकारक असतात. कारण ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nDr. Pathak eye and cataract hospital | सिंहगड रोडवरील प्रसिद्ध असलेले डॉ. पाठक डोळ्यांचे आणि मोतीबिंदू रुग्णालय चोरट्यांनी फोडले\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…\nरोहित पवारांचे कट्टर विरोध राम शिंदेंसोबत अजित पवारांची बंद दाराआड ‘चर्चा’\n राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा \n30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-06-17T21:29:31Z", "digest": "sha1:WFNCPRWCVSR44TWMHU53SPTCEH27V3CW", "length": 5363, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकेल ओवेन - विकिपीडिया", "raw_content": "\nमायकल ओवेन याचा जन्म १४ डिसेंबर १९७९ रोजी, चेशायर येथे झाला.तो इंग्लंड व मॅंचेस्टर युनायटेडसाठी फूटबॉल खेळतो.\nमायकेल ने आपली कारकीद लिवरपूल् बरोबर १९९६ साली सुरु केली आणि पाहिला गोल १९९७ साली मारला. त्यानी प्रीमियर लिग्च्ह पहिल्याच मौसमात\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D.html", "date_download": "2021-06-17T20:25:44Z", "digest": "sha1:IOXVZPBTRFQLV5IPJWX2JPDEJ5KH5F4V", "length": 18889, "nlines": 232, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "जैविक खते वापरून कृषी उत्पादन वाढवावे : पडवळ - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि ���ातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nजैविक खते वापरून कृषी उत्पादन वाढवावे : पडवळ\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : द्रवरूप जैविक खताची बियाण्यास बीजप्रक्रिया, ठिबक सिंचनाव्दारे शेणखतातून द्रवरूप जैविक खताचा वापर केल्यास त्याचा उत्पादन वाढीवर नक्कीच परिणाम दिसून येईल. त्यामुळे जैविक खते वापरावीत’’, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी केले.\nकृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून ”विकेल ते पिकेल” अंतर्गत १० टक्के रासायनिक खताची बचत होण्यासाठी बायोला या नत्र-स्फुरद- पालाशयुक्त द्रवरूप जैविक खताचे महिला शेतकऱ्यांना पडवळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शेरुळ येथील संगीता पाटील, नरडाने येथील अनिता परदेशी, सुलोचना वाघ या महिलांनी प्रतिनिधीक स्वरूपात ही खते स्वीकारली. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकूळ अहिरे, आदित्य कृषी सेवा केंद्राचे दीपक मालपुरे आदी उपस्थित होते.\nपडवळ म्हणाले, ‘‘बायोला जैविक खत हे बीजप्रक्रियेसाठी २५ मिली प्रतिकिलो बियाणे, रोपे लागवडीसाठी १५ मिली प्रतिलिटर पाण्यात रोपे ३० मिनिटे बुडविणे, फळबागांसाठी १० मिली प्रतिलिटर पाणी घेऊन फळ झाडांच्या मुळाशी ड्रेंचिंग करणे तसेच ठिबक सिंचनाव्दारे १२०० मिली बायोला प्रति २०० लिटर पाणी प्रतिएकर वापरण्याबाबत शिफारस आहे. मात्र जैविक खत हे रासायनिक खते, कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांच्या सोबत वापरु नये.’’\n‘उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ’\n‘‘बायोला जैविक खत वापरल्याने हवेतील नत्र, स्फुरद व जमिनीतील पालाश पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते’’, अशी माहिती देवरे यांनी दिली. ‘‘रासायनिक खतांची बचत होऊन कृषी उत्पादनात किमान १० ते १५ टक्के वाढ होते. जैविक खताचा वापर करून उत्पादन वाढवावे’’, असे आवाहन देवरे यांनी केले.\nजैविक खते वापरून कृषी उत्पादन वाढवावे : पडवळ\nनाशिक : द्रवरूप जैविक खताची बियाण्यास बीजप्रक्रिया, ठिबक सिंचनाव्दारे शेणखतातून द्रवरूप जैविक खताचा वापर केल्यास त्याचा उत्पादन वाढीवर नक्कीच परिणाम दिसून येईल. त्यामुळे जैविक खते वापरावीत’’, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी केले.\nकृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून ”विकेल ते पिकेल” अंतर्गत १० टक्के रासायनिक खताची बचत होण्यासाठी बायोला या नत्र-स्फुरद- पालाशयुक्त द्रवरूप जैविक खताचे महिला शेतकऱ्यांना पडवळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शेरुळ येथील संगीता पाटील, नरडाने येथील अनिता परदेशी, सुलोचना वाघ या महिलांनी प्रतिनिधीक स्वरूपात ही खते स्वीकारली. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकूळ अहिरे, आदित्य कृषी सेवा केंद्राचे दीपक मालपुरे आदी उपस्थित होते.\nपडवळ म्हणाले, ‘‘बायोला जैविक खत हे बीजप्रक्रियेसाठी २५ मिली प्रतिकिलो बियाणे, रोपे लागवडीसाठी १५ मिली प्रतिलिटर पाण्यात रोपे ३० मिनिटे बुडविणे, फळबागांसाठी १० मिली प्रतिलिटर पाणी घेऊन फळ झाडांच्या मुळाशी ड्रेंचिंग करणे तसेच ठिबक सिंचनाव्दारे १२०० मिली बायोला प्रति २०० लिटर पाणी प्रतिएकर वापरण्याबाबत शिफारस आहे. मात्र जैविक खत हे रासायनिक खते, कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांच्या सोबत वापरु नये.’’\n‘उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ’\n‘‘बायोला जैविक खत वापरल्याने हवेतील नत्र, स्फुरद व जमिनीतील पालाश पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते’’, अशी माहिती देवरे यांनी दिली. ‘‘रासायनिक खतांची बचत होऊन कृषी उत्पादनात किमान १० ते १५ टक्के वाढ होते. जैविक खताचा वापर करून उत्पादन वाढवावे’’, असे आवाहन देवरे यांनी केले.\nखत fertiliser ठिबक सिंचन सिंचन जैविक खते biofertiliser दादा भुसे dada bhuse रासायनिक खत chemical fertiliser महिला women वाघ फळबाग horticulture कीटकनाशक\nनाशिक : द्रवरूप जैविक खताची बियाण्यास बीजप्रक्रिया, ठिबक सिंचनाव्दारे शेणखतातून द्रवरूप जैविक खताचा वापर केल्यास त्याचा उत्पादन वाढीवर नक्कीच परिणाम दिसून येईल. त्यामुळे जैविक खते वापरावीत’’, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी केले.\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nमशरूमवर प्रक्रिया करुन खूप पैसे कमवा, ते फार काळ खराब होत नाहीत\n बनावट जिरे आणि मोहरीचे तेल बाजारात अंदाधुंद विकले जात आहे, आपण ते वापरतही नाही.\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nफार्म मशीनरी बँक योजनेत एक कोटी अनुदान मिळवा, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gadgets-news-marathi/reliance-jio-to-roll-out-10-crore-low-cost-android-phones-by-december-28686/", "date_download": "2021-06-17T19:35:05Z", "digest": "sha1:HLA2X5GFQCHVCCC5QRMMECL2A6WP6LTJ", "length": 11540, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "reliance jio to roll out 10 crore low cost android phones by december | आता फोन मार्केटवरही Jio च करणार दादागिरी ? लवकरच १० कोटी स्वस्त ४जी स्मार्टफोन करणार लाँच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरा��� पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nगॅजेटआता फोन मार्केटवरही Jio च करणार दादागिरी लवकरच १० कोटी स्वस्त ४जी स्मार्टफोन करणार लाँच\nरिलायन्स जिओ लवकरच १० कोटी स्वस्त ४जी स्मार्टफोन करणार लाँच\nमुंबई : टेलिकॉम क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता रिलायन्स जिओ (Reliance Jio) स्मार्टफोनच्या बाजारात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण, रिलायन्स जिओ डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत भारतात 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन (smartphone) लाँच करण्याची शक्यता आहे.\nबिजनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ डिसेंबर अखेरपर्यंत 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्वस्त 4जी स्मार्टफोन गुगल अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला फोन कंपनी लाँच करु शकते, असं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. जिओचा हा 4G फोन गुगलसोबतच्या भागीदारीअंतर्गत लाँच होण्याची शक्यता आहे.\nकाही महिन्यांपूर्वीच गुगलने जिओमध्ये 4.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गुगल एक स्वस्त अँड्रॉइड व्हर्जनवर काम करत असून, याच व्हर्जनमध्ये कंपनी आपला फोन लाँच करेल असं जुलै महिन्यात जिओकडून सांगण्यात आलं होतं.\nगुगल आणि जिओच्या या स्वस्त 4जी स्मार्टफोनमुळे शाओमी, ओप्पो, व्हिवो, सॅमसंग आणि नोकिया यांसारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळणार आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलं��ेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/4-huts-burnt-down-in-nashik-fire-20267/", "date_download": "2021-06-17T20:16:47Z", "digest": "sha1:VA5BK55PKNFADPWMDXQIDOXL4OM6ACP2", "length": 10260, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "4 huts burnt down in Nashik fire | नाशिकमध्ये आग लागल्याने ४ झोपड्या जळून खाक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nअग्नि तांडव नाशिकमध्ये आग लागल्याने ४ झोपड्या जळून खाक\nनाशिक – नाशिकच्या फुलेनगरमधील गौडवाडी येथे आग लागल्यामुळे चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग रविवारी दुपारी लागली होती. दैव बलवत्तर म्हणून या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही आहे. परंतु यामध्ये सुमारे अडीच लाखांचे घरांतील सामान जळल्याची माहिती अग्निशमन दलाने सांगितले आहे.\nअचानक आपल्या झोपडीला आग लागल्याची घटना समजताच रवी जाधव यांनी ही गोष्ट अग्निशमन दलाला दिली. नाशिकमधील पंचवटी अग्निशमन केंद्राचे उपअधिकारी जे.एस. आहिरे, लीडिंग फायरमन एस.जे. कानडे, फायरमन नितीन म्���स्के, संजय माळी, सिद्धार्थ भालेराव आणि इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परंतु आगीचा लोट वाढल्याने आजुबाजूच्या झोपड्यांनीही पेट घेतला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर हि आग विझवण्यात आली आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/covid-vaccination-center-in-yamunanagar-facilitated-the-citizens-nrms-107360/", "date_download": "2021-06-17T19:41:11Z", "digest": "sha1:3OVGPISRBNMRAX3ULNMKUGNORHYS3JRE", "length": 14790, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "covid Vaccination Center in Yamunanagar facilitated the citizens nrms | यमुनानगरमधील कोविड लसीकरण केंद्रामुळे झाली नागरिकांची सोय ; मनसे गटनेते सचिन चिखले यांनी मानले पालिका प्रशासनाचे आभार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पा��ळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपुणेयमुनानगरमधील कोविड लसीकरण केंद्रामुळे झाली नागरिकांची सोय ; मनसे गटनेते सचिन चिखले यांनी मानले पालिका प्रशासनाचे आभार\nप्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत एका सेंटरवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे क्रिडांगण येथे दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मनसे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांच्या पुढाकारामुळे लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत.\nपिंपरी : कोरोना विषाणूवर यशस्वी मात करण्यासाठी प्रभाग क्रमांक १३ निगडी सेक्टर २२ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत यमुनानगर रुग्णालयात आणि यमुनानगरमधील प्रबोधनकार ठाकरे क्रिडांगण याठिकाणी दोन कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत एका सेंटरवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे क्रिडांगण येथे दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मनसे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांच्या पुढाकारामुळे लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत.\nप्रभाग क्रमांक १३ सेक्टर २२ मधील यमुनानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत यमुनानगर रुग्णालयात पहिले कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, संपूर्ण यमुनानगर प्रभागातील नागरिकांची लसीकरणासाठी रांग लागल्यामुळे या केंद्रावरचा ताण वाढू लागला. हा ताण कमी करण्यासाठी गटनेते सचिन चिखले यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून आणखी एक कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यावर पालिका प्रशासनाला प्रबोधनकार ठाकरे क्रिडांगणावरील मध्यवर्ती जागेची सूचना केली. त्याला प्रतिसाद देत मनपा प्रशासनाने मंगळवारी (दि. २३) मंजुरी दिली. याबद्दल सचिन चिखले यांनी पालिका आयुक्त व प्रशासनाचे आभार मानले आहेत.\nदोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. यमुनानगर, साईन��थ नगर, सेक्टर २२ व निगडी गावठाण भागातील नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता येत आहे. सध्या ज्येष्ठ व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना तातडीने लस देण्यात येत आहे. प्रभागातील नागरिकांनी लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, तसेच नागरिकांनी समस्या असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन चिखले यांनी केले आहे.\nमोदी सरकारने लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे ठरवूनच टाकले आहे, शिवसेनेची परखड टीका\nकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. ६० वर्षापुढील व्यक्तींनी गाफील न राहता लसीकरण केंद्रात जाऊन लस टोचून घ्यावी. आपल्या प्रभागात दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. प्रभागातील ६० वर्षापुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस द्यायची आहे. पुढच्या टप्प्यात सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ४५ वर्षापुढील व्यक्तींना लस दिली जाणार आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/this-hope-electric-scooter-will-run-1km-in-just-20-paisa-and-can-give-range-of-75km-in-single-charge-know-price-and-specification/", "date_download": "2021-06-17T20:40:04Z", "digest": "sha1:VCLDO5Q4UHBIGQ5VYEY4QUPT3DGKATGF", "length": 11992, "nlines": 122, "source_domain": "bahujannama.com", "title": "फक्त 20 पैसे खर्चात एक किलोमीटर धावणार 'ही' स्कूटर, विना लायसन्स आणि रजिस्ट्रेशनने संपूर्ण शहरात करा प्रवास - बहुजननामा", "raw_content": "\nफक्त 20 पैसे खर्चात एक किलोमीटर धावणार ‘ही’ स्कूटर, विना लायसन्स आणि रजिस्ट्रेशनने संपूर्ण शहरात करा प्रवास\nin टेक्नोलॉजी, ताज्या बातम्या\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – इलेक्ट्रिक स्कूटर्सची वाढती मागणी पहाता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत, ज्यामध्ये आश्चर्यकारक फिचर्स देण्यात आले आहेत. परंतु आम्ही अशा स्कूटरबाबत सांगणार आहोत, जी अतिशय आश्चर्यकारक आहे आणि हिच्याद्वारे तुम्ही अवघ्या 20 पैसे खर्चात 1 किलोमीटराचा प्रवास करू शकता. ही इलेक्ट्रिक स्कूटर मागील महिन्यात 18 तारखेला लाँच करण्यात आली होती जिचे नाव ‘कजझए’ आहे.\n‘होप’ इलेक्ट्रिक स्कूटर 25 किलोमीटर प्रति तासांचा टॉप स्पीड देते आणि ती चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची सुद्धा आवश्यकता नाही. यासोबतच स्कूटरच्या खरेदीवर इलेक्ट्रिक व्हेईकलवर मिळणारी सूट सुद्धा मिळू शकते.\nही आहेत ‘होप’ ची वैशिष्ट्ये\n* बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमसह ही स्कूटर येते, किती टक्के बॅटरी शिल्लक आहे, तसेच बॅटरी हेल्थ विषयी माहिती मिळते. यूजर सहजपणे अ‍ॅपमध्ये लॉगिन करून बॅटरी चार्ज, स्पीड, व्होल्टेज, जीपीएस लोकेशन आणि व्हेईकलच्या ट्रिपबाबत माहित मिळवू शकतो.\n* या स्कूटरची बॅटरी 4 तासात फुल चार्ज होते. 3.10 तासात बॅटरी 80 टक्केपर्यंत चार्ज करू शकता. एकदा चार्ज केल्यावर 75 किलोमीटरचा प्रवास करू शकता.\n* गेलियोस मोबिलिटी कंपनीने या स्कूटरमध्ये पेडल असिस्ट फिचर दिले आहे. पार्किंगसाठी रिव्हर्स मोड टेक्नोलॉजी दिली आहे.\n* ही लाईट वेट आणि स्ट्राँग फ्रेमने बनवली आहे. हेवी ट्रॅफिकमधून सहज बाहेर पडण्याची क्षमता आहे. यूजर गरजेनुसार भार वाहक अ‍ॅक्सेसरीज किंवा मागील सीट जोडू शकतात. या स्कूटरची किंमत 46,999 रुपये आहे.\nTags: Electric ScootersFeatureslaunchesRegistrationTravelUnlicensedइलेक्ट्रिक स्कूटर्सकजझएप्रवासफिचर्सरजिस्ट्रेशनलाँचविना लायसन्स\nबनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या फार्मा कंपनीच्या मालकाला अटक, 400 इंजेक्शन जप्त\nसणसवाडीतील कोविड सेंटर रुग्णांच्या प्रतीक्षेत; शासकीय विभागाकडून आलेले बेड व आदी साहित्य धूळखात पडून\nसणसवाडीतील कोविड स��ंटर रुग्णांच्या प्रतीक्षेत; शासकीय विभागाकडून आलेले बेड व आदी साहित्य धूळखात पडून\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nफक्त 20 पैसे खर्चात एक किलोमीटर धावणार ‘ही’ स्कूटर, विना लायसन्स आणि रजिस्ट्रेशनने संपूर्ण शहरात करा प्रवास\n पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nKondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2 ठिकाणी हात ‘साफ’ करून 1,34,95,641रुपयाची चोरी करणाऱ्यांना हरियानातून अटक\n महापालिकेकडून निलेश राणे आणि संजय काकडे यांना नोटीस; थकवली तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\n‘हे’ 2 खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, गावस्करांनी उघड केले प���चचे रहस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/nashik-corporations-explanation-regarding-todays-vaccination/", "date_download": "2021-06-17T20:14:25Z", "digest": "sha1:II7HAHYA33OUM57FBIEUQK3L2EGJMB5R", "length": 7939, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "Nashik: Corporation's Explanation Regarding Today's Vaccination", "raw_content": "\nNashik : आजच्या लसीकरणाबाबत महानगरपालिकेचे स्पष्टीकरण\nNashik : आजच्या लसीकरणाबाबत महानगरपालिकेचे स्पष्टीकरण\n४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण बंद राहणार \nनाशिक – नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४५वर्षाच्या वरील नागरीकांचे लसीकरण (Vaccination) बंद राहणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सुरू आहे. या आधी ४५ वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांना लस घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ४५ वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांनी त्यांच्या लसीचा पहिला डोस हा घेतलेला आहे. परंतु पूर्वीच्या शासन मार्गदर्शक सूचनांनुसार एक महिन्यानंतर दुसरा डोस घेणे अभिप्रेत होते परंतु सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सदरचा डोस हा सहा ते आठ आठवड्या नंतर घेण्यात यावा अशा मिळाल्या आहेत. तरीही नागरिक लसीकरण (Vaccination) केंद्रावर दुसरा डोस घेण्याकरिता गर्दी करत आहे. शासनाकडून मिळणारा लसीचा साठा हा सद्यस्थितीत मर्यादित कमी प्रमाणात येत असल्या कारणाने ज्या प्रमाणात दुसऱ्या डोसचे लसीकरण होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात लसीकरण सध्या करणे शक्य होत नाही.\nयासोबतच १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी लसीकरण (Vaccination) मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. सदरची लस ही फक्त वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटासाठी वापरणेबाबत सुचना आहेत. १८ वर्षे ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांना लस घेण्याकरिता प्रथम लसीकरणाच्या वेबसाईटवर स्वतःची नाव नोंदणी करावी लागते व त्यानुसार मिळालेल्या टाईम स्लॉट नुसार लस केंद्रावर जाऊन लस घ्यावी लागते या नोंदणी दरम्यान टाईम स्लॉटमध्ये जेवढे व्यक्ती अपेक्षित आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये राज्य शासनाकडून प्राप्त होत असल्याकारणाने सदरची लस हे दुसरा डोस करिता ४५ वर्षापेक्षा जास्त नागरिकांना वापरता येत नाही.\nयाबाबत वरिष्ठ पातळीवर पाठ पुरवठा सुरु असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोविड लसीकरणाच्या पहिला / दुसरा डोस साठी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे काटेकोर पालन करावे. ना��िक महानगरपालिकेकरिता पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नागरिकांकरिता कोविड ची कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ सर्व प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, फेसबुक, ट्विटर व महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळाद्वारे दिली जाते. यामध्ये किती लस आली आहे याचा सुद्धा उल्लेख असतो त्यानुसारच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी न करता लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.\nआजचे राशिभविष्य शनिवार, ८ मे २०२१\nमदर्स डे निमित्त झी मराठीवर या ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/violation-of-social-distancing-in-the-marriage-of-a-ncp-worker409918-409918.html", "date_download": "2021-06-17T19:49:34Z", "digest": "sha1:U54FGK5TH4OZLA6SNZTWFMZXKFYP4MEP", "length": 11035, "nlines": 232, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPune | NCP कार्यकर्त्याच्या लग्नात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nनागपूरमध्ये 200 अल्पसंख्याक विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृह निर्मितीला मान्यता : नवाब मलिक\nSpecial Report | भाजप, काँग्रेस एकटी… शिवसेना -राष्ट्रवादीची युती\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम\nमहाराष्ट्र 5 hours ago\n‘त्या’ नावावर अद्याप विचार झालेला नाही, पूर्वी अशी प्रथा नव्हती; जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्���ाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/02/04/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T21:29:17Z", "digest": "sha1:PZYLQL75WF24TMMOLGJK37IMSPPYQJQ6", "length": 18726, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "नानासाहेब धर्माधिकारी यांनी उध्वस्त संसार वाचवले", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचा��्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nनानासाहेब धर्माधिकारी यांनी उध्वस्त संसार वाचवले\nडोंबिवली ( शंकर जाधव ) डाँ. श्री .नानासाहेब धर्माधिकारी यांनी राज्यातील हजारो उध्वस्त होणारे संसार वाचवले आहेत .त्याच्या नावाचे प्रवेशद्वार ग्रामस्थांना प्रेरणा देईल असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डोंबिवली जवळील भिवंडी तालुक्यातील वेहेळे गावात उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक डॉ. देवानंद थळे यांनी स्वखरचाने नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार व शिवाजी महाराज स्मारक यांचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. याच गावातील घाट बांधण्यासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी निधी दिला होता. तसेच गावातील दलित वस्ती व समाज हॉलचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ,सेनेचे नेते कृष्णकांत कोंडलेकर ,आ शाताराम मोरे ,जि परिषद अध्यक्ष दीपाली पाटील सरपंच वैशाली देवानंद थळे ,व अनिता पाटील ,देवानंद थळे शाखाप्रमुख नवीन थळे ,यांचेसह शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिस��दे यांचे निधन\nकोपर पुलाचे काम विशिष्ठ पद्धतीचे असल्याने पालिकेची रेल्वे प्रशासनाकडे धाव\nठाणे जिल्हा कोषागार कार्यालयाचे कामकाज गतीमान\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/reliance-industries-limited-mukesh-ambani-led-reliance-shuts-down-a-unit-of-jamnagar-oil-refinery-know-detail/", "date_download": "2021-06-17T19:39:10Z", "digest": "sha1:IELZN2ZAAOFTQKIG7K3IAU2HVGKS35O6", "length": 12211, "nlines": 128, "source_domain": "bahujannama.com", "title": "रिलायन्स इंडस्ट्रीजने बंद केले जामनगरचे युनिट, जाणून घ्या कारण", "raw_content": "\nरिलायन्स इंडस्ट्रीजने बंद केले जामनगरचे युनिट, जाणून घ्या कारण\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – Reliance Industries Limited | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) ने गुजरातच्या जामनगरमध्ये आपल्या रिफायनरीचे एक युनिट बंद केले आहे. ही माहिती स्वता कंपनीने शेयर बाजाराला दिली.\nकाय सांगितले कारण :\nरिलायन्सनुसार कंपनीला जामनगरमध्ये आपल्या एसईझेड रिफायनरीमध्ये फ्लूईडाईज्ड कॅटेलिटिक क्रॅकर युनिट (एफसीसीयू) इमर्जन्सी स्थितीमध्ये बंद करावे लागले. कंपनीने म्हटले एफसीसीयू युनिटची प्राधान्याने दुरूस्ती केली जात आहे आणि ती लवकरच सुरू होण्याची आशा आहे.\nरिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले, जामनगरमध्ये उर्वरित सर्व रिफायनरीमध्ये सामान्यपणे काम सुरू आहे. मात्र, काही उत्पादनांच्या शिपमेंटमध्ये उशीर होऊ शकतो. परंतु आम्ही ग्राहकांवर याचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करत आहोत. रिलायन्सच्या जामनगरमध्ये दोन रिफायनरी आहेत, ज्या कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल सारखे इंधन तयार करतात.\nकोरोना काळात ऑक्सीजनचे प्रॉडक्शन :\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सीजनचे मोठे संकट निर्माण झाले होते. या स्थितीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज फ्री मध्ये ऑक्सजीन पुरवण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये रोज 700 टनपेक्षा जास्त वैद्यकीय ऑक्सीजनचे उत्पादन केले. जामनगर रिफायनरीत वैद्यकीय ऑक्सजीनचे उत्पादन होत नाही.\nकृपया हे देखील वाचा:\nनवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला\nBurglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास\nमुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू\n झोपेत असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या; सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nDigital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय ती कशी जनरेट केली जातेय ती कशी जनरेट केली जातेय, जाणून घ्या प्रोसेस\nTags: bandhCompanygujaratJamnagarmukesh ambaniRefineryReliance IndustriesStock ExchangeUnitकंपनीनेगुजरातजामनगरबंदमुकेश अंबानीयुनिटरिफायनरीरिलायन्स इंडस्ट्रीजशेयर बाजारा\nनवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला\n‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा\n'महाविकास'मध्ये 'तणाव'; राष्ट्रवादीचं म��शन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nरिलायन्स इंडस्ट्रीजने बंद केले जामनगरचे युनिट, जाणून घ्या कारण\n येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या ‘या’ 4 पद्धतीने चेक करा बॅलन्स\nमुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nDr. Pathak eye and cataract hospital | सिंहगड रोडवरील प्रसिद्ध असलेले डॉ. पाठक डोळ्यांचे आणि मोतीबिंदू रुग्णालय चोरट्यांनी फोडले\nसरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप केला कमी, जाणून घ्या कुणाला मिळणार प्राथमिकता\nPune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्यानं 12 लाखाची फसवणूक; मुलगा शुभम शहा अन् बाप नंदेश्वर शहाला पोलिसांकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/know-about-ruturaj-patil-kolhapur/", "date_download": "2021-06-17T20:40:58Z", "digest": "sha1:QD6O6WIN4O3M7NGOOE2G43KHBHAFRIKG", "length": 8803, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेले ऋतुराज पाटील कोण आहेत? - Khaas Re", "raw_content": "\nकोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेले ऋतुराज पाटील कोण आहेत\nविधान परिषदेतील आमदारांना विधानसभेची उमेदवारी न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सतेज पाटील यांना उमेदवारी मिळणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कोल्हापूर दक्षिणचे सध्या भाजपचे अमल महाडिक हे प्रतिनिधित्व करतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूरचा आमचं ठरलंय पॅटर्न महाराष्ट्रभर गाजला होता.\nकोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना लोकसभेला काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी पाठिंबा देत उघड भूमिका घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सतेज कार्यकर्ता संवाद मेळावा गुरुवारी येथील ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथे झाला. लोकसभेच्या मदतीची परतफेड म्हणून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे या मेळाव्याला उपस्थित होते.\nयावेळी आमदार सतेज पाटील यांनी पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मंडलिक यांनी विधानसभा निवडणूकीत आमचं ठरलंय अशी भूमिका घेत ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीला यावेळी पाठिंबा दिला.\nलोकसभा निवडणुकीवेळी ‘आमचं ठरलंय’ ही उघड भूमिका घेवून आमदार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली होती. त्यामुळे एक मित्र म्हणून ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.\nकोण आहेत ऋतुराज पाटील\nऋतुराज संजय पाटील हे डी वाय पाटील ग्रुपमधील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय डी.पाटील यांचा मुलगा तसेच विधानपरिषदेचे सदस्य सतेज पाटील यांचा पुतण्या आहेत. संजय पाटील हे पश्चिम भारतातील सर्वात ही मोठी शिक्षणसंस्था असलेल्या डॉ डी वाय पाटील शिक्षण संस्थांचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.\nऋतुराज यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण केले आहे. तसेच अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया आणि लेह विद्यापीठातून ग्लोबल बिझनेस या विषयात शिक्षण घेतले आहे.\nकोल्हापू�� शहरातील सर्व महाविद्यालयांत ऋतुराज यांच्याबद्द्दल आकर्षण आहे. कोल्हापूरचे युथ आयकॉन असलेल्या ऋतुराज यांनी आता काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nमॅडम तुसादमध्ये संग्रहालयात “श्रीदेवी”चा पुतळा पाहिल्यावर मुलगी जान्हवी कपूरने काय केले \nट्राफिक पोलिसांनी चुकीचा दंड ठोठावल्यानंतर “हे” केल्यास दंड भरावा लागणार नाही\nट्राफिक पोलिसांनी चुकीचा दंड ठोठावल्यानंतर \"हे\" केल्यास दंड भरावा लागणार नाही\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/ratnakar-gutte-win/gutte/", "date_download": "2021-06-17T20:00:44Z", "digest": "sha1:QPTU7DEW76PPEON2RL2O5IZF2LIEJAHZ", "length": 2313, "nlines": 71, "source_domain": "khaasre.com", "title": "Gutte - Khaas Re", "raw_content": "\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/09/20/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-17T20:49:08Z", "digest": "sha1:QVWPZV7QCADTCK2VO3QLZRQW66ARBNBQ", "length": 10520, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "सोन्यापेक्षाही मौल्यवान व उपयोगी आहेत पपई बिया, फायदे वाचून चकित व्याल…. – Mahiti.in", "raw_content": "\nसोन्यापेक्षाही मौल्यवान व उपयोगी आहेत पपई बिया, फायदे वाच��न चकित व्याल….\nपपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते. पपईमध्ये खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पपई फक्त खायला स्वादिष्ट असते, असे नाही तर त्यापासून आपल्या शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. परंतु, आता सर्व लोक पपई खाल्ल्यानंतर एक मोठी चूक करतात, जी आपण करू नये. तर, ही चूक आहे, की पपई खाल्ल्यानंतर त्याच्या बिया आपण फेकून देतो. परंतु, आज आम्ही तुम्हाला पपई च्या बियांचे असे काही फायदे सांगणार आहोत, त्यानंतर तुम्ही सुद्धहा पपई खाल्ल्यानंतर त्यांच्या बिया टाकून देणार नाही.\nहे आहेत पपईच्या बिया खाण्याचे फायदे : पपईचा उपयोग फेसवॉश प्रमाणे केला जातो. त्यामुळे चेहर्‍यावर तेज येते आणि त्वचेवर झालेला जंतुसंसर्ग नाहीसा होतो. म्हणूनच, तुम्हाला याची पेस्ट करून चेहेर्‍यावर लावली पाहिजे.\nहृदयरोगासाठी उपयोगी : पपईमध्ये खूप असे पोषक तत्व असतात जसे फायबर, विटामिन C आणि एन्टी ऑक्सिडेंट मोठ्या मात्रेत उपलब्ध असतो, ज्यामुळे रक्तात कोलेस्ट्रोल जमा होत नाही. ज्यामुळे आपल्याला हृदयासंबंधी आजार होण्याची संभावना कमी होते.\nपपई नको असेलेली गर्भधारणा रोखण्याचे काम करते. हा उपाय पुर्णपणे नैसर्गिक आहे, आणि कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपण तो वापरू शकतो आणि नको असलेली गर्भधारणा रोखू शकतो. गर्भधारणेपासून वाचण्यासाठी पपईच्या बिया खूपच परिणामकारक आहेत. गर्भधारणेपासून वाचण्यासाठी पपईच्या बियांची पेस्ट २ चमचे पाण्याबरोबर सेवन करा.\nपपईमध्ये अनेक प्रकारचे विटमिन्स असतात. पपई फळापेक्षा जास्त औषधाचे काम करते. पोटातील जंत मारण्याचे काम पपई करते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पपईच्या नियमित सेवनाने पोटासंबंधीचे अनेक आजार बरे होतात. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की, पपई कॅन्सरच्या आजारात खूपच लाभदायक आहे. पपईच्या बियांमध्ये काही असे गुणधर्म आहेत, की ते कॅन्सर सारख्या आजारापासून आपल्याला वाचवू शकतात. कॅन्सरपासून वाचण्यासाठी पपईच्या सुकलेल्या बियांची पाऊडर सेवन केली पाहिजे.\nजर कोणाला ताप येत असेल, तर पपईच्या बियांचे सेवन केले पाहिजे. पपईमध्ये असलेल्या रोगप���रतिकारक तत्वांमुळे ते जिवाणूपासून आपले संरक्षण करतात. त्याशिवाय, पपईच्या बिया संसर्ग किंवा शरीरातील कोणत्याही भागांमध्ये जळजळ, सूज किंवा वेदना यापासून आपल्याला आराम देतात.\nया सगळ्या व्यतिरिक्त, पपईच्या बिया यकृताच्या समस्यांपासून आपल्याला आराम देण्यासाठी लाभदायक आहेत. यकृताशिवाय, पपईच्या बिया किडनी स्टोनचा नाश करण्यासाठी उपयोगी आहेत. यकृत आणि किडनी याशिवाय पपईच्या बिया पचनक्रियेला मजबूत करण्याचा एक अनोखा उपाय आहे. पपईच्या नियमित सेवनाने पचनक्रिया ठीक राहते आणि पचनासंबंधीचे सर्व आजार दूर होतात.\nजर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article रात्रीत भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, करून पहा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय…\nNext Article आजार अनेक उपचार एक…जाणून घ्या हिरवीगार पाने असणाऱ्या मुळ्याचे जादुई फायदे…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/pune-ncp-possible-comeback/", "date_download": "2021-06-17T19:33:48Z", "digest": "sha1:24ZYEX734MDBH2G4ZCFSGQORVIRUHUHV", "length": 11612, "nlines": 99, "source_domain": "khaasre.com", "title": "राष्ट्रवादी कमबॅक करणार? पुण्यात राष्ट्रवादीचे 'हे ८ उमेदवार' मारू शकतात बाजी - Khaas Re", "raw_content": "\n पुण्यात राष्ट्रवादीचे ‘हे ८ उमेदवार’ मारू शकतात बाजी\nपुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. पण २०१४ ला देशात मोदीलाट आली. अगोदर लोकसभेला भाजपने देशात दणदणीत विजय मिळवला. नंतर झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देखील करिष्मा दाखवत सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारला खाली खेचले.\n२०१४ ला भाजपने राष्ट्रवादीच्या पुणे बालेकिल्यावर कब्जा केला. पुणे शहरात असलेल्या ८ हि मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले. तर जिल्ह्यातील इतर मतदारसंघातहि भाजप सेनेला यश मिळालं. राष्ट्रवादीला फक्त ३ जागांवर विजय मिळवता आला होता. बारामतीमध्ये अजित पवार आणि आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे-पाटील तर इंदापूर मध्ये दत्तात्रय भरणे हे विजयी झाले होते.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचा सध्या एकही आमदार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे फक्त ३ आमदार आहेत. पण यावेळेस मात्र यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले आहे, असे चित्र आहे.\nयाच वातावरणाचे रूपांतर मतांमध्ये झाले तर पक्षाच्या जागांची संख्या ३ वरून ८ पर्यंत जाऊ शकते. पुण्यात यावेळी राष्ट्रवादीने चांगले उमेदवार दिले आहेत. बारामती आणि आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचा सहज विजय होईल असे चिन्ह आहेत. तर इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला सीट गमवावी लागू शकते.\nमावळमध्ये पक्षाने भाजपमधून आलेल्या सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. सुनील शेळके यांनी भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. सुनील शेळके यांनी केलेली जोरदार तयारी आणि त्यांचा जनसंपर्क बघून ते विजयी होऊ शकतात असे चित्र आहे.\nजुन्नरमध्ये राष्ट्रवादीने अतुल बेनके यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ ला जुन्नरमधून मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे हे निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत यंदाची निवडणूक सेनेकडून लढवली. त्यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या आशा बुचके यांनी अपक्ष उभा राहून त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे मतविभागणित राष्ट्रवादीचे अतुल बेनके सहज निवडून येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nखेडमध्ये देखील भाजपच्या बंडखोरामुळे शिवसेनेच्या आमदाराला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्यासमोर भाजपचे बंडखोर अतुल देशमुख रिंगणात आहेत. त्यामुळे मतविभागणी होऊन राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते यांचा विजय होऊ शकतो अशी शक्यता आहे.\nपिंपरी मतदारसंघ देखील शिवसेनेच्या ताब्यातून निसटण्याची शक्यता आहे. येथे सेनेचे गौतम चाबुकस्वार सध्या विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी त्यांना आव्हान दिले आहे. सिंधी समाजाची मते बनसोडे यांच्याकडे वळल्याने चाबूकस्वारांना विजय कठीण मानला जात आहे.\nहडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष चेतन तुपे यांना संधी देण्यात आली. येथून भाजपचे योगेश टिळेकर हे आमदार आहेत. या मतदारसंघात मनसेने देखील चांगली लढत दिली असून मतविभाजनाचा फायदा तुपेंना होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मराठा समाजाची एकगठ्ठा मते तुपे यांना मिळावी यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले होते.\nयाशिवाय खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीला विजयाचा आत्मविश्वास आहे. येथून भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. राष्ट्रवादीकडून नगरसेवक सचिन दोडके यांना उमेदवारी दिली. त्यांनी चांगली लढत दिल्याची चर्चा आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nएक्झिट पोलनुसार मनसेचे किती आमदार निवडून येणार माहिती का\nक्लर्कची नोकरी सोडून धर्मगुरु बनलेल्या कल्की भगवानकडे छाप्यात सापडले करोडो रुपये\nक्लर्कची नोकरी सोडून धर्मगुरु बनलेल्या कल्की भगवानकडे छाप्यात सापडले करोडो रुपये\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2021-06-17T20:44:55Z", "digest": "sha1:6U3FL4LAJ7EHNQ2CET35OIWFVPEQR2Z4", "length": 2406, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गेर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगेर नृत्य याच्याशी गल्लत करू नका.\nगेर म्हणजे मंगोलियातील भटक्या टोळ्यांचे तंबूच्या स्वरूपातील फिरते घर. युरोपात याला 'युर्ट' असे संबोधले जाते.\nLast edited on ४ नोव्हेंबर २०१३, at २३:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २०१३ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2021-06-17T21:31:18Z", "digest": "sha1:XIYRIZDIXLMBLV7O74NADIOYDTULQW25", "length": 3428, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भुते - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०१७ रोजी ११:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/these-area-are-mostly-affected-mumbai-due-lockdown-306021", "date_download": "2021-06-17T21:40:43Z", "digest": "sha1:M627LFAFV6HOJ5E6WNXZVFUSVMKQ2VZP", "length": 20760, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईत 'या' क्षेत्रांवर झाला लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम...", "raw_content": "\nमुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. १८९६ साली प्लेग आजार संपूर्ण मुंबईत पसरला होता.\nमुंबईत 'या' क्षेत्रांवर झाला लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम...\nमुंबई: मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. १८९६ साली प्लेग आजार संपूर्ण मुंबईत पसरला होता. तर आता २०२० मध्ये आर्थिक राजधानी मुंबई कोरोना व्हायरसच्या या भयंकर जागतिक महामारीचा सामना करत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे.\nमुंबईत पसरलेल्या प्ल��गच्या महामारीच्या तुलनेत कोरोनानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या फारच कमी आहे. मात्र तरीही रुग्णांची संख्या वाढणं ही मुंबईसाठी चिंताजनक बाब आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे आजही डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर सामान्य फ्लूच्या रुग्णाप्रमाणेच उपचार करावे लागत आहेत.\nअसं म्हणतात कितीही मोठं संकट आलं तरी मुंबई कधीही थांबत नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच अनेक लोकं कामावर जाण्यासाठी आपल्या घराबाहेर पडले. मात्र बस आणि ट्रेनमध्ये पूर्वीप्रमाणेच लोकांची गर्दी दिसून आली. लोकांनी आपल्या जीवनात खरंच काही बदल केले आहेत का आणि मुंबईकरांवर या कोरोनाचा काय परिणाम झाला हे आपण आज जाणून घेणार आहोत.\nहेही वाचा: मान्सूनविषयीच्या 'या' १० भन्नाट गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nलोकल सेवा झाली ठप्प:\nमुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबईची लोकल. मुंबईवर कितीही मोठं संकट आलं तरीही मुंबईची लोकल कधीही बंद पडत नाही. या आधी १९७४ ला मजुरांच्या उपोषणाच्या काळात २० दिवस तर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी २४ तासांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र त्यांनतर कधीही लोकल बंद झाली नाही. पावसात मुंबईत पाणी तुंबलं असतानाही मुंबईची परिवहन सेवा कधीही बंद झाली नाही. मात्र या कोरोना महामारीमुळे गेल्या २ महिन्यांपासून लोकल सेवा ठप्प आहे.\n\"लोकल ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. तब्बल ८० लाख लोकांना एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहोचवण्याचं काम लोकल करते. मात्र लोकलमध्ये सुरक्षित अंतर ठेऊन प्रवास करणं अशक्य आहे. कोरोनाचा धोका टळल्यानंतरच लोकल सेवा सुरु करण्यात येईल. अधिकारी प्रवाशांच्या आरोग्याबाबत कोणतीही जोखीम घेऊ शकत नाहीत\" असं पश्चिम रेल्वे कर्मचारी संघाचे महासचिव जी. आर. भोसले यांनी म्हंटलंय.\nबँकिंग क्षेत्रावर परिणाम :\nलॉकडाउनच्या काळात बँकेचे व्यवहार सुरु ठेवण्यास सरकारनं परवानगी दिली होती. मात्र बँकेचं कामकाज कोणत्या पद्धतीनं हवं याबाबत सरकारकडून नियमावली देण्यात आली होती. बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवेचं पत्र देण्यात आलं होतं. हे पत्र पोलिसांना दाखवूनच त्यांना प्रवासाची परवानगी मिळत होती. तसंच बँकेत वेळोवेळी सॅनेटाईझरचा वापर करणं त्याचबरोबर बँकेत किती रोख रक्कम ठेवता येइल या संबंधीची नियमावली रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना दिली ह��ती.\nहेही वाचा: ...म्हणून मनसे उद्या वाजवणार 'हॉर्न', जाणून घ्या कारण\nमुंबईच्या डबेवाल्यांची वाढली चिंता:\nलॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे ऑफिसेस बंद आहेत. त्यामुळे तब्बल ३० लाखांपेक्षा जास्त लोकांची भूक भागवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली. मुंबईचे सुमारे ५००० डबेवाले लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावी गेले. पाऊस असो ऊन असो किंवा कुठलाही संकट असो मुंबईचे डबेवाले आपल्या कर्तव्याला मुकले नाहीत. मात्र आता जिवाच्या भीतीनं त्यांना आपलं काम सोडून आपल्या मूळ गावी जाण्याची वेळ आली आहे.\nघरकाम करणाऱ्यांवर आर्थिक संकट:\nलॉकडाऊनमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट आलं आहे. धुणी-भांडी करून आपलं घर चालवणाऱ्या महिलांना आता काम अनासल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. काही महिलांना तर कामाचे पैसेसुद्धा मिळू शकले नाहीये. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही लोक घरकाम करणाऱ्या कामावर ठेऊन घेणार नाहीत अशी भीती या घरकाम करणाऱ्या महिलांच्या मनात आहे.\nआत्मनिर्भर पॅकेजमध्ये बँकांचा हात रिकामाच\nमुंबई - केंद्र सरकारने देशातील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच आहेत, असे मत रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले आहे.\nतुमच्या, आमच्या बँकांच्या EMI बद्दलची महत्त्वाची बातमी\nमुंबई: कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या कर्जफेड तहकुबीची (मोरेटोरियम) मुदत संपण्याच्या बेतात असतानाच बँकांनी कर्जवसुलीचा तगादा सुरू केल्याने सामान्य नागरीक अचंबित झाले आहेत. तर रिझर्व्ह बँकेकडून पुढील संकेत मिळत नसल्याने बँकांनी वसुलीचे प्रयत्न सुरु\nमोठी बातमी - मेहुस चोक्सी यासह अनेक कर्जबुडव्यांचे 68 हजार कोटी रुपये माफ\nमुंबई. ता.28: देशातील एकुण 50 कर्जबुडव्याचे सुमारे 68 हजार कोटी रुपयाच्या कर्जावर रिझर्व बँकेने पाणी सोडले आहे. एका माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जमाफ झालेल्या उद्योगतींच्या यादीत परदेशात पळालेला हिरे व्यापारी मेहूल चोक्सी, विजय माल्या,जतिन मेहता याचा समावेश आहे.य\n'डीएचएफएल'ची 87 हजार 905.6 कोटींची देणी\nमुंबई : दिवाण हाऊसिंग फायनान्सवर (डीएचएफएल) विविध बँका, वित्तसंस्था, बाँडधारक, कर्मचारी आणि इतर घेणेकऱ्यांनी सुमारे 87 हजार 905 कोटी रुपयांचा दावा लावला आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेली डीएचएफएल सध्या नादारी आणि दिवाळखोरी संहितेनुसार दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरी जाते आहे.\n'कर्जमाफीचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना...'; उपमुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली 'ही' मागणी\nपुणे : पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता.७) झालेल्या बैठकीत सांगितले.\nम्हणून राज ठाकरेंनी लिहिलं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पत्र\nमुंबईः वाहतूक व्यावसायिकांच्या तक्रारीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पत्र लिहिलं आहे. खाजगी बँका, एनबीएफसी आणि वित्तीय संस्थांची वसुलीची पद्धत चुकीची असून त्यावर वचक ठेवण्यासाठी हा पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण व\n'ईसीएस' मेसेजमुळे कर्जधारकामध्ये संभ्रम; रिझर्व बँकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष्य\nपुणे : रिझर्व बँकेने गृह, वाहन कर्जाचे हप्ते भरण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतरही कर्जधारकांना ईसीएसद्वारे हप्ता भरण्याबाबतचे मेसेज आल्यामुळे कर्जधारक संभ्रमात पडले आहेत.\nलोकहो, 'सोशल व्हायरस'पासून सावधान कारण हा व्हायरस कोरोनापेक्षा आहे डेंजर...\nठाणे : कोरोनाने देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. उद्योगधंदे, व्यवसाय व हातावर पोट असलेल्या रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांसह सर्व प्रकारच्या कर्जाच्या ईएमआयला तीन महिन्यांसाठी तात्पुरती स्थगिती देऊन रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना बँकांच्या हप्त्यांबाबत दिलासा दिला. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठ\n कर्जदारांच्या खात्याला मिळाले तात्पुरचे संरक्षण\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज देशभरातील कर्जदारांना हंगामी दिलासा देत ३१ ऑगस्टपर्यंत ज्या कर्जांची खाती थकित जाहीर केलेली नाहीत त्यांना थकित खाती म्हणून गृहित धरले जाऊ नये, असे निर्देश बँकांना दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बँकांनी अशा प्रकारची कोणतीही पावले उचलू नयेत असे न्यायालय\nएटीएमची दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छता\nऔरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे बँकामध्ये विविध उपाययोजना करण्याच्या सूचना मंगळवारी (ता.१७) देण्यात आल्या. रोकड हाताळणी करणाऱ्या कॅशिअर यांना सॅनिटायझर, मास्क आणि शक्य झाल्यास ग्लोज वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक एटीएम दोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/loksabha-election-2019-udayanraje-bhosale-billionaire-candidate-politics-7239", "date_download": "2021-06-17T21:10:59Z", "digest": "sha1:SKA6BRLSFG5MS4QTFXMQ6WQDSTISDTPR", "length": 10157, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अब्जाधीश उमेदवार उदयनराजे | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 3 ऑक्टोबर 2019\nसातारा - भाजप-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे.\nसातारा - भाजप-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे.\nत्यांच्याकडे १३ कोटी ५६ लाख ८० हजार १९४ रुपयांची जंगम,३५ कोटी ८० लाख ९६ हजारांची स्थावर मालमत्ता, तर १ अब्ज ५७ कोटी २५ लाख १३ हजार १९१ रुपयांची शेतजमीन आहे. त्यांच्याकडे ३७ हजार ९६७ ग्रॅम सोने असून, त्याची किंमत एक कोटी ५७ लाख २३ हजार ९४६ रुपये आहे. लोकसभेनंतर त्यांची जंगम मालमत्ता एक कोटी २४ लाख ९६ हजार १९४ रुपयांनी तर शेतजमिनीची किंमत ४० कोटी ९० लाख १३ हजार रुपयांनी वाढली. लोकसभेच्या वेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे १२ कोटी ३१ लाख ८४ हजारांची जंगम, तर एक कोटी १३ लाख ९ हजारांची स्थावर मालमत्ता होती.\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nशिवसेना -भाजप राडा आणि महापालिका निवडणूक\nजवळपास २५ वर्ष सख्ख्या भावाप्रमाणे एकत्र युतीत राहिलेले शिवसेना Shivsena...\nशिवस��ना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nस्वबळाचे अजीर्ण : शिवसेनेचा नाना पटोलेंना टोला.\nमुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) गेले काही...\nउल्हासनगर महापालिकेची तिजोरी भाजपच्या ताब्यात\nउल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकित शिवसेना भाजप आमने उभे...\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\nवाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे 'भजी' वाटप आंदोलन\nयवतमाळ : मागील जवळपास दीड वर्षांपासून कोरोना Corona महामारी व त्या अनुषंगाने...\nवादग्रस्त वक्तव्या संबंधी मिथुन चक्रवर्ती यांची केली चौकशी\nपश्चिम बंगालच्या (West Bengal) निवडणुकीच्या प्रचार सभेच्या दरम्यान बॉलीवूड अभिनेते...\nदानवे-खोतकर वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता \nजालना - शहरातील नवीन आणि जुना जालना भागाला जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरील लोखंडी...\nमाजलगावमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ PRP चे अनोखे आंदोलन\nबीड - गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल Petrol, डिझेल Diesel, गॅस Gas व...\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/rebel-candidates-are-afraid-enforcement-directorate-7267", "date_download": "2021-06-17T21:02:15Z", "digest": "sha1:MHH7P3FLVQ2SINZCQGXIPFWDPKG32SAT", "length": 12568, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता बंडोबांना 'ईडी'ची भीती | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता बंडोबांना 'ईडी'ची भीती\nआता बंडोबांना 'ईडी'ची भीती\nआता बंडोबांना 'ईडी'ची भीती\nरविवार, 6 ऑक्टोबर 2019\nमुंबई : भाजप- शिवसेनेची युती झाली असली तरीही अनेक मतदारसंघांत नाराजांनी युतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंडखोरांशी संपर्क करीत आहेत. काही बंडखोर \"नॉट रिचेबल' झाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांमार्फत योग्य तो \"संदेश' मुख्यमंत्री देत आहेत. यामुळे विनाकारण कुठले प्रकरण बाहेर निघून \"ईडी'सारख्या तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा मागे लागला तर काय, अशी शंका बंडखोरांच्या मनात दाटू लागल्याचे काही बंडखोरांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.\nमुंबई : भाजप- शिवसेनेची युती झाली असली तरीही अनेक मतदारसंघांत नाराजांनी युतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंडखोरांशी संपर्क करीत आहेत. काही बंडखोर \"नॉट रिचेबल' झाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांमार्फत योग्य तो \"संदेश' मुख्यमंत्री देत आहेत. यामुळे विनाकारण कुठले प्रकरण बाहेर निघून \"ईडी'सारख्या तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा मागे लागला तर काय, अशी शंका बंडखोरांच्या मनात दाटू लागल्याचे काही बंडखोरांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.\nविधानसभा निवडणुकीत भाजप 164 जागा, तर शिवसेना 124 जागा लढवत आहे. घटक पक्षांना भाजपने स्वतःच्या ताब्यातील 14 जागा दिल्या आहेत, मात्र कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची सक्‍ती केली आहे. या ठिकाणीदेखील बंडखोरी झाली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उभे राहिले आहेत. तसेच, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवरदेखील बंडखोरी झाली आहे. मुंबईत अंधेरी, गोवंडी, वर्सोवा आदी ठिकाणी बंडखोरी झाली आहे.\nया बंडखोरांना मुख्यमंत्री स्वतः संपर्क करीत आहेत, त्यांना योग्य ती समज देत आहेत. विदर्भातील सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदाराला समज देताना त्याच्या मतदारसंघातील नगरपालिकेतील घडामोडींची आठवण करून देण्यात आली आहे. एका बंडखोराबाबत सहकारी बॅंकेतील त्याच्या प्रकरणाचा पाढा त्याच्या निकटवर्तीयाकडे वाचल्याचे सांगण्यात येते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. 7) आहे.\nमुंबई mumbai भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis कमळ निवडणूक विदर्भ vidarbha enforcement directorate\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.huajianal.com/", "date_download": "2021-06-17T19:25:42Z", "digest": "sha1:SMLWWQBHYIEQP4AERL6V3DD6AU4QL6MA", "length": 10385, "nlines": 169, "source_domain": "mr.huajianal.com", "title": "अल्युमा फॉर्मवर्क, अलॉय प्रोफाइल ट्यूब, अलॉय ट्यूब एक्सट्रुडेड - हुआजियन", "raw_content": "\nपडदा वॉल uminumल्युमिनियम मालिका\nविंडो आणि दरवाजा अल्युमिनियम मा���िका\nईओएस सिस्टम विंडो आणि दरवाजा\nअ‍ॅल्युमिनियम विंडोज आणि डोर सिरीज\nविंडो आणि डोर अ‍ॅल्युमिनियम प्रोफाइल, पडदेची भिंत अॅल्युमिनियम प्रोफाइल, अल्युमिनियम फॉर्मवर्क, औद्योगिक अल्युमिनियम प्रोफाइल आणि ऑटोमोबाईल अल्युमिनियम प्रोफाइल इ.\nअल्युमिनिअम प्रोफाइलमध्ये विविध प्रकारचे अनुप्रयोग आहेत आणि बांधकाम एल्युमिनियम प्रोफाइल, औद्योगिक अल्युमिनियम प्रोफाइल, अॅल्युमिनियम फॉर्मवर्क आणि ऑटोमोबाईल अ‍ॅल्युमिनियम प्रोफाइल विकसित करण्यासाठी हूजियान अल्युमिनियमचे चार विभाग आहेत. प्रत्येक अनुप्रयोग क्षेत्रात एल्युमिनियम प्रोफाइल कार्यक्षमता सुधारणे आणि स्थापना करणे हा संस्थेचा उद्देश आहे.\nहूजियान Alल्युमिनियम गट 2000 मध्ये शेडोंग प्रांतातील लिंक्व सिटी येथे आढळला. अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांचे सर्वोत्कृष्ट उत्पादक बनणे हा हुजियान संघाचा हेतू आहे. आतापर्यंत कंपनीकडे एकूण 5 कारखाने आणि 10'000 कामगार आहेत. अल्युमिनियमच्या बाहेर काढण्याची वार्षिक क्षमता 700'000 टन आहे. एक्स्ट्र्यूशन अल्युमिनियम प्रोफाइल उद्योगासह मुख्य स्तरावरील आणि इतर संबंधित उद्योगांमध्ये समक्रमितपणे विकसित होणारा हा एक मोठ्या प्रमाणात उद्योगसमूहात विकसित झाला आहे.\nआर अँड डी चाचणी केंद्र गुणवत्ता तपासणी\nहूजियान Alल्युमिनियम टेक्नॉलॉजी आर अँड डी सेंटरमध्ये शेकडो व्यावसायिक आणि तांत्रिक कर्मचारी आहेत, जे जगातील अग्रगण्य वैज्ञानिक संशोधन उपकरणाने सुसज्ज आहेत आणि शास्त्रीय संशोधन आणि अनुसंधान व विकास क्षमतांमध्ये घरगुती उद्योगात अग्रणी आहेत. अधिक\nहुजियान Alल्युमिनियम चाचणी केंद्र ग्राहकांना अ‍ॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण इमारत प्रोफाइल आणि औद्योगिक प्रोफाइलची रचना, संस्था आणि यांत्रिक कार्यक्षमता चाचणी प्रदान करू शकते; अॅल्युमिनियम प्रोफाइल क्रॉस-सेक्शन मोजमाप, दरवाजा आणि खिडकीचे कार्यप्रदर्शन आणि कच्चे आणि सहाय्यक सामग्रीचे परीक्षण आणि तपासणी.अधिक\nहूआजियन alल्युमिनियमने ISO9001 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे प्रमाणपत्र, आयएसओ 14001 पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र, ओएचएसएमएस 18001 व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली उत्तीर्ण केली आहे आणि कारखान्यात जाणा product्या उत्पादनात कच्च्या मालापासून उत्पादनात प्रव��श करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ता नियंत्रण स्थापित केले आणि सुधारित केले. अधिक\nआमचे पदचिन्ह, नेतृत्व, निर्दोषता, उत्पादने\nकेसमेंट विंडोचे फायदे काय आहेत ...\nसामरिक सहकार्य: हूआजियन अल्युमिन ...\nअल्युमिनियम फॉर्म वर्कचा फायदा\nपत्ता: क्र .5188 डोन्हुआन रोड, लिनक काउंटी, शेडोंग प्रांत, चीन\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/durdevi/", "date_download": "2021-06-17T19:28:12Z", "digest": "sha1:WEPBUFRQSEIEYWHWC37UFFBYOWMBBFIO", "length": 12888, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "Durdevi Archives - बहुजननामा", "raw_content": "\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nअहमदनगर (Ahmednagar News) : बहुजननामा ऑनलाईन - अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातल्या अकोले येथील एका शिंदे कुटंबीयांवर (Shinde family) दुःखाचा डोंगर ...\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, कुटुंबीय करणार ‘हे’ मोठं काम\nमुंबई : बहुजननामा ऑनलाइन - दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेते संचारी विजय (sanchari vijay accident) यांचं अपघातात निधन ...\n दुचाकींच्या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू, नाशिक जिल्ह्यातील घटना\nनाशिक : बहुजननामा ऑनलाईन - दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर ...\n सॉरी बाबा म्हणत अन् व्हिडीओ शेअर करत तरूणीची आत्महत्या\nरांची ः वृत्तसंस्था - एका रेल्वे कर्मचाऱ्याचा पत्नीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. झारखंडच्या धनबाद येथील धनसार ठाणा ...\n ऑक्सीजन पोहचण्यास झाला उशीर; कर्नाटकच्या हॉस्पिटलमध्ये 24 कोविड रुग्णांचा मृत्यू\nबेंगळुरु : वृत्तसंस्था - देशात ऑक्सीजनच्या कमतरतेने मृत्यू होण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. आता कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे किमान 24 ...\n वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे 51 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू, पुणे पोलिस दलावर शोककळा\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...\n ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे, मोतिचंद बेदमुथा, अशोक तुपे यांचे निधन; पत्रकारितेवर शोककळा\nबहुजननामा ���नलाईन - सगळीकडे कोरोना संक्रमणाने घर केले असून यामुळे अनेक लोकांनी आपला प्राण गमावला आहे. अशातच एक दुर्देव म्हणजे ...\n गरीबांना रोज अन्न खाऊ घालणारे ‘रोटी बँके’चे संस्थापक किशोर तिवारी यांचं कोरोनामुळं निधन\nबहुजननामा ऑनलाईन - वाराणसीत रोटी बॅंक सुरु करून हजारो गोरगरीबांचे पोट भरवणारे सामाजिक कार्यकर्ते किशोरकांत तिवारी यांचे गुरुवारी (दि. 15) ...\n ऑक्सीजन न मिळाल्याने न्यायाधीश कमलनाथ जय सिंह पुरे यांचे निधन, जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केलं तर संपुर्ण जिल्हयावर शोककळा\nरिवा : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील रिवाच्या जिल्हा न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत असलेले कमलनाथ जय सिंह पुरे यांचे गुरूवारी कोरोना ...\n तमाशाचा फड गाजवणारा तरूण ‘खलनायक’ काळाच्या पडद्याआड\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील तमाशा क्षेत्रातील खलनायक अशी ओळख असणारे दत्ता नेटके पेठकर ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजक���रण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nयोगी सरकारचा मोठा निर्णय ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण\nModi Government Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळात ‘या’ दिग्गजांना मिळणार संधी महाराष्ट्रातील 3 नावे चर्चेत\nMinister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/09/20/countries-without-sunset-for-many-days/", "date_download": "2021-06-17T21:17:26Z", "digest": "sha1:SODA5LI4U4RBSUHS7NSGQQXYNWN3MPII", "length": 8642, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "जाणून घ्या जगातील अश्या काही देशांबद्दल जिथे कधीही नाही होत सूयास्त… रात्र होतच नाही… – Mahiti.in", "raw_content": "\nजाणून घ्या जगातील अश्या काही देशांबद्दल जिथे कधीही नाही होत सूयास्त… रात्र होतच नाही…\nनमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे Mahiti.in ह्या वेबसाईटवर, आम्ही आज तुम्हाला जगातील काही अश्या देशांबद्दल माहिती देणार आहोत. जिथे सूर्य कधीच मावळत नाही , जिथे रात्री होतच नाही….. चला तर मग ह्या विषयी आपण आणखी अधिक माहिती जाणून घेऊ. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की दिवसा नंतर रात्र येते आणि रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा सुंदर असा प्रकाश येतो. हे सर्वांनच्या साठी काही नवीन नाही.\nपरंतु जगात असे काही देश आहेत जेथे सूर्य कधीच मावळत नाही. आपण विचार करत असाल की असे कसे होऊ शकते की, सूर्य कधीच मावळत नाही. आज आम्ही तुम्हाला त्या देशांबद्दल सांगणार आहोत जिथे सूर्य कधीच मावळत नाही किंवा असे देखील म्हणता येईल की तिथे कधीच रात्र होत नाही.\n१) फ़िनलैंड: फ़िनलैंड हा देश बेटांनी आणि अनेक सरोवरांनी वेढला आणि सजला ​​आहे. तुम्हाला सांगूं इच्छितो की फ़िनलैंड हा असा देश आहे, जिथे बर्‍याच भागात उन्हाळ्यामध्ये सुमारे 73 दिवस सूर्य मावळत नाही. २) आइसलैंड: हे ब्रिटननंतर युरोपमधील दुसरे सर्��ात मोठे बेट आहे, आइसलैंड हा असा देश आहे जेथे सूर्य मे ते जुलै पर्यंत कधीही मावळत नाही. इतकेच नव्हे तर इथे मध्यरात्री देखील दिवसा पडणाऱ्या प्रकाशचा आनंद घेता येतो.\n३) नॉर्वे: नॉर्वे आर्क्टिक सर्कलशी संबंधित आहे. नॉर्वे हा असा देश आहे जेथे मे ते जुलै दरम्यान सुमारे 76 दिवस सूर्य कधीच मावळत नाही. याच कारणामुळे नॉर्वेला ‘लँड ऑफ द मिडनाइट सन’ असेही म्हणतात. ४) स्वीडन: हा एकदम शांत आणि सुंदर देश. ह्या देशमधील वतावरण खूप थंड आहे, तरी देखील इथेवसुमारे 100 दिवस सूर्य मावळत नाही. स्वीडनमध्ये मे ते ऑगस्टपर्यंत सूर्य अजिबात मावळत नाही. आणि त्यानंतर तिथे मध्यरात्री सूर्य मावळतो, परंतु पहाटे 4.30 वाजता पुन्हा उगवतो.\n५) अलास्का: हा देश बर्फाच्या चादरीने व्यापलेला आहे आणि आपल्या सुंदर हिमनद्यांनकरिता ओळखला जातो. अलास्का असा देश आहे जेथे मे पासून जुलैच्या शेवटीपर्यंत सूर्य कधीच मावळत नाही. येथे रात्री साडे बाराच्या सुमारास सूर्यास्त होतो आणि 51 मिनिटांनी पुन्हा सूर्योदय होतो. ६) कॅनडा: कॅनडा आकाराने जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे, संपूर्ण वर्षामध्ये बर्‍याच वेळेस इथे बर्फ पडत असतो, ज्यामुळे तो बर्फाने झाकलेले राहतो . परंतु उन्हाळ्यात कॅनडामध्ये 50 दिवस सूर्य मावळत नाही. परंतु हे काही भागात घडते संपूर्ण देशात नाही……\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article नवनीत कौर राणा यांचा अभिनेत्री पासून खासदार पर्यंतचा प्रवास…\nNext Article सकाळी डोळे उघडताच मिळेल या राशिच्या व्यक्ति ना आनंदाची बातमी\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-good-news-for-food-lovers-vaishali-resumes-on-ferguson-road-153389/", "date_download": "2021-06-17T20:20:49Z", "digest": "sha1:3YD5EW2JCLXFVK3HMZJ6Y5ZFDAZFTVP6", "length": 10012, "nlines": 104, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : खाद्यप्रेमींना खूशखबर ! फर्ग्युसन रोडवरील 'वैशाली' हॉटेलची पार्सल सेवा सुरू - MPCNEWS", "raw_content": "\nPune : खाद्यप्रेमींना खूशखबर फर्ग्युसन रोडवरील ‘वैशाली’ हॉटेलची पार्सल सेवा सुरू\nPune : खाद्यप्रेमींना खूशखबर फर्ग्युसन रोडवरील ‘वैशाली’ हॉटेलची पार्सल सेवा सुरू\nएमपीसी न्यूज – पुण्यातील खवय्येप्रेमींसाठी एक खूशखबर आहे. फर्ग्युसन रोडवरील ‘वैशाली हॉटेल ‘ पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे ‘वैशाली’ च्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आता खाद्यप्रेमींची प्रतिक्षा संपली आहे.\nफर्ग्युसन रस्त्यावर वैशाली हॉटेल पुन्हा सुरू झाले आहे. पुढचे काही दिवस पार्सल सेवेच्या माध्यमातून नागरिकांना विविध पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. सुरुवातीला बटाटा वडा, व्हेज कटलेट, साबुदाणा वडा, उत्तप्पा असे मोजकेच पदार्थ मिळणार आहेत.\nसध्या हे हाॅटेल सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय हाॅटेल व्यवस्थापनाने घेतला आहे.\nहाॅटेल सुरू झाल्याची बातमी समोर येताच नागरिकांनी हाॅटेल समोर रांग लावयला सुरुवात केली. हाॅटेल समोर खवय्यांची गर्दी झाली असली तरी सर्व जण ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करताना दिसून आले. हाॅटेल कर्मचारी मास्क, हॅन्ड ग्लोज व सॅनिटायझर यांचा सुद्धा वापर करत आहेत.\nतीनही लाॅकडाऊन दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हाॅटेल बंदच ठेवण्यात आले होते. मात्र, सरकारने पार्सल सेवेला परवानगी दिल्यानंतर व्यवस्थापनाने हाॅटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला.\n‘वैशाली’ च्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन हाॅटेल व्यवस्थापनाने केले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRamayan TV Serial in Marathi: आता स्टार प्रवाहवर दर्शक पाहू शकणार मराठी ‘रामायण’\nPune : कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार – डॉ. दीपक म्हैसेकर\nPune Crime News : कोंढव्यात कोकेन विकताना नायजेरीन जाळ्यात, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nMumbai News : कन्येच्या जन्मानिमित्त शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप\nBhosari News : ‘फ्रिडम लाईफ फाउंडेशन’च्या वतीने दोन महिन्यात 56 हजारहून अधिक जेवण पाकिटांचे वाटप\nWakad Crime News : ‘या’ कारणासाठी केले व्यवसायिकाचे अपहरण\nPCMC News : 3 हजार रुपये, ‘पीसीएनटीडीए’ विलीनीकरणावरुन महासभेत राज्य सरकारला टार्गेट करण्याचा भाजपचा…\nKiwale News : स्थगिती आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरु ठेवणाऱ्या ‘के- विले’वर कारवाई करा : श्रीजीत रमेशन\nLonavala News : डाॅक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा; 67 लाखांचा ऐवज लंपास\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\nPune News : शहरातील या 10 बड्या रुग्णालयातील शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना बंद\nPune News : दुहेरी हत्याकांड, आईचा मृतदेह सासवडला तर मुलाचा मृतदेह कात्रजच्या घाटात आणि वडीलही बेपत्ता\nPune News : लोणावळा, मुळशी, सिंहगड परिसरात फिरणा-या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmpml-lady-bus-conductor/", "date_download": "2021-06-17T20:27:18Z", "digest": "sha1:JM6BEAVBCLFFVFOTE7J7KWGD3DE4MXI7", "length": 3215, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMPML lady bus conductor Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChikhali : …….. असे केले पीएमपीेएमएलच्या वाहक महिलेने तीन चोरट्या महिलांना पोलिसांच्या…\nएमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या तत्पर वाहक महिलेने बसमध्ये प्रवासी महिलांच्या पर्स चोरी करणा-या तीन महिला चोरट्यांना पकडून दिले. याबद्दल पीएमपीएमएल प्रशासनाकडून त्या वाहक महिलेचे कौतुक होत आहे. बस चालकाने देखील त्यांना चांगल्या प्रकारे मदत…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/join-the-administrative-service-to-become-the-first-hindu-woman-in-pakistan/", "date_download": "2021-06-17T21:35:33Z", "digest": "sha1:YKUVD45YKVNYTKSTIY5FXHY4JPYYTGX6", "length": 21067, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पाकिस्तानातली पहिली हिंदू महिला होणारा प्रशासकीय सेवेत रुजू | Marathi Article - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nपाकिस्तानातली पहिली हिंदू महिला होणारा प्रशासकीय सेवेत रुजू\nभारत (India) आणि पाकिस्तानही (Pakistan) शेजारील राष्ट्र इंग्रजांच्या फाळणीमुळं अस्तित्त्वात आली. फाळणीनंतर बरीच वर्ष दोन्ही राष्ट्रांमध्ये धार्मिक दंगली होत राहिले. अनेक युद्धांना दोन्ही राष्ट्र सामोरी गेली. पाकिस्तानात नंतरच्या काळात वाढत गेलेला दहशतवाद. चीननं गिळलेली पाकिस्तानी अर्थव्यस्था आणि या सर्वांमध्ये हिंदू समुहांवर होणारा धार्मिक अत्याचार अशा बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, परंतू आता मात्र एक सुखावणारी बातमी पाकिस्तानातून येते आहे. पाकिस्तानच्या प्रशासनात पहिल्यांदा हिंदू महिलेची निवड झालेली आहे. पाकिस्तानच्या प्रशासन सेवेत पहिली भारतीय महिला रुजु झाली आहे. ‘सना रामचंद’ (Sana Ramchand) असं तिच नाव असून ती पाकिस्तानची ‘पीएसएस’ परिक्षा (PSS Exam) पास झाली आहे. पाकिस्तान प्रशासकीय सेवेमधून ती उत्तीर्ण झाल्यानंतर तीनं हा मान पटकवला (administrative service to become the first Hindu woman in Pakistan)आहे.\nकोण आहे सना रामचंद\nसना रामचंद ही एमबीबीएस डॉक्टर आहे. ती पाकिस्तानातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असणाऱ्या सिंध प्रांतातली आहे. सिंधू प्रांतातील शिकारपूर हा तिचा जिल्हा आहे. सनानं चंदका मेडीकल कॉलेजमधून एमबीबीएस पुर्ण केलंय. यानंतर कराचीतल्या सरकारी दवाखान्यामध्ये ती कार्यरत होती. यानतर ‘सिंध इन्टीट्यूट ऑफ न्युरोलॉजी अँड ट्रांसपेरेंट’मधूत त्यांनी एफसीपीएसचं शिक्षण पुर्ण केलं. यानंतर सर्जन म्हणून त्यांनी ओळख कमावली.\nअशी झाली प्रशासकीय सेवेत निवड\nप्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी सुरुवातील भारतातल्या युपीएससीप्रमाणं प्रक्रिया असते. यात पहिल्यांदा लिखीत परिक्षा घेतली जाते. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा अंतिम निवड होते. यात मेडीकल, सायकॉलॉजी आणि तोंडी परिक्षा पार पडतात. सेंट्रल सुपीरियर सर्विसमध्ये निवड झाल्यानंतर पीएसची नियुक्ती सहाय्यक महासंचालकाच्या पदावर होते या पदावरुन बढती मिळाली की थेट महासंचालक होता येतं. या परिक्षेत पाकिस्तानच्या ‘माहिन हसन’ अव्वल स्थानी होत्या. सनासोबत तिचीही निवड या पदासाठी झालेली आहे.\nयशस्वी झाल्यानंतर काय म्हणाली सना\nनिकाल लागल्यानंतर सनानं ट्वीट करत “वाहे गुरु का खालसा, वाहे गुरु की फते, मला वाटतं की अल्लाहनं मला तुम्हा सर्वांनी हे सांगायची अनुमती दिली आहे की मी सीएसएस २०२० च्या परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे. याचे पुर्ण श्रेय माझ्या आई वडीलांना जातं.” म्हणत सर्वांना आनंदाची बातमी दिली. सना ने सांगितलं की तिचं लेटेस्ट परसेंटेज २ पर्सेंट होतं. यातून किती स्पर्धा या पदासाठी होती हे अधोरेखित होतं. अगदी युपीएससी सारखी ही परिक्षा कठीण असल्याचं सनानं सांगितलं. यानंतर अनेक मुलाखतींमधून तिनं केलेल्या तयारीची माहिती तिनं लोकांना दिली.\nसनाच्या निवडीनंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर अनेकांच लक्ष होतं. पाकिस्तानात महिला प्रतिनिधीत्व आजकाल कमी होताना दिसतं आहे. अशा परिस्थीती एका हिंदू तरुणीनं प्रशासकीय सेवेत मिळवलेलं स्थान बरंच काही सांगून जातं. पाकिस्तानातले वरिष्ठ नेते फरहतुल्लाह बाबर यांनी सना अधिकारी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, “पाकिस्तानातील हिंदू समुहासाठी सनाचं अधिकारी बननं ही गर्वाची बाब आहे. सनाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.” सोशल मिडीयावर (Social Media) यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी फेसबूक, इन्सटा, ट्वीटरवरुन सनाला शुभेच्छा दिल्यात. हिंदू समुदायासाठी ही अभिमानाची बाब असल्याचं अनेकांच म्हणनं आहे. पुढं सीएसएस २०२० मध्ये जास्ती जास्त हिंदू महिलांनी सहभाग घ्यावा असं नेटकऱ्यांच म्हणनं होतं.\nही बातमी पण वाचा : महाराष्ट्रतील गंभीर होत असलेल्या कुपोषणाच्या प्रश्नाचं उत्तर मध्यप्रदेशात शोधावं लागेल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleप्रथा-कायद्यांना बंद करणारे आधुनिक भारताचे जनक ‘राजा राममोहन रॉय’ यांच्या जयंती निमित्त…\nNext articleआजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये गुप्त बैठक, झालेल्या आरोपासंदर्भात देशमुखांनी भेट घेतल्याची चर्चा\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/maratha-reservation-bhosle-committee-includes-anti-maratha-members-narendra-patils-allegation/", "date_download": "2021-06-17T21:40:19Z", "digest": "sha1:74WG5L3C72VO3W35AIJ6EPGJULK3GG5V", "length": 16486, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मराठा आरक्ष�� : भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्यांचा समावेश; नरेंद्र पाटलांचा आरोप - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nमराठा आरक्षण : भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्यांचा समावेश; नरेंद्र पाटलांचा आरोप\nबीड : मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्व स्तरावरून मागणी होत आहे. या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत मराठाद्वेषी सदस्यांचा समावेश आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केला आहे.\nनरेंद्र पाटील यांनी उद्या बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाटील यांनी भोसले समितीत मराठा द्वेषी सदस्य असल्याचा आरोप केला. मराठा समाजाला निधी देण्याची आणि योजना जाहीर करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मराठा समाजाला सहकार्य करण्याचे काम करत नाही. काँग्रेसची आरक्षणाबाबतची नेमकी भूमिका काय आहे, हे त्यांनी पुढे येऊन सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.\n“माझे वडील काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार होते. त्यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर काहीच निर्णय झाला नाही. काँग्रेसने आरक्षणासाठी १९८२ साली कोणतीच समिती स्थापन केली नसून माझ्या वडिलांनी आत्महत्या केली.” असा गंभीर आरोप त्यांनी केला.\n२५ हजार उद्योजक निर्माण\nशिवसेना आणि भाजपने मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी योजना सुरू केल्या. फडणवीसांनीच शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळेच २५ हजार मराठा उद्योजक निर्माण झाले, असा दावाही त्यांनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleतालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; राष्ट्रवादीच्या नेत���याचे शरद पवारांना साकडे\nNext articleमहाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही; बाळासाहेब थोरातांची सावरासावर\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/28/south-superstar-allu-arjun-infected-with-corona/", "date_download": "2021-06-17T21:12:33Z", "digest": "sha1:V7RKPBGZTJO7LVRSTTEJDPTBAYCGFQZG", "length": 5932, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण - Majha Paper", "raw_content": "\nदाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण\nकोरोना, मनोरंजन, सर्वात लोकप्र���य / By माझा पेपर / अल्लू अर्जुन, कोरोनाबाधित, दाक्षिणात्य / April 28, 2021 April 28, 2021\nदाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती अल्लू अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना चाचणी अहवाल मिळाल्यानंतर आपण स्वत: ला घरीच क्वॉरंटाईन केल्याचे त्याने म्हटले आहे.\nसोशल मीडियावरील पोस्टमध्ये अल्लू अर्जुनने लिहिले आहे की, मी कोरोनाबाधित झालो, असून मी स्वत: ला घरी आयसोलेट केले आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी.\nआपल्या चाहत्यांना स्वतःची काळजी घ्यावी आणि घरीच राहावे आणि लस घ्यावी, असे आवाहन अल्लु अर्जुनने केले आहे. अल्लू अर्जुनने आपल्या आरोग्याबद्दल लिहिले की, मला माझ्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना सांगायचे आहे की त्यांनी घाबरू नये, मी पूर्णपणे स्वस्थ आहे.\nगेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन त्याच्या ‘सीटी मार…’ गाण्यामुळे चर्चेत आहे. त्याचे हेच गाणे सलमान खानच्या राधे चित्रपटात वापरण्यात आले आहे. या हिट गाण्याबद्दल सलमाननेही अल्लू अर्जुनचे कौतुक केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.huaren-vayu.com/about-us/", "date_download": "2021-06-17T20:42:29Z", "digest": "sha1:O4HIUHRURP44Q6IIBUFMUKGRFPBNSCQK", "length": 7884, "nlines": 146, "source_domain": "mr.huaren-vayu.com", "title": "आमच्या विषयी - ताईझोऊ हारेन इलेक्ट्रिकल उपकरण कं, लि", "raw_content": "\nस्टँड / फ्लोअर फॅन\nयूएसबी कॅन रीचार्ज करण्यायोग्य फॅन आहे\nताईझो हुआरेन इलेक्ट्रिकल lianceप्लिकेशन्स कंपनी, सप्टेंबर २००० मध्ये स्थापित, विश्वसनीय आणि टिकाऊ विद्युत पंखे, उच्च-गुणवत्तेचे लहान फॅन, क्लिप टेबल फॅन, कमाल मर्यादा फॅन, डीसी फॅन्स आणि अशाच प्रकारच्या कंपनीचे उत्पादन. कंपन��कडे दोन युटिलिटी मॉडेल पेटंट्स आहेत. , डिझाइन पेटंट्स आणि 5 आपल्या निवडीसाठी 30 हून अधिक मॉडेल्स आहेत.\nआम्ही इलेक्ट्रिकल फॅनमध्ये तज्ज्ञ आहोत. प्रगत उत्पादन उपकरणे आणि अत्याधुनिक चाचणी पद्धतीच्या समर्थनासह .कंपनी सीई, आरओएचएस, सीबी, 3 सी प्रमाणपत्र उत्तीर्ण केले, आमचे उद्दीष्ट कठोर व्यवस्थापनासह उत्पादन करणे, उच्च गुणवत्तेसह टिकणे आणि प्रामाणिक सेवेसह चमकणे हे आहे.\nझेजियांग हूआरेन टेक्नॉलॉजी कं, लि. एक सुप्रसिद्ध इलेक्ट्रिकल प्लास्टिक फॅन सप्लायर आहे ज्यात आर अँड डी आणि मॅन्युफॅक्चरिंगची क्षमता आहे. ह्वारेन मोटर इलेक्ट्रिकल प्लास्टिक फॅन आणि मोटर्स, सिंक्रोनस मोटर्स आणि विविध प्रकारच्या मोटर्समध्ये माहिर आहे;\n\"अखंडता, व्यावहारिकता, सामंजस्य, इनोव्हेशन\" या एंटरप्राइझ संस्कृतीचे पालन करणे. ऑटोमोटिव्ह, औद्योगिक उद्योग, आरोग्य आणि फिटनेस इत्यादी उद्योगात मोठ्या प्रमाणावर उत्पादन वापरले जाते, खासकरुन घरगुती उपकरणे. कंपनी ग्रुप मॅनेजमेंटची अंमलबजावणी करते आणि व्यवस्थापन माहितीकरण, उत्पादन बौद्धिकरण आणि संशोधन आणि विकास प्रक्षेपण, गुणवत्ता विकास आणि निरंतर विकासाद्वारे विपणन जागतिकीकरण बनली आहे. लीली मजबूत व्यापक स्पर्धात्मकतेसह इलेक्ट्रिक प्लास्टिक फॅन सिस्टम सोल्यूशन प्रदाता बनली आहे.\n२० वर्षांहून अधिक विकासानंतर आणि चांगली आर्थिक वाढ राखल्यानंतर, २०१ 2017 मध्ये या समूहाची विक्री पन्नास दशलक्ष युआनपेक्षा जास्त झाली, एकूण शंभर दशलक्ष युआनची मालमत्ता. ग्लोबलमधील अनेक थकबाकीदार ग्राहकांच्या सहकार्याने, हुआरेन एक विश्वासार्ह रणनीतिक बनले आहे\nकंपनी तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकासाचा आणि पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंगचा लाभ ग्राहकांना विविध प्रकारच्या उच्च-गुणवत्तेची, प्रभावी-प्रभावी इलेक्ट्रिकल प्लास्टिक फॅन उत्पादने आणि संबंधित समाधानासाठी वापरत आहे. भविष्यात, हारेन ग्राहकांना अधिक समृद्ध आणि अधिक वैयक्तिकृत प्रदान करेल परस्पर लाभ आणि विजय-प्राप्त करण्यासाठी सतत नवीन गुंतवणूक आणि संसाधन एकत्रीकरणाद्वारे उत्पादने.\nपत्ता: क्रमांक 3434 Sh शुआंगकियाओ रोड, झाओकियाओ व्हिलेज, होंगझिया टाउन, तैझहौ सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nअधिक फॅन ब्लेड अधिक चांगले आहेत का\nत्यानुसार बेस्ट आउटडोअर सीलिंग फॅन्स ...\nई - मेल पाठव���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-06-17T21:33:04Z", "digest": "sha1:AZD5FR7FLEZKF4EWPAVNYGLBX345OGBB", "length": 5431, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रिस वॉटसन - विकिपीडिया", "raw_content": "\n(ख्रिस वॉटसन या पानावरून पुनर्निर्देशित)\nजॉन क्रिस्चियन क्रिस वॉट्सन (९ एप्रिल, १८६७ - १८ नोव्हेंबर, १९४१) हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबार्टन · डीकिन · वॉटसन · रीड · डीकिन · फिशर · डीकिन · फिशर · कूक · फिशर · ह्यूज · ब्रुस · स्कलिन · ल्योन्स · पेज · मेंझिस · फॅडेन · कर्टीन · फोर्ड · चिफली · मेंझिस · होल्ट · मॅकइवेन · गॉर्टन · मॅकमेन · व्हिटलॅम · फ्रेझर · हॉक · कीटिंग · हॉवर्ड · रुड · जिलार्ड · रुड · ॲबट · टर्नबुल\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९४१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=54", "date_download": "2021-06-17T21:11:42Z", "digest": "sha1:QNYGLXSCVGCT4OAWFGBCPLKAJ3SUK4RM", "length": 3927, "nlines": 100, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "फुलाचा प्रयोग| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसाने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी READ ON NEW WEBSITE\nफुलाला फाशीची शिक्षा 1\nफुलाला फाशीची शिक्षा 2\nफुलाला फाशीची शिक्षा 3\nफुलाला फाशीची शिक्षा 4\nफुलाला फाशीची शिक्षा 5\nफुलाला फाशीची शिक्षा 6\nराज आला, फुला वाचला 1\nराज आला, फुला वाचला 2\nराज आला, फुला वाचला 3\nराज आला, फुला वाचला 4\nफुलाला दोन बक्षिसे 1\nफुलाला दोन बक्षिसे 2\nफुलाला दोन बक्षिसे 3\nफुलाला दोन बक्षिसे 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/increase-farmers-participation-in-pm-kisan-yojana-agriculture-minister/", "date_download": "2021-06-17T20:05:41Z", "digest": "sha1:HKXBHZOVTZABFLJUDIHZYBVBMGQZYFBW", "length": 11448, "nlines": 92, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा - कृषी मंत्री", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपीएम किसान योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा - कृषी मंत्री\nबुलडाणा : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली सरकारची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देत असते. तीन महिन्यानंतर दोन - दोन हजार रुपयांचा हप्ता थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकला जातो. यामुळे ही योजना पार्दर्शक योजना ठरली आहे. दोन हजार रुपयांनुसार वर्षाला हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार करत असते. दरम्यान राज्यातील बऱेच शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. याविषयीची माहिती राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.\nबुलडाणा येथे आढावा बैठक घेत असताना त्यांनी शेतकऱ्यांचा पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा सहभाग वाढवावा , असे निर्देश दिलेत. या जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत चांगले काम झाले आहे., पण अजून बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. यावेळी दादाजी भूसे म्हणाले की, पोकरा योजनेतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी नेमून योदजनेच्या कामांचा अहवाल तयार करावा. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सात बारा उताऱ्यावर नोंद असलेल्या एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणचे काम प्रभावीपणे होऊ शकते.\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजना - पीएम किसान योजनेसाठी कशी कराल नोंदणी How to register for PM Kisan Yojana\nआधी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ यावर जावे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल यात Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅच्चा कोड यादी गोष्टी भराव्यात. सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्य स्थितीची माहिती मिळेल.\nपीएम - किसान योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात\nआपली नो���दणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची, देयक आणि इतर तपशीलाचा माहिती वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा बेरोजगार तरुणांना मिळणार नोकरीच्या भरभरून संधी\nस्वतःचा व्यवसाय करा सुरु: पंतप्रधान भारतीय जन औषधि योजनेतून पैसे कमावण्याची मोठी संधी\nनाशिक येथे 21 ते 25 जून पर्यंत रोजगार मेळावा, बेरोजगार युवकांसाठी संधी\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना; जाणून योजनेची सर्व माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/land-collision/", "date_download": "2021-06-17T20:42:30Z", "digest": "sha1:QW33WPM27RQ27VVMGVHUEX27EW72ILO5", "length": 3118, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Land collision Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन मजुरांची सुटका (व्हिडिओ)\nएमपीसी न्यूज- सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई काम कर���ाना मातीचा ढिगारा कोसळून दोन मजूर अडकले. सुदैवाने अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत 15 फूट खोल अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://technovation.online/category/projects/tathwade/", "date_download": "2021-06-17T19:37:13Z", "digest": "sha1:KISSJ3V7HGT3VFNZIX37XROYGOP3K2VZ", "length": 3265, "nlines": 29, "source_domain": "technovation.online", "title": "Tathwade | Technovation 2021 - Imagine, Invent, Inspire", "raw_content": "\nटू-इन वन हात धुण्याचे वॉश बेसिन\nटू-इन वन हात धुण्याचे वॉश बेसिन Foot operated liquid soap & hand wash basin Experimentation समस्या: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सतत साबणाने हात धुणे गरजेचे आहे. असे वाश बेसिन आपल्या घराजवळ, कामाच्या ठिकाणी असल्यास वारंवार हात धुणे...\nस्वस्तातील गाडी धुण्याचे यंत्र\nस्वस्तातील गाडी धुण्याचे यंत्र Low Cost Car Washing Unit Skill Development समस्या: सध्या लोकांचे दुचाकी, चारचाकी घेण्याचे प्रमाण वाढत आहे आणि या गाड्या धुण्याचा खर्च देखील वाढत आहे. लोकांकडे घरी जास्त दाबाने गाड्या धुण्यासाठीची काही साधने नसतात. प्रकल्प: आम्ही वरील...\nपायाचा वापर करून सॅनिटायझर घेण्याचे स्टँड\nसॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nभाजीपाला निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार करण्याचे यंत्र\nYogesh parawade on सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nJosana on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\nसौ.निशा योगेश पारवडे. on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\nRanjita Sahare on सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nRanjita Sahare on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%88-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-enam-gov-in.html", "date_download": "2021-06-17T21:21:36Z", "digest": "sha1:LNMSOUHBHNQR3LDQX3RDLNKQTNVRA56F", "length": 30693, "nlines": 274, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "ई-ऑनलाइन ऑनलाईन पंजीकरण @ enam.gov.in पोर्टल - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nई-ऑनलाइन ऑनलाईन पंजीकरण @ enam.gov.in पोर्टल\nby Team आम्ही कास्तकार\nई-नाव ऑनलाईन | ई नाम किसान नोंदणी | ई-ऑनलाइन ऑनलाईन पंजीकरण | enam.gov.in पोर्टल\nआमच्या देशातील भूतकाळातील देशातील शेतक किसान्यांच्या समस्यांबद्दल सुलभतेसाठी ई नाम नोंदणी नावाच्या योजनेची सुरूवात आणि राष्ट्रीय कृषी बाजार योजनांचे नावदेखील जाण्यासारखे नाही. राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) एक पान-इंडिया इलेक्ट्रॉनिक व्यवसाय पोर्टल आहे जो कृषि संबंधित उपजोसाठी एक एकीकृत राष्ट्रीय बाजार निर्मितीचे मौजूदा ए. पी. पी. आर. मंडी यांचा एक पत्र आहे. ई नाम पोर्टल देशातील लोकांच्या निर्णयामुळे आमच्या ऑनलाइन बँकेच्या चुका होऊ शकतात आणि ऑनलाईन बेच्ची फसवणूक झाल्याने आपली बँक खात्यात प्रवेश मिळू शकेल.\nई-नाव ऑनलाइन कॉ पंजीकरण\nलघु कृषी कृषी व्यवसाय संघ (एसएफएसी) भारत सरकारचे शेती कृषी मंत्रीमंडळ आणि भाग ई-नाव प्रमुख कृषी बाजार / राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) एक अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल आहे कृषी मंत्रीमंडळ आणि भाग ई-नाव प्रमुख कृषी बाजार / राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) एक अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल आहे कृषी क्षेत्रासाठी एकत्रित राष्ट्रीय बाजारपेठ तयार करणे, एपीएमसी मंडीज ऑनलाइन नेटवर्क एकत्र जोडलेले आहे. जसे की देशाच्या लोगोचा सर्वात जास्त फायदा होईल, ज्यायोगे त्याचे काही फायदे असतील तर ते आपल्या घरातील इंटरनेटद्वारे जाऊ शकतील. ई नाम पोर्टल जाकर ऑनलाईन निरीक्षण करता येईल. अबाब स्वतंत्र-वेगळ्या ई-एनएएम पोर्टलवर enam.gov.in वर कार पंजीकरण ऑनलाईन अर्ज करू शकतात.\nशेत समृद्धी योजना योजना\nई नावाच्या पाचवी वर्षगाठात तीन दिवसांची नोंद झाली\nजसे की आपण जाणता की या योजनेच्या देशातील शेतक किसान्यांच्या फसवणूकीचे कारण ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभतेसाठी आरंभ केले गेले आहे. २० एप्रिल २०२१ रोजी आपल्या नावाच्या पोर्टलवरील 5 वर्षाच्या पाच वर्षांच्या कालावधीत केंद्रीय कृषिमंत्री श्री सिंह सिंह तोमर जी देशाच्या शेतकर्‍यांसाठी तीन दिवस लॉन्च झाले. केंद्रीय कृष्ण श्री सिंह सिंह सोमर जी ने तीन चरणों के अंतर्भूत उपक्रम से संपर्कित किसानो की जानकारी के लिए ई-नाम पर मंडी जानकारी पृष्ठ, ई-नाम प्लेटफॉर्म के साथ आईएमडी मौसम पूर्वानुमान को सूचित किया गया है और एकीकृत मॉड्यूल लॉन्च किया गया है\nई-नाम मंडी माहिती- देशाच्या कॉर्कोच्या नावाच्या मंडळाच्या पोर्टलवर बेची जाणून घ्या उपजोची वास्तविक वेळ किंमत उपलब्ध आहे जेव्हा ती वैशिष्ट्यीकृत आहे.\nसहकारी मॉड्यूल – सहकारी मॉड्यूलचा भाग सहकारी उपजो आपला गोबॉमो एपीएमसी वर नाही तर आपल्या शेतात आपला शेतीचा व्यवसाय करू शकतो.\nआयएमडी हंगाम पूर्वानुमान सूचना एकत्रीकरण– या वैशिष्ट्यीकृत भागातील देशातील शेतक ई्यांच्या नावाच्या मंडळाची माहिती आणि हवामानाची माहिती जसे की, तूफानला माहिती देणे आणि किमान तापमानाची माहिती देणे आणि त्याचबरोबर पावसाच्या घटनेविषयी माहिती देखील उपलब्ध आहे. या वैशिष्ट्यांद्वारे शेतकरी बांधवांच्या फसवणूकीचा कोटा आणि शेतात संबद्ध निर्णय घेण्यात मदत घ्या.\nई नाव पोर्टल च्या विजय\nया योजनेच्या अंतर्गत देशभरात सुमारे 1.70 दिवसांपेक्षा जास्त शेतकरी भाई आणि 1.63 लाख व्हॅनपरी ई-नाम पंजीकरण पोर्टल आपल्या स्वत: च्या नोंदणीकृत कर कार्य आहे. या योजनेच्या दिवशी आमच्या नावाच्या पोर्टलवर 1000 मंडी जोडल्या गेल्या आणि त्या मंडळाची मदत झाली आणि पोर्टलला यश आले आणि केंद्रीय मंत्री जीच्या नावाच्या पोर्टलवर 1000 आणि मंडियांना जोडले गेले. राज्यातील जॉनच्या फसवणूकंबद्दल त्यांना माहिती द्यावी की सर्व जण तिच्याशी संबंधित असतील तर त्यांचे नाव पोर्टलवर ऑनलाइन अपलोड करणे शक्य आहे ज्यामुळे अपलोड होऊ शकते आणि त्याचे निरीक्षण केले जाऊ शकते.\nजसे की आपण लोकांना जाणता की शेतक फस्यांच्या फसवणूकीमुळे समस्या उद्भवू शकतात आणि त्याचे उत्पादन काय आहे पण त्याच्याकडे काहीच नाही पण त्याच्याकडे काहीच नाही तथापि अद्यापपर्यंतचे संकटे बिचौलीजांनी खरेदी केले बेची जातीचे आहेत. या समस्येचे निपटणे केंद्र सरकारद्वारे राष्ट्रीय कृषि बाजार (ई नाम) पोर्टलच्या सुरुवातीस आपल्या शेतीविषयक उत्पादनांची नोंद एनमॅनासाठी ऑनलाईन अर्ज पत्र स्वत: विक्रेता म्हणून निर्बंधित कराची समस्या आहे आणि त्याचे धोके घेणे आवश्यक आहे. फसल कोसणे नंतरच्या काळातील कॉर्पोरेट बँकेच्या अकाउंटिंगमध्ये ट्रान्सफरকে জন্ম দেওয়া.\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nई नाम नोंदणीचा ​​लाभ\nई-नाव पोर्टल सर्व एपीपी आर.एम.सी. पासून संबंधित माहिती आणि सेवा एकाच स्थानावर सेवा उपलब्ध आहेत. यासह अन्य उपचाराच्या दरम्यानचे दर आणि किंमती, व्यवसाय पद्धती खरेदी करणे आणि त्यास जोडणे, व्यवसायावरील प्रतिसादांवर प्राधान्य समाविष्ट करणे समाविष्ट आहे.\nहे ऑनलाईन पोर्टलमार्फत देशातील ऑनलाइन गेमद्वारे अर्ज केले जाऊ शकतात आणि त्यापेक्षा जास्त फायदा मिळवा.\nया योजनेचा जिल्हा देशाच्या अधिकाो्यांना जास्त फायदा होतो.\nई नाम ऑनलाईन मार्केट प्लेटफॉर्म पारदर्शी निलमी प्रक्रिया द्वारे किंमतीची किंमत शोधून काढलेली कृषी वस्तूंमध्ये अखिल भारतीय व्यवसायाची सुविधा उपलब्ध आहे.\nआता आम्ही बिचौलीज आणि आर्टिस्टियन्स निर्भर नाही सरकारच्या आतापर्यंतच्या देशातील 585 मंडी ई-नावे अंतर्गत समाविष्ट आहेत\nसेब, आलू प्याजेस, हर मीटर, महुआ का फूल, अरहर साबूत, मुंग साबूत, मसूर साबूत (मसूर), उड़द साबूत, गेहूंड, मक्का, चना हिसूत, बाजरा, जौ, ज्वार, ली, अरंडी का, सरसों का बीज, सोया बीन, मुंगफली, कपास, जिरा, लाल मिर्च आणि हल्दीचा व्यावसायिक व्यवसाय 14 एप्रिल २०१ को रोजी 8 राज्यांच्या 21 मंड्यांमध्ये झाला आहे.\nहरियाणाची अन्य 02 मंडी अंबाला आणि शहाबाद 1 जून २०१ को रोजी ई-नावात डायल केली. या आधारावर, 31 ऑक्टोबर २०१ तक पर्यंत देशातील 0 47० मंड्यांच्या ई-नावासह एकत्रित केलेली.\nव्यवसाय आणि किंमतीची वास्तविक वेळ माहिती\nस्वस्त किंमत शोधून व्यवसायात पारंपारिकता\nराज्यभरातील बाजारपेठेपर्यंत विस्तारित प्रवास\nई नाम पोर्टलची वैशिष्ट्ये\nई पोर्टलच्या दोन राज्यांमधील कामकाजाचा उल्लेख केला जातो.\nया वर्षांच्या सरकारच्या 200 नावाच्या मंडळाच्या नावावर आणि पुढील वर्षांमध्ये 215 आणि मंडियांचा समावेश आहे.\nइनामची अंमलबजावणी लघु कृषी व्यवसाय संघटनांनी केली आहे.\nया पोर्टलच्या आरंभिक अवस्थेत आता बिछौली लोकांवर निर्भरता नाही राहणा पातेगा आणि क��सान मंडळांमध्ये त्याचा त्रास होणार आहे.\nया पोर्टलचा प्रारंभ 14 एप्रिल २०१ 2016 रोजी झाला होता. कोणत्याही मार्गदर्शनाद्वारे आपण कोणत्याही देशाला जाऊ शकता.\nई-नाव पोर्टल नोंदणीचे दस्तऐवज (पात्रता)\nया योजनेचा फायदा देशातील फक्त एक शेतकरी भाऊच करु शकतो.\nई नाम पोर्टल ऑनलाईन नोंदणी काय आहे\nदेशातील कोणत्याही लाभार्थी कार ऑनलाईन पोर्टलवर पंजीकरण करणे आवश्यक आहे जेणेकरून ते खाली गेले.\nसर्वप्रथम आवेदकांचे नाव ऑफिसियल वेबसाइट जाणे होईल. ऑफिशियल वेबसाइट जाणून घ्या नंतर आपल्या स्वतःच्या होम पेजची माहिती घ्या.\nया मुख्यपृष्ठावर सांगा नोंदणी ऑप्शन विचार देगा .आपको या ऑप्शनवर क्लिक करणे आवश्यक आहे .अउप्शनवर क्लिक करा त्यानंतर आपल्या संगणकावरील स्क्रीनवर पुढील पृष्ठ खुलण्यासारखे.\nया पृष्ठावरील आपल्या रजिस्ट्रेशन फॉर्मची माहिती प्रीपेस्टिंग .आपको या नूतनीकरणामध्ये माहितीची माहिती, जसे पंजीकरण प्रकार, स्तराची निवड करणे, नाव, जन्माची मुदत, आधार क्रमांक, बँकेचा तपशील इत्यादी संपूर्ण आणि नंतरच्या घटनेची प्रत कॉपी करा. तपासा आणि आयडी प्रूफ स्कॅन कॉपी अपलोड देखील करा.\nसर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nकिसानों किसानों किसानों किसानों किसानों भविष्य भविष्य किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों किसानों पंजीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, कृषि मंडळे आपल्या शेतीविषयक धान्य संवर्धनासाठी लॉगिन करू शकतात.\nलॉगिन करण्यासाठी पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर जाणे आवश्यक आहे. या मुख्यपृष्ठावर जाऊ द्या लॉगिन ऑप्शन वर क्लिक करणे आवश्यक आहे. ऑप्शन वर क्लिक केल्यावर आपल्या नंतरच्या पृष्ठाचा खुलासा करा.\nया पृष्ठावर आपण वापरकर्त्याचे नाव, संकेतशब्द आणि कॅप्चा कोड डॉलर्स लॉगिन बटणावर क्लिक करा.\nई-एनएमएम पोर्टल कार ऑनलाईन निर्बंधन दिशानिर्देश डाउनलोड कसे करावे\nपहिल्यांदा आपल्या नावाची ऑफिशियल वेबसाइट वर जा. ऑफिशियल वेबसाइट जाणून घ्या नंतर आपल्या स्वतःच्या होम पेजची माहिती घ्या.\nया मुख्यपृष्ठावर आपण या ऑप्शनमधून पुनर्प्राप्ती करतो नोंदणी मार्गदर्शक तत्त्वे ऑप्शन वर क्लिक करणे आवश्यक आहे.\nऑप्शन वर क्लिक करा नंतर आपली प���रतिक्रिया नोंदणी मार्गदर्शक तत्त्वे\nई नाव मोबाइल ऐप डाउनलोड करण्याची प्रक्रिया\nआपल्या मोबाइल मध्ये Google Play Store उघडेल.\nआता आपण सर्च बॉक्स मध्ये नाव प्रविष्ट कराल.\nपश्चिमेकडील सर्च बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nजसे की आपण सर्च बटणावर क्लिक करा आपल्या छायाचित्रांवर एक यादी उघडली आहे.\nआपण सर्वात वर रिझल्ट वर क्लिक करणे आवश्यक आहे.\nआता आपण स्थापित केलेल्या बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nजसे आपण इंस्टॉलच्या बटणावर क्लिक करा आपल्या नावाच्या अॅपवर आपला मोबाइल फोन डाउनलोड करा.\nएनसीयूआय सभागृह इमारत, 5th वा मजला,,, सिरी संस्थागत क्षेत्र,\nऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास,\nनवी दिल्ली – 110016.\nफोनहेल्प डेस्क क्रमांकः 1800 270 0224\nईमेल ईमेल ईमेल[at]sfac[dot]मध्ये, enam[dot]मदत कक्ष[at]जीमेल[dot]कॉम\nकार्यालयाची वेळ: सकाळी 9.30 वाजता. 06:00 PM.\nई नाम नोंदणी कंपनी हेल्पलाइन (टोल फ्री) क्रमांक\nकाही प्रश्न किंवा कुत्राईच्या बाबतीत, ई नाम नोंदणीच्या मदतसाठी हेल्पलाइन टोल फ्री नंबरची सुविधा देखील उपलब्ध आहे:\nहेल्पलाइन (टोल फ्री) क्रमांक: 1800 270 0224\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nअनुसरण योजना योजना 2021: ऑनलाईन अनुप्रयोग\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nअनुसरण योजना योजना 2021: ऑनलाईन अनुप्रयोग\n[Registration] देवनारायण छत्र स्कूटी वितरण योजना 2021 राजस्थान नि: शुल्क स्कूटी योजना फॉर्म\nऑनलाईन अर्ज, विद्यार्थ्यांची योजना पंजीकरण\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nऑनलाईन अर्ज, पंजीकरण प्रक्रिया व फायदा\nआजच्या काळातील कृषीशास्त्राची संभावना\nलेडीफिंगर पिकामध्ये संकरीत बियाणे तयार करण्याची पद्धत.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-civil-hospital-world-nurses-day", "date_download": "2021-06-17T20:49:43Z", "digest": "sha1:GYSXBYDDH2JULG4ZQUA5JB5OCVF5BMZD", "length": 5102, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon civil hospital World Nurses Day", "raw_content": "\nपरिचारिकांचे कार्य सुवर्णाक्षरांत नोंद व्हावे : डॉ. जयप्रकाश रामानंद\nजागतिक परिचारिका दिन साजरा\nकरोना महामारीच्या काळात परिचारिकांचे कार्य सुवर्णाक्षरांत नोंद व्हावे असे झाले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांचे वैद्यकीय सेवेतील योगदान खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.\nपरिचारिका सेवेला अत्याधुनिक स्वरूपात आणणाऱ्या लेखक, परिचारिका, संख्याशास्त्रज्ञ फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो.\nत्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना प्रतिबंधत्वाचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या प्रतिमेला अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी माल्यार्पण केले.\nयानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी मनोगत व्यक्त करीत रुग्णालयात सेवा देत असलेल्या परिचारिकांना सदिच्छा देत, निःस्वार्थपणे सेवा देत असल्याने रुग्णांच्या मनात आदराचे स्थान निर्माण होत असल्याचे सांगितले. यावेळी अधिसेविका कविता नेतकर यांनी परिचारिकांच्या सेवेविषयी माहिती दिली.\nविद्यार्थिनी परिचारिका दिव्या सोनवणे, किरण साळुंखे यांचा ऑक्सिजन नर्स म्हणून सेवा बजावत असल्याने अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nप्राचार्य अनिता भालेराव, सविता कुरकुरे, कविता पवार, राजश्री आडाळे, माने, त्रिमाळी, युगंधरा जोशी, रोजमेरी वळवी, छाया पाटील यांचाहि विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. संगीता गावित, अधिपरिचारिका जयश्री जोगी, योगिता पवार, नीला जोशी, अर्चना धिमते, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/covid-19-vaccine-in-ahmednagar-2", "date_download": "2021-06-17T19:25:51Z", "digest": "sha1:LOYGRB3MR4CU6J5JUGPCRR6RRI5H73PV", "length": 7071, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "COVID-19 Vaccine in ahmednagar", "raw_content": "\nगोंधळच गोंधळ : करोना लसीसाठी नगरकरांचा जीव टांगणीला\nअहमदनगर (प्रतिनिधी) - पंचेचाळीस प्लसच्या नागरिकांना लस देण्याचा गोंधळ नगर शहरात आज बुधवारीही कायम होता. महापालिकेने सेकंड डोस लाभार्थ्यांची यादी केंद्राबाहेर लावण्याची घोषणा केली खरी, पण नागापूर केंद्रावर यादी न पोहचल्याने गोंधळच गोंधळ दिसून आला. काही केंद्रावर लस असूनही यादीत नाव नसल्याने अनेकांना माघारी जावे लागले.\nनगर शहरातील 25 हजार नागरिकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता दुसरा डोस घेण्याची तारीख उलटून गेली तरीही डोस मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळेच महापालिकच्या सातही लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीवर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. ज्यांचे नाव यादीत असेल त्यांना केंद्रावरून फोन जाणार आहे. यादीत नाव असणार्‍यांचा लस मिळणार असल्याची माहिती अनेकांना लसीकरण केंद्रात पोहचल्यानंतर मिळाली. मात्र नव्या सिस्टमचा फटका त्यांना बसला. लसीकरणाचा दुसरा डोस घ्यायचा असला तरी यादीत नाव नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले. तर दुसरीकडे केंद्रात लस असूनही लाभार्थी आले नव्हते. त्यामुळे अनेक केंद्रात लस शिल्लक होती. असा सगळा सावळा गोंधळ शहरात दिसून आला.\nनागापूरच्या केंद्रावर सकाळपासून रजिस्टर ठेवून त्यात नोंदी घेण्यात येत होत्या. रजिस्टमधील नागरिकांचे 45 दिवस पूर्ण झाले असतील त्यांनाच लस दिली जात होती. केंद्राबाहेर जमा झालेले शे-दोनशे लोकांमधून फक्त दहा लाभार्थी निघाले. बाकींच्यांना माघारी जावे लागले. त्यामुळे तेथेही लसीचे डोस शिल्लक होते. याच कारणावरून नागरिक आणि लसीकरण कर्मचार्‍यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. नगरसेवक अ‍ॅड. राजेश कातोरे यांनी लोकांची समजूत काढली. मात्र महापालिका प्���शासनाच्या नियोजनाचा निषेध करत खंत व्यक्त केली.\nतोफखाना, माळीवाडा लसीकरण केंद्रावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र नागापूर केंद्रावर होमगार्डची ड्युटी लावली होती. सिक्युरिटीसाठी उपस्थित असलेल्या होमगार्डला नागरिक जुमानत नसल्याचे दिसून आले. या केंद्रावर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी महिला असल्याने अनेकांनी त्यांच्याशी हुज्जत न घालता गपगुमान माघारी फिरणे पसंत केले.\nनागापूरच्या केंद्रावर लाभार्थ्यांची यादी नाही. सिस्टीममध्ये फक्त दहा लाभार्थी बसले. त्यांनाच लस मिळाली. लस असूनही इतरांना लस दिली गेली नाही. ऑनलाईननंतर आता यादीचाही गोंधळ सुरू आहे. महापालिका प्रशासनाचे नियोजन ढिसाळ असून त्यांचा मनस्ताप मात्र नागरिकांना बसतो आहे.\n- अ‍ॅड. राजेश कातोरे, नगरसेवक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/maratha-reservation-after-sharad-pawars-visit-sambhaji-raje-will-meet-raj-thackeray", "date_download": "2021-06-17T20:39:27Z", "digest": "sha1:EHCO4KLXZM7V67WYKI7GHZDKYIUQ66BM", "length": 5787, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शरद पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट", "raw_content": "\nशरद पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट\nसर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर मराठा समाजात पुन्हा संताप, अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते ठिकठिकाणी आपली भूमिका मांडताना दिसतायत.\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनसंभाजीराजे भोसले आज दुपारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. दरम्यान संभाजीराजे यांनी गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.\nदरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ब���लताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, 'मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली. तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मी विनंती केली असून मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, नारायण राणे यांना एकत्र आणलं पाहिजे असा आग्रह केला,' अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.\nसंभाजी राजे उद्या मुंबई मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यात मराठा आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला आहे. पण आता कोर्टाने ते रद्द केले आहे. दरम्यान कोविड परिस्थिती पाहता संभाजीराजेंनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केले आहे. मोर्चे, उद्रेक टाळून आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाजाला वारंवार केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/5Ald-1.html", "date_download": "2021-06-17T20:54:50Z", "digest": "sha1:KQH6ATXEQV6TLW3UMOEV3VUMOO3TNHWE", "length": 9024, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वाढीव वीजबिल विरोधात ठाणेकरांची महावितरणच्या कार्यालयावर धडक", "raw_content": "\nHomeवाढीव वीजबिल विरोधात ठाणेकरांची महावितरणच्या कार्यालयावर धडक\nवाढीव वीजबिल विरोधात ठाणेकरांची महावितरणच्या कार्यालयावर धडक\nवाढीव वीजबिल विरोधात ठाणेकरांची महावितरणच्या कार्यालयावर धडक\nप्रत्येक ग्राहकाची तक्रार सोडविणार - महावितरण अधिकारी\nहिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा आणि कोलशेत परिसरातील ग्राहकांना आकारण्यात आलेल्या अन्यायकारक व जादा वीज बिलांविरोधात रहिवाशांनी कार्यालयावर धडक दिली. वीजबिले भरणा करण्यासाठी तीन हप्ते देण्याबरोबरच प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. कोणत्याही ग्राहकाने महावितरणशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधावा, असे आश्वासन यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.\nमहावितरण कंपनीकडून दर चार वर्षांनी होणारी दरवाढ यंदा एप्रिलमध्ये करण्यात आली. त्यात लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेतली गेली नाही. त्यामुळे कमीतक��ी एक हजार रुपये बिले येणाऱ्या ग्राहकांनाही अवाच्या सवा ५ ते २५ हजारांपर्यंत बिले आली आहेत. त्यातून नागरिकांमध्ये संताप होता. या पार्श्वभूमी,,वर भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आज महावितरण कंपनीच्या पातलीपाडा येथील कार्यकारी अभियंत्याची भेट घेतली. त्यावेळी प्रत्येक ग्राहकाला सहकार्य करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. प्रत्येक ग्राहकाच्या बिलातील स्लॅबवाईझ फरक स्पष्ट करण्यात येईल. तूर्त ३ हप्त्यांमध्ये बिल भरण्यास परवानगी आहे. मात्र, सहा हप्ते देण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधू, असे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.\nवाढीव टेरिफ दर डिसेंबर महिन्यापर्यंत त्वरित स्थगित करावेत. तसेच सुधारित वीज बिले ग्राहकांना पाठवावीत, इन्स्टॉलमेंट योजनेमध्ये व्याज आकारू नये, इंस्टॉलमेंट योजनेचा कालावधी किमान सहा महिन्यांचा असावा, सध्या आकारलेल्या बिलांना स्थगिती देऊन सरसकट सर्व बिले ५० टक्क्याने कमी करावीत आदी मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्याबाबत विचार करण्याचे आश्वासन महावितरणने दिले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातू��� सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-balasaheb-thorat-will-be-guardian-minister-kolhapur-9199", "date_download": "2021-06-17T20:39:03Z", "digest": "sha1:MKI7JMJV3I2KXUFTHAFIMBSUY5FJOGME", "length": 14605, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "या जेष्ठ शिवसैनिकाचा सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nया जेष्ठ शिवसैनिकाचा सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश\nया जेष्ठ शिवसैनिकाचा सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश\nया जेष्ठ शिवसैनिकाचा सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश\nगुरुवार, 9 जानेवारी 2020\nबदलापूर : बदलापूरमधील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला असल्याचे दामले यांनी सांगितले. प्रभाकर पाटील यांच्या या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.\nबदलापूर : बदलापूरमधील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला असल्याचे दामले यांनी सांगितले. प्रभाकर पाटील यांच्या या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.\nबदलापूर शहरात शिवसेना ज्या वेळी अडचणीत होती, त्या काळात प्रभाकर पाटील यांनी शिवसेना टिकवून वाढवण्याचे काम केले होते. ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपला प्रभाव झाला असल्याची भावना प्रभाकर पाटील यांची झाली होती. गेल्या काही काळापासून ते पक्षीय राजकारणापासून अलिप्त होते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाकर पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. जयंत पाटील यांनी प्रभाकर पाटील यांचे पक्षात स्वागत केले. शहराध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले हे यावेळी उपस्थित होते.\nबदलापूर शहरात शिवसेनेमध्ये नाराजी आहे. त्याचा लाभ आम्ही नक्की घेणार आहोत. प्रभाकर पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आले असल्याने पक्षाची शहरातील ताकत आणखी वाढली आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. येत्या दोन महिन्यात अनेक जण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील, असा विश्वास दामले यांनी यावेळी व्यक्त केला.\nबदलापूर शहरात प्रत्येक प्रभागांनुसार संघटना बांधणीचे काम सुरु आहे. वरिष्ठांचा आदेश येईल त्याप्रमाणे पालिका निवडणूक लढविण्यात येईल सध्या सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम हाती घेतला आहे. वरिष्ठ पातळीवरून महाविकास आघाडी झाली तर त्या प्रमाणे नाही तर स्वबळावर पालिका निवडणूक लढविणार असल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी यावेळी सांगितले.\nबार्शीच्या मयूरने इन्स्टाग्रामवरील शोधला बग; युजर्सची वाचवली...\nसोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शीतील Barshi मयूर फरताडे याने फेसबुक...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nजनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुख यांना इंदापूरमध्ये अटक\nइंदापूरच्या (Indapur) बावीस गावांसाठी उजनीचे पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी ...\nएटीएम चोराचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार \nजालना : जालना Jalna जिल्ह्यातील भोकरदन Bhokardan शहरातील भोकरदन-जाफराबाद रोड वर...\nतीन नगरसेवकांचा शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश\nपश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्तित्व असलेल्या शेकापला मोठा धक्का...\nतासगावमधील रहस्यमय खुनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून केला होता खून\nसांगलीच्या तासगाव येथे जेसीबी मालक हरी येडुपल पाटील राहणार मंगसुळी याचा निर्घृण खून...\nराष्ट्रवादीचे रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का...\nबारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज...\nसिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस; कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला...\nसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार Torrential...\n19 किलोमीटरच्या ताडोबा अभयारण्य मार्गावर तब्बल 63 गतिरोधक\nताडोबा व्याघ्र प्रकल्पात जायचं आहे तर मग तयारी करा 63 गतिरोधक पार करण्याची. 19...\nपरभणी शहरात अतिवृष्टीमुळे नागरी वस्तीत शिरले पाणी\nपरभणी - परभणी शहरात रविवारच्या मध्यरात्री अतिवृष्टी झाली आहे. पिंगळगड नाल्याला पूर...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2021-06-17T20:39:54Z", "digest": "sha1:YNPHFEUPWSHCFS4W2WTZCT47TFVMIZZY", "length": 11977, "nlines": 85, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "ट्री आर्काइव्ह्ज - ट्यूटोरियलकप", "raw_content": "\nलक्ष्य बेरीज लीटकोड सोल्यूशन्ससह रूट ते लीफ पथ\nएक बायनरी झाड आणि पूर्णांक के दिले आहेत. झाडामध्ये मूळ-ते-पानांचा मार्ग आहे की नाही हे परत मिळविणे हे आमचे लक्ष्य आहे जे बेरीज करण्यासाठी लक्ष्य आहे. पथांची बेरीज म्हणजे त्यावरील सर्व नोड्सची बेरीज. 2 / \\…\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज ऍमेझॉन, सफरचंद, खोली प्रथम शोध, सोपे, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, झाड\nबीएसटी नोड्स लीटकोड सोल्यूशन दरम्यान किमान अंतर\nबीएसटी नोड्स लीटकोड सोल्यूशन दरम्यान किमान अंतर ही समस्या सांगते की आपल्याला बायनरी शोध वृक्ष प्रदान केला गेला आहे. आणि आपल्याला संपूर्ण बीएसटीमध्ये किमान फरक शोधणे आवश्यक आहे. तर, आपल्याला बीएसटीमधील कोणत्याही दोन नोड्समधील किमान अचूक फरक शोधण्याची आवश्यकता आहे. एक बीएसटी…\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज सोपे, Google, पुनरावृत्ती, झाड\nबीएसटी लीटकोड सोल्यूशनमध्ये किमान भिन्नता\nबीएसटी लीटकोड सोल्यूशनम��्ये किमान भिन्न भिन्नता दर्शविते की आपल्याला बायनरी शोध वृक्ष प्रदान केला गेला आहे. आणि आपल्याला संपूर्ण बीएसटीमध्ये किमान अचूक फरक शोधणे आवश्यक आहे. बीएसटी किंवा बायनरी शोध वृक्ष हे काही नोड्स असलेल्या झाडाशिवाय काही नसतात जे अनुसरण करतात…\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज सोपे, Google, झाड\nआम्ही अंतर्देशीय फॅशनमध्ये एका झाडास पुनरावृत्ती करून स्टॅकचा वापर करू शकतो, परंतु ते स्थान वापरते. तर, या समस्येमध्ये, आम्ही रेखीय जागा वापरल्याशिवाय झाडास जाऊ. या संकल्पनेस बायनरी ट्रींमध्ये मॉरिस इनऑर्डर ट्रॅव्हर्सल किंवा थ्रेडिंग असे म्हणतात. उदाहरण 2 / \\ 1…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज मध्यम, झाड, ट्री ट्रॅव्हर्सल\nडावीकडील पाने लेटकोड सोल्यूशन्सची बेरीज\nया समस्येमध्ये, आम्हाला बायनरीच्या झाडामध्ये सर्व डाव्या पानांची बेरीज शोधायची आहे. झाडाच्या कोणत्याही नोडचा डावा मुलगा असल्यास त्याला \"डावे पाने\" असे म्हणतात. उदाहरण 2 / \\ 4 7 / \\ 9 4 बेरीज 13…\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज अडोब, सोपे, झाड, ट्री ट्रॅव्हर्सल\nसमस्येचे विधान “स्क्रॅबल स्ट्रिंग” समस्या सांगते की आपल्याला दोन तार दिले आहेत. दुसर्‍या स्ट्रिंगची स्क्रॅम्बल केलेली स्ट्रिंग प्रथम आहे की नाही ते तपासा स्पष्टीकरण स्ट्रिंग s = “ग्रेट” चे बायनरी ट्री म्हणून प्रतिनिधित्व करते आणि त्यास रिक्तपणे दोन रिक्त उप-तारांमध्ये विभाजित करते. ही स्ट्रिंग असू शकते…\nश्रेणी स्ट्रिंग मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, विभाजित आणि विजय, डायनॅमिक प्रोग्रामिंग, कट्टरता, मध्यम, सॅमसंग, अक्षरमाळा, झाड\nसबरीमध्ये वेगळ्या घटकांच्या संख्येसाठी क्वेरी\nआम्ही पूर्णांक संख्या आणि अनेक क्वेरी दिल्या आहेत आणि दिलेल्या श्रेणीत आपल्याकडे असलेल्या सर्व भिन्न घटकांची संख्या शोधून काढावी लागेल, क्वेरीमध्ये डावी आणि उजवी दोन संख्या आहेत, ही दिलेली श्रेणी आहे. दिलेली श्रेणी आम्ही…\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, अरे, Google, हार्ड, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, विभाग-वृक्ष, झाड, उबेर\nमॉरिस ट्राव्हर्सल ही स्टॅक आणि रिकर्शन न वापरता बायनरी झाडाच्या नोड्सला ओलांडण्याची एक पद्धत आहे. अशा प्रकारे रेषांमधील अवघडपणा कमी करणे. अंतर्गत ट्रॅव्हर्सल उदाहरण 9 7 1 6 4 5 3 1 / \\ 2…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, फेसबुक, फोर���ाइट्स, Google, मध्यम, मायक्रोसॉफ्ट, झाड, ट्री ट्रॅव्हर्सल\nबायनरी ट्रीमधील नोडचे पूर्वज कॅथ\nसमस्येचे विधान “बायनरी ट्रीमधील नोडचे पूर्वज Kth पूर्वज” ही समस्या सांगते की आपल्याला बायनरी ट्री आणि नोड दिले गेले आहे. आता आपल्याला या नोडचा kth पूर्वज शोधण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही नोडचे पूर्वज हे मूळ पासून पथ्यावर पडलेले नोड्स असतात…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, बायनरी ट्री, Google, हार्ड, झाड, ट्री ट्रॅव्हर्सल\nबायनरी ट्रीमधील नोडचा अंडरऑर्डर सक्सर\nसमस्येचे विधान समस्येस “बायनरी ट्रीमधील नोडचा आर्डर उत्तराधिकारी” शोधण्यास सांगितले जाते. नोडचा इनऑर्डर उत्तराधिकारी बायनरी ट्रीमधील नोड असतो जो दिलेल्या बायनरी ट्रीच्या आर्डर ट्रॅव्हर्सलमध्ये दिलेल्या नोडनंतर येतो. उदाहरण 6 मधील इनऑर्डर उत्तराधिकारी 4 आहे…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, बायनरी शोध वृक्ष, यामध्ये, हार्ड, मॉर्गन स्टॅन्ले, ओयओ रूम्स, Snapchat, झाड\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://atmamaharashtra.org/ManageFunction.aspx", "date_download": "2021-06-17T20:47:37Z", "digest": "sha1:UC3LZ7UO47IOIHCLWRY3PINNC7JEVHWD", "length": 3952, "nlines": 46, "source_domain": "atmamaharashtra.org", "title": "Manage Function", "raw_content": "\nजिल्हा नियामक मंडळ जिल्हा नियामक मंडळ कार्य\nआत्मा व्यवस्थापन समिति आत्मा कार्यकारी समिति कार्य\nआत्मा व्यवस्थापन समितीची कार्ये\nजिल्हातील विविध सामाजिक आर्थिक समुह आणि शेतकरी यांना आसणार्‍या समस्या व अडचणी जाणून घेणे.\nजिल्ह्याचे एकात्मिक संशोधन कृषि विस्तार नियोजन करणे ज्यामध्ये लघु आणि मध्यम स्वरूपाचे तंत्रज्ञान प्रथम प्राधान्याने घेता येईल.\nजिल्हा शेतकरी सल्ला समितीच्या मदतीने वार्षिक कृती आराखडा तयार करणे जो आत्मा नियामक मंडळासमोर आढावा देणेसाठी व आवश्यक बदल करण्यासाठी तथा मंजुरीसाठी ठेवता येईल.\nलेखा परीक्षणासाठी आवश्यक ते प्रकल्प लेखा जतन करणे.\nसहभागी कृषि सलग्न विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बिगर सरकारी संघटना, खाजगी संस्था यांच्यात समन्वय ठेऊन वार्षिक कृती आराखडा राबविणे.\nतालुका व गांव पातळीवर शेतकरी माहिती व सल्ला केंद्र स्थापन करणे व त्याद्वारे एकात्मिक कृषि विस्तार व तंत���र ज्ञान प्रसार कार्यक्रम राबविणे.\nनियमित कार्यवाही अहवाल प्रत्यक्ष लक्ष साध्यासह आत्मा नियामक मंडळास पाठविणे जो नंतर कृषि व सहकार मंत्रालयास पाठविला जाईल.\nआत्मा नियामक मंडळाने स्विकारलेली धोरण, गुंतवणुकी संबंधाचे निर्णय व केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम अंमलबजावणी करणे.\nआत्मा व्यवस्थापन समितीची जिल्ह्यातील विविध तालुक्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक आढावा बैठक होणे व सदरील बैठकीचा अहवाल राज्य मुख्यालय कक्षास पाठविणे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/break-the-chain-shiva-bhojan-thali-is-now-free-till-14th-june/", "date_download": "2021-06-17T20:57:41Z", "digest": "sha1:J4EPLHYFGSAPDX4DEBAGDNNHWRT3VEH5", "length": 7272, "nlines": 64, "source_domain": "janasthan.com", "title": "Break the Chain : Shiva Bhojan Thali is now free till 14th June", "raw_content": "\nब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत\nब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत\nमुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब जनतेला दिलासा : राज्यात ४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क जेवणाचा लाभ : योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळयांचे वितरण\nमुंबई : महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक १४ जून २०२१ पर्यंत योजने अंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. “ब्रेक द चेन” (Break the Chain)या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये\nअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून विभागाने यासंबंधी चा शासननिर्णय दि. १४ मे २० रोजी निर्गमित केला आहे.\nब्रेक द चेन (Break the Chain) प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे.\n४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क भोजनाचा लाभ\nराज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन (Break the Chain) प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात दि. १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे.\n१५ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.\nयोजनेत आतापर्यंत 4 कोटींहून अधिक थाळयांचे वितरण\nयोजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्र सुरु आहेत\nअग्ग बाई सुनबाई या मालिकेतील दृश्यावर शिंपी समाजाने घेतला आक्षेप\nजिल्ह्यातील लॉकडाऊन २३ मे नंतर शिथिल : पालकमंत्री छगन भुजबळ\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-06-17T21:39:12Z", "digest": "sha1:6EDWLAJQJYVANKXPQAWVMH5UQWMW7IHT", "length": 4101, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १०३४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १०३४ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-there-mismatch-sena-ncp-and-congress-about-ministers-post-8391", "date_download": "2021-06-17T21:19:59Z", "digest": "sha1:WFQ3YRA3EB5YQSCQJYE2X5BJ6QRFA73E", "length": 10974, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता मंत्रिपदावरुन महाविकासआघाडीत चुरस, मागण्या वाढल्या! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता मंत्रिपदावरुन महाविकासआघाडीत चुरस, मागण्या वाढल्या\nआता मंत्रिपदावरुन महाविकासआघाडीत चुरस, मागण्या वाढल्या\nआता मंत्रिपदावरुन महाविकासआघाडीत चुरस, मागण्या वाढल्या\nशुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\nमुंबई : एकीकडे आघाडीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झालीय. तर दुसरीकडे काँग्रेसकडून समसमान मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याची सुत्रांची महिती आहे.काँग्रेसकडून 14 मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याचं वृत्त आहे. आजच्या बैठकीत मंत्रिपदावर चर्चा होईल त्यानंतर सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जातंय.\nमुंबई : एकीकडे आघाडीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झालीय. तर दुसरीकडे काँग्रेसकडून समसमान मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याची सुत्रांची महिती आहे.काँग्रेसकडून 14 मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याचं वृत्त आहे. आजच्या बैठकीत मंत्रिपदावर चर्चा होईल त्यानंतर सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जातंय.\nमहाविकासआघाडीवर शिक्कामोर्तब होणं ही निव्वळ औपचारिकता असली तरीही मंत्रिपदावरून या तिनही पक्षांमध्ये प्रचंड चुरस आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदासह गृह, वित्त, ग्रामीण विकास,आणि महसूल ही खाती हवीत. तर शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह, शिक्षण मंत्रालय आपल्याला मिळावं ही इच्छा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि ग्रामीण विकास विभागावर आपला दावा केलाय. याशिवाय अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरही राष्ट्रवादीनं दावा केल्याचं समजतंय.\nमुंबई mumbai विकास शिक्षण education मंत्रालय विभाग sections वर्षा varsha ncp congress\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आ�� दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/20/the-second-wave-of-corona-to-erupt-this-month-the-third-wave-will-come-in-six-months/", "date_download": "2021-06-17T19:47:11Z", "digest": "sha1:OYUYUINM27X7ZQY5LLEIPOAS4WNHDEPC", "length": 8184, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या महिन्यात ओसरणार कोरोनाची दुसरी लाट; तर सहा महिन्यांनी येणार तिसरी लाट - Majha Paper", "raw_content": "\nया महिन्यात ओसरणार कोरोनाची दुसरी लाट; तर सहा महिन्यांनी येणार तिसरी लाट\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, कोरोना तिसरी लाट, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान मंत्रालय / May 20, 2021 May 20, 2021\nनवी दिल्ली – केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन-सदस्यांच्या समितीकडून काही अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला ऑक्टोबरनंतर तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. तसेच दुसरी लाट जुलैमध्ये ओसरण्याची शक्यता आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेत कोणत्या राज्यात रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो याचाही अंदाज यावेळी समितीने वर्तवला आहे.\nमहाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाण, दिल्ली आणि गोवा या राज्यात आधीच कोरोनाबाधितांच्या संख्येने शिखर गाठले असल्याचे समितीचे सदस्य असणारे आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे. मॉडेलनुसार, २९ मे ३१ मे दरम्यान तामिळनाडूत आणि १९ ते २० मे दरम्यान पुद्दुचेरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.\nभारतातील पूर्व आणि ईशान्य राज्यांनी अद्याप रुग्णवाढ पाहिलेली नाही. पण २०-२१ मे आसाममध्ये, ३० मे मेघालयमध्ये आणि २६-२७ मे रोजी त्रिपुरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचे शिखर गाठले जाऊ शकते. दरम्यान उत्तरेकडे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सध्या रुग्णवाढ दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये २४ मे आणि पंजाबमध्ये २२ मे रोजी मोठी रुग्णवाढ पहायला मिळू शकते.\nSusceptible, Undetected, Tested (positive), Removed Approach मॉडेलचा वापर केल्यास मे महिन्याच्या अखेर दिवसाला दीड लाख आणि जून महिन्याच्या अखेर दिवसाला २० हजार रुग्ण आढळतील असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. मॉडेलनुसार, सहा ते आठ महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणामही उशिरा जाणवू शकतो. प्रतिकारशक्ती लसीकरणामुळे वाढली असेल त्यामुळे अनेकजण तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित असतील, अशी मााहिती अग्रवाल यांनी दिली आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. मह���राष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lions-club-international/", "date_download": "2021-06-17T20:31:29Z", "digest": "sha1:6MN6DLT5YUCL36URTK3O73DTOHQ5CPUQ", "length": 5023, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lions club international Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaval: मुंबईतील डबेवाल्यांसाठी ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’चा उपक्रम, गृहोपयोगी किटचे वाटप\nएमपीसी न्यूज- मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांची भूक भागविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डबेवाले यांना लायन्स प्रांत यांनी सहकार्याचा हात दिला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील कल्हाट, कशाळ आदी ठिकाणी डबेवाल्यांच्या…\nPune : डॉ. परवेज ग्रांट, डॉ. संजय पाठारे यांना लायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे पुरस्कार\nएमपीसी न्यूज- लायन्स क्लब इंटरनॅशनल, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. 19) कोथरूड…\nBhosari : मराठी माणूस असेपर्यंत गदिमांचे गीतरामायण टिकून राहणार – डॉ. श्रीपाल सबनीस\nएमपीसी न्यूज- गदिमांनी एकाहून एक सरस रचना केल्या. मराठी साहित्यामध्ये ग दि माडगूळकर यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी माणूस जिवंत असेपर्यंत गदिमांनी रचलेले गीतरामायण टिकून राहणार आहे. त्यांची प्रतिमा श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची खरी गरज…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/764", "date_download": "2021-06-17T20:23:15Z", "digest": "sha1:FINW2FH6AYRK23GJSOA4CXWFCSXWVPM2", "length": 8117, "nlines": 127, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता\nराज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता\nगेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा सामना करत असलेल्या राजधानी मुंबईमध्ये आज (२९) पुन्हा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचे भाकित केले आहे.\nहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईसह उपनगर तसेच रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. पावसाने थैमान घातल्याने मुंबईमध्ये जनजीवन पूर्णतः कोलमडून पडले आहे.\nहवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिकमध्ये आज धुवाँधार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद तसेच जालनामध्येही पावसाची शक्यता आहे.\nमुंबईमध्ये होत असलेल्या संततधारेने विभागातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. दुसरीकडे राज्याचे वरदायिनी असलेल्या कोयना धरणही जवळपास ६० टक्के भरले आहे.\nPrevious articleमहामार्गावरील वाहतूक तब्बल तेरा तास ठप्प\nNext article५७ नगरसेवक भाजपच्या वाटेवर\nचिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव द्यावे : मोहनराव केळुसकर\nसक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांना सोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन\n”महाराष्ट्रात शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही”\nमहती राजाची : फोटोग्राफर प्रवीण भाताडे करतात ११ दिवस फोटोग्राफी\n‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या सेटवर भीषण आग, अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी\nरामायण व महाभारत मालिका होणार रिपीट टेलीकास्ट\nपांगरी धारेखालीलवाडी-कोंडवाडी ते वायंगणे जोडरस्त्याचे डांबरीकरण व्हावे; ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी\nगावखडी सिध्दीविनायक क्रीडा मंडळाच्यावतीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nरत्नागिरीत साकारणारा संगीत महोत्सव जगभरातल्या रसिकांना थेट पाहता येणार\nखेडमध्ये महिलेची रॉकेलने पेटवून घेऊन आत्महत्या\nआमदार योगेश कदमांची आरोग्य केंद्रांना भेट\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा ���रोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nअमृता फडणवीसांना शिवसेनेकडून टोला\n‘मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीच्या प्रोमोमधील भाषा ही केवळ दुदैवी नसून महाराष्ट्राची मान शरमेने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-washim-online-education-stopped-village-gate-network-could-not-be-traced-where-bring", "date_download": "2021-06-17T21:37:59Z", "digest": "sha1:BHQWNWA4QTNSAVBOHYRXQLMQUHVJBZP4", "length": 21238, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑनलाईन शिक्षण थांबले गावाच्या वेशीवर, नेटवर्कचा थांगपत्ता लागेना: अँड्राईड मोबाईल आणावा कोठून?", "raw_content": "\nसकाळी 9 वाजतापासून चिल्यापिल्यांसह युवकांची ऑनलाईन वर्गासाठी धावपळ सुरू होती. प्रत्येकजण मोबाईल समोर ठेवून ऑनलाईन शिक्षण घेते. कोरोनाने सर्व व्यवहार थांबले असतांना पालकांना मात्र मुलांचे शिक्षण सुरू असल्याचे समाधान मिळते हे चित्र शहरातील शिक्षणाचा पोत दर्शविते. गावखेड्यात मात्र कोरोनाने शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मोबाईल आहे तर नेटवर्क नाही. मात्र जेथे पूर्ण नेटवर्क आहे. तेथे अँड्राईड मोबाईल खरेदी करण्याची ऐपत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता शिक्षण सोडून बांधावर रोजमजुरीने जात असल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे.\nऑनलाईन शिक्षण थांबले गावाच्या वेशीवर, नेटवर्कचा थांगपत्ता लागेना: अँड्राईड मोबाईल आणावा कोठून\nवाशीम : सकाळी 9 वाजतापासून चिल्यापिल्यांसह युवकांची ऑनलाईन वर्गासाठी धावपळ सुरू होती. प्रत्येकजण मोबाईल समोर ठेवून ऑनलाईन शिक्षण घेते. कोरोनाने सर्व व्यवहार थांबले असतांना पालकांना मात्र मुलांचे शिक्षण सुरू असल्याचे समाधान मिळते हे चित्र शहरातील शिक्षणाचा पोत दर्शविते. गावखेड्यात मात्र कोरोनाने शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मोबाईल आहे तर नेटवर्क नाही. मात्र जेथे पूर्ण नेटवर्क आहे. तेथे अँड्राईड मोबाईल खरेदी करण्याची ऐपत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता शिक्षण सोडून बांधावर रोजमजुरीने जात असल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे.\nकोरोनामुळे मार्चपासून लॉकडाउन लागू झाले. शाळा, महाविद्यालयही बंद झालीत. अंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द झाल्यात. आता ��विन सत्र सुरू झाले आहे. शासनाने व्हिडीओ कॉलींगच्या माध्यमातून किंवा काही ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग भरविण्यास परवानगी दिली आहे. शहरी भागात सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम सांगितल्या जातो. गावखेड्यात मात्र या ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशाही होवू शकला नाही. ग्रामीण भागामध्ये मोबाईल नेटवर्क नाही. एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या 5 टक्के नागरिकांकडे अँड्राईड मोबाईल आहे. मात्र 60टक्के नागरिकांकडे अजूनही मोबाईल पोहचला नाही. या ऑनलाईन शिक्षण प्रकारामध्ये गावाखेड्यात अजूनही शिक्षण पोहचत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nमजुरी शंभर रूपये, मोबाईल मृगजळच\nग्रामीण भागामध्ये कोरोनाने भाकरीचा प्रश्न आभाळाएवढा केला आहे. पुण्या, मुंबईकडे राहत असलेला मजुरवर्ग लॉकडाउनमुळे गावात आला आहे. शेतकऱ्यांकडेही पीक कर्ज न मिळाल्याने शेतीवर खर्च करण्यासाठी पैसा नाही. परिणामी गावखेड्यात मजुरीचे दर खाली आले आहेत. सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत शंभर रूपये मजुरी मिळते. या मजुरीत खायचे काय आणि शिल्लक टाकायचे काय आणि शिल्लक टाकायचे काय असा प्रश्न प्रत्येक झोपडीत उभा राहतो. या परिस्थीतीत 10 ते 15 हजार रूपयांचा अँड्राईड मोबाईल हे गोरगरीबांसाठी मृगजळ ठरत आहे. हातात पैसा नाही. मुल मात्र शिक्षणापासून वंचित राहत असल्याची वेदना प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर दिसून येते.\nशासनाने ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिली आहे मात्र प्रत्येकाकडेच अँड्राईड मोबाईल नाही ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जिओ टिव्हीसोबत करार केला आहे. पुढील महिण्यापासून पहिली ते नववीसाठी ठरावीक वेळात मोफत वर्ग तिन वेळा दाखविण्यात येणार आहेत. तसेच दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित व विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम या टिव्हीच्या माध्यमातूनच मोफत शिकविल्या जाणार आहे.\n- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी वाशीम\nलेखनीच्या जागी हातात खुरपे\nसध्या शाळा सुरू झाल्या नाहीत. मजुरीही जेमतेम मिळत असल्याने गोरगरीबांच्या झोपडीत चुल पेटत नाही. त्यामुळे पाचवी ते बारावीपर्यंत शाळेत जाणारी मुले, आई-वडीलांसोबत खुरपणीला शेतात जातात. आईवडीलांच��या मजुरीत मिठ-मिरची साठी या चिमुकल्यांच्या हातात लेखणी ऐवजी खुरपे आले आहे. गेल्या 60 वर्षात अशी परिस्थीती कधी पाहली नाही अशी प्रतिक्रिया पार्डीटकमोर येथील वयोवृध्द शेतमजुर बायजाबाई वंजारे यांनी व्यक्त केली.\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\nविदर्भातील कोरोना नमुन्यांची तपासणी एम्स, आयजीएमसीमध्ये\nअकोला : दिवसेंदिवस कोरोना संशयीतांचा आकडा वाढता आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरही ताण निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. अशातच पश्‍चिम विदर्भात आढळलेल्या कोरोना संशयीतांचे नमुने हे पूर्वी नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविले जात असायचे मात्र, वाढता ताण कमी करण्याच्य\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nअकोला : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास न\nरेड झोनमधून परतलात तर होणार गावबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवासी संस्थात्मक अलगीकरणात\nअकोला : कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आवागमनास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. असे असले तरी परजिल्ह्यात काही कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नुकतेच अटी-शर्तींवर अकोला जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आ\nकोरोनाला हा जिल्हा ठरला होता अपवाद, मात्र एकाच दिवशी आढळले तब्बल एवढे पॉझिटिव्ह रुग्ण\nवाशीम: संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालत अस��ेल्या कोरोनाच्या प्रभावात वाशीम जिल्हा अपवाद ठरला होता. ग्रिनझोनमधे असलेल्या या जिल्ह्यात आज तब्बल पाच जणांचे घशातील स्त्त्रावाचे नमुने पाॅझीटिव्ह आले आहेत यामुळे संपूर्ण जिल्हाभर खळबळ उडाली आहे.\nमहापालिका निवडणुकीतही ओबीसींचे आरक्षण धोक्यात, सरकार येणार अडचणीत\nनागपूर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील संस्थामधील ओबीसींसाठी आरक्षित जागा सर्वांसाठी खुल्या केल्या आहेत. हा निर्णय कायम राहिल्यास पुढील वर्षी होणाऱ्या नागपूरसह मुंबई महापालिकेतील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.\nलग्नातील गर्दीला कुणीतरी आवरा रे\nवाशीम : गत वर्षीपासून कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात मात्र, आता कोरोना रुग्णवाढीचा दर कायम असताना लग्न व इतर समारंभामध्ये गर्दीचा नियम पायदळी तुडवला जात आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशीत केल्यानंतर, त्या वृत्ताचा हवाला देत जिल्हाधिकाऱ्यांनी एक\nअमरावती-मुंबई अंबानगरी एक्स्प्रेस सोमवारपासून पुन्हा धावणार\nअकोला ः पश्चिम विदर्भातून मुंबईकरीत धावणारी एकमेव रेल्वे गाडी अमरावती-मुंबई अंबानगरी एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली होती. व्यापारी व प्रवाशांच्या मागणीवरून ही गाडी २५ आणि २६ जानेवारीपासून दोन्हीकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तुर्तास आरक्षण असणाऱ्या प्रवशांनाच या गाडीने प्\nरेल्वे अपघातग्रस्त महिलेस सात लाख रुपये नुकसान भरपाई\nअकोला : मुंबईवरून नागपू ला जाणाऱ्या महिलेस अकोला रेल्वे स्थानकावर चुकीच्या रेल्वेमध्ये चढल्याच्या कारणावरून उतरून देताना झालेल्या अपघातास रेल्वे प्रशासनास जबाबदार धरून त्या महिलेस नुकसान भरपाई म्हणून सात लाख रुपये देण्याचे निर्देश रेल्वेच्या दावा अधिकरण विभागाने दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/a-lockdown-of-at-least-six-to-eight-weeks-is-required-opinion-of-dr-balram-bhargava-head-icmr/", "date_download": "2021-06-17T19:28:39Z", "digest": "sha1:WSL3J3INVYHF5V2M6TPUDGJUDVDBTLHC", "length": 16201, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा; ICMRचे प्रमुख डॉ. बलराम भार्गवांचे मत - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआ��� राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nकिमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा; ICMRचे प्रमुख डॉ. बलराम भार्गवांचे मत\nमुंबई : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा भारताला चांगलाच फटका बसला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे. देशातही लॉकडाउन (Lockdown) लावण्यात यावे, अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava)यांनी लॉकडाउनसंबंधी महत्त्वाचे विधान केले आहे.\nकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी किमान सहा ते आठ आठवडे लॉकडाउन गरजेचा आहे, असे मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणी दर १० टक्क्यांच्या पुढे आहे. तिथे लॉकडाउनची गरज असल्याचे म्हटले आहे. सध्या भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात पॉसिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुचा समावेश आहे.\nदरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणी काही राजकीय नेते करत आहे. मात्र, यासाठी केंद्र सरकार इच्छुक नाही. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता केंद्राने लॉकडाउनचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे.\nICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी केंद्रावर टीका न करता कोरोना संकटाला उत्तर देण्यास उशीर झाल्याचे मान्य केले आहे. “मला वाटते १० टक्क्यांची शिफारस मान्य कऱण्यास उशीर झाला. १५ एप्रिलला टास्क फोर्सने सरकारला १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची शिफारस केली होती.” अशी माहिती त्यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा का नाही; ‘पीएम टू डीएम मायनस सीएम’वर ममतादीदींचा आक्षेप\nNext articleप्रसिद्धीसाठी कितीही खर्च करा, जनता तुम्हाला आपटणार; निलेश राणेंची अजितदादांवर टीका\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/01/pxAum1.html", "date_download": "2021-06-17T21:13:05Z", "digest": "sha1:Y354452BLOXFQ55Q7CNZ2CCKJKPKAHRN", "length": 9379, "nlines": 56, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "महाराष्ट्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे- मुख्यमंत्री", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे- मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे- मुख्यमंत्री\nउद्योजकांनी योगदान महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिली. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उद्योग क्षेत्रातल्या प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी उद्योग संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित Industry होते. राज्याला औद्योगिक VcHha आणि आर्थिकदृष्ट्या अग्रसेर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा ठरला आहे. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवर उद्योजकांची उपस्थिती होती. या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया या मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्योजकांशी संवाद साधताना म्हणाले की, आमचे सरकार हे कुठल्याही विकास कामांना स्थगिती देणार नसून उलटपक्षी महत्त्वाचे प्रकल्प अधिकाधिक जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे सरकार केवळ आमचे नसून तुमचे आमचे नसून तुमचे सगळ्यांचे आहे आणि त्यामुळे शेती, शिक्षण, रोजगार या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी उद्योजकांनी मोठे योगदान द्यावे. गेल्या काही वर्षांमध्ये काही कारणांमुळे काही उद्योग राज्याबाहेर गेले असतील परंतु आता एकही उद्योग बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे बाहेरील राज्यांमधील चांगले उद्योग देखील महाराष्ट्रामध्ये कसे सुरु होतील यासाठी त्यांना आकृष्ट करण्यात येईल. जमिनीची किंमत, वीज दर, रस्त्यांची तसेच इतर पायाभूत सुविधांची परिस्थिती आणि विविध परवानग्या गतीने मिळणे यासंदर्भात उद्योग विभागाला तसेच संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश देण्यात येऊन त्याप्रमाणे अडचणी दूर करण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्ष���त ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/recitation-5-lakh-mahamrityunjaya-japa-lord-parashuram-jayanti-12970", "date_download": "2021-06-17T20:35:50Z", "digest": "sha1:STRAXLTUFBM7ESLEBZZ2IQ5OS4M62D36", "length": 13185, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भगवान परशुराम जयंतीदिनी ५ लाख महामृत्युंजय जपाचे पठण; परदेशातूनही प्रतिसाद | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभगवान परशुराम जयंतीदिनी ५ लाख महामृत्युंजय जपाचे पठण; परदेशातूनही प्रतिसाद\nभगवान परशुराम जयंतीदिनी ५ लाख महामृत्युंजय जपाचे पठण; परदेशातूनही प्रतिसाद\nशुक्रवार, 14 मे 2021\nभगवान परशुराम महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहर व जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घराघरात बसून ५ लाख महामृत्युंजय मंत्र जप करण्यात आला. कोरोनाच्या महामारीतून देशातील तसेच पृथ्वीतलावरील सर्वांचेच रक्षण व्हावे आणि ही महामारी लवकरात लवकर संपावी यासाठी या महामृत्यूंजय मंत्र जपाचे आयोजन करण्यात आले होते.\nसोलापूर : भगवान परशुराम Bhagvan Parshuram महाराज जयंतीनिमित्त Jayanti सोलापूर Solapur शहर व जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घराघरात बसून ५ लाख महामृत्युंजय मंत्��� Mahamrityunjaya Mantra जप करण्यात आला. कोरोनाच्या महामारीतून देशातील तसेच पृथ्वीतलावरील सर्वांचेच रक्षण व्हावे आणि ही मारीमारी लवकरात लवकर संपावी यासाठी या महामृत्यूंजय मंत्र जपाचे आयोजन करण्यात आले होते.\nसमस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूरातील पुरोहित वर्गाने पुढाकार घेत या महामृत्यूंजय मंत्र जपाचे नियोजन केले होते. या उपक्रमासाठी वेद शास्त्र संपन्न जयंत फडके गुरुजी, वैभव कामतकर तसेच वेद प्रतिष्ठानचे अभिजीत तेरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि उपस्थितीखाली समस्त पुरोहित सहभागी झाले होते.\nहे देखील पहा -\nयाशिवाय अमेरिकेतील ब्राह्मण मित्र मंडळ, कॅनडा येथील मराठी ब्राह्मण मित्र मंडळाने देखील या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत भारतातील आणि जगातील कोरोना महामारी कमी होण्यासाठी सहभाग नोदवला.\nसमस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, मुंबई तसेच कोल्हापूर यासह अमेरिका America , कॅनडा Canada ऑस्ट्रेलिया Australia येथील बहुसंख्येने ब्रम्हवृंद सहभागी झाले होते. याशिवाय सोलापूर येथे गोरगरीबांना तसेच बेघरांना मोठ्या प्रमाणात अन्नदानाचे वाटपही करण्यात आले.\nसोलापूर शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकाने, मंडई उद्यापासून सुरू होणार\nया मंत्र जपात केदार अग्निहोत्री, दीपक कुलकर्णी, किरण कुलकर्णी, गोविंद अग्नीहोत्री, गिरीश जोशी, संतोष काकडे, अनिकेत तांबेकर, मुकुंद मुळेगावकर, प्रसाद देशमुख, नागनाथ कुलकर्णी, पांडुरंग तेरकर, राजु निंबर्गी, दत्तात्रेय कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्य पुरोहित सहभागी झाले होते.\nसोलापूर महाराष्ट्र maharashtra कोरोना corona solapur ब्राह्मण पुरोहित उपक्रम कॅनडा भारत पुणे मुंबई mumbai कोल्हापूर अमेरिका america canada australia\nबार्शीच्या मयूरने इन्स्टाग्रामवरील शोधला बग; युजर्सची वाचवली...\nसोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शीतील Barshi मयूर फरताडे याने फेसबुक...\nबीडमध्ये आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक\nबीड - राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी Maratha Reservation आक्रमक झाला असतांना आता...\nरस्त्यावर ट्रक पलटी होताच 70 लाखांचे मोबाईल, टीव्ही केले लंपास \nउस्मानाबाद: पैसे रस्त्यावर पडलेले दिसले, काही इतर मौल्यवान वस्तू दिसल्या कि माणूस...\nतीन नगरसेवकांचा शेकापला सोडचिठ्���ी देत राष्ट्रवादीत प्रवेश\nपश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्तित्व असलेल्या शेकापला मोठा धक्का...\nअँटीबॉडी कॉकटेलने कोरोनाचा खात्मा \nसोलापूर - महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona नियंत्रणात येत असल्याच चित्र असले...\n''माओवाद्यांचं मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी...\nसोलापूर - शिवसंग्रामचे Shivsangram अध्यक्ष विनायक मेटे Vinyak Mete यांचा...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nआषाढी वारीचा निर्णय शासनाने बदलावा, अन्यथा आझाद मैदानात आंदोलनचा...\nसोलापूर : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, महाराष्ट्र...\nराष्ट्रवादी युवतींचं 'स्मार्ट सिटी'च्या खड्ड्यात उतरून आंदोलन...\nसोलापूर : शहरात स्मार्ट सिटी Smart City अंतर्गत रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी चालू...\nखाजगी बस आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात, १ महिला जागीच ठार\nजालना : जालना Jalna शहरातल्या अंबड टी पॉईंट वर खाजगी बस Bus आणि क्रुझर जीपचा भीषण...\nBreaking पुण्यातील सर्व माॅल, दुकाने सोमवारपासून उघडणार; सायं ७...\nपुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये अजून सूट...\nसोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याची ३०० किलोमीटर पायी वारी \nसोलापूर: अभिनेता सोनू सूद Sonu Sood याने लॉकडाउनच्या Lockdown काळात अनेकांची...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-recovery-rate-in-nashik-district-is-93-93-and-in-city-it-is-95-69/", "date_download": "2021-06-17T20:48:14Z", "digest": "sha1:FQJUQQMBVUHU5IUBEX5IW4LTGPPOJ5TN", "length": 8976, "nlines": 69, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Recovery Rate in Nashik District is 93.93%", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ % तर शहरात ९५.६९ %\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ % तर शहरात ९५.६९ %\nजिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५० हजार ५५५ रुग्ण कोरोनामुक्त : सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिक – नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसते आहे. प्रशासनाने २३ मे पर्यंत जाहीर केलेला लॉक डाऊन बरोबरच प्रशासनाने घेतलेली खबरद��री आणि नागरीकांनी केलेल्या नियमांचे पालन या मुळे रुग्णसंख्येत घट होतांना दिसत आहे. जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(Recovery Rate) ९३.९३ टक्के झाले असून शहरात हे प्रमाण ९५.६९ टक्के झाले आहे.हि दिलासादायक गोष्ट आहे, जिल्ह्यात सद्य स्थितीत १८ हजार ४९३ रुग्ण उपचार घेत असून शहरात ७ हजार ६३७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आता ८ टक्क्यांनी कमी झाला आहे असे कालच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.\nजिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५० हजार ५५५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आत्तापर्यंत ४ हजार १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.\nउपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:\nनाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार १६०, बागलाण ६३३, चांदवड ६३९, देवळा ६१३, दिंडोरी ६८१, इगतपुरी १८१, कळवण ५५८, मालेगाव ३८८, नांदगाव ३१९, निफाड १ हजार १७६, पेठ ८३, सिन्नर १ हजार ३११, सुरगाणा ३१८, त्र्यंबकेश्वर १९३, येवला २६५ असे एकूण ९ हजार ५१८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार ६३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३३८ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार २१० रुग्ण आढळून आले आहेत.\nरुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Recovery Rate)\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Recovery Rate) नाशिक ग्रामीण मधे ९१.९३ टक्के, नाशिक शहरात ९५.६९ टक्के, मालेगाव मध्ये ८६.६३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)९३.९३ इतके आहे.\nनाशिक ग्रामीण २ हजार ०७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७७० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २८६ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार १६२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.\n◼️३ लाख ७३ हजार २१० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ५० हजार ५५५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.\n◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १८ हजार ४९३ पॉझिटिव्ह रुग्ण.\n◼️जिल्ह्यात बर�� होण्याचे प्रमाण ९३.९३ टक्के.\n(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)\nनाशिक शहरात आज या लसीकरण केंद्रावर मिळणार लस\nसह्याद्रीच्या फार्म्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा \nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/05/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6.html", "date_download": "2021-06-17T20:37:04Z", "digest": "sha1:443VUSMCNU6AMDXN23DLWUNTWTKKARHW", "length": 19361, "nlines": 241, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "आजपासून ‘पूर्वमोसमी’ची शक्यता - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : विदर्भ ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या चटक्यासह पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. आजपासून (ता. ६) पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाट व गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.\nमे महिना सुरू झाल्याने पूर्वमोसमी पाऊस, उन्हाचा चटका, ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती राज्यात राहणार आहे. दोन दिवसांपासून सकाळपासून वाढत असलेला पारा दुपारी सरासरी ओलांडत आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामानाची स्थिती होत आहे. काही ठिकाणी ढग जमा होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार होत असला तरी उकाड्यात मात्र वाढ होताना दिसून येते. बुधवारी (ता. ५) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १८.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.\nतुरळक ठिकाणी हलक्या सरी\nराज्यातील बहुतांशी भागात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत उन्हाचा चटका वाढत आहे. मंगळवारी (ता. ४) दुपारनंतर नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या होत्या. तर बुधवारी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण होते. बार्शीमध्ये दुपारी तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.\nया जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता\nगुरुवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ\nशुक्रवार ः संपूर्ण महाराष्ट्र\nशनिवार ः संपूर्ण महाराष्ट्र\nरविवार ः संपूर्ण महाराष्ट्र\nपुणे : विदर्भ ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या चटक्यासह पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. आजपासून (ता. ६) पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाट व गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.\nमे महिना सुरू झाल्याने पूर्वमोसमी पाऊस, उन्हाचा चटका, ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती राज्यात राहणार आहे. दोन दिवसांपासून सकाळपासून वाढत असलेला पारा दुपारी सरासरी ओलांडत आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामानाची स्थिती होत आहे. काही ठिकाणी ढग जमा होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार होत असला तरी उकाड्यात मात्र वाढ होताना दिसून येते. बुधवारी (ता. ५) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १८.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.\nतुरळक ठिकाणी हलक्या सरी\nराज्यातील बहुतांशी भागात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, न���र, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत उन्हाचा चटका वाढत आहे. मंगळवारी (ता. ४) दुपारनंतर नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या होत्या. तर बुधवारी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण होते. बार्शीमध्ये दुपारी तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.\nया जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता\nगुरुवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ\nशुक्रवार ः संपूर्ण महाराष्ट्र\nशनिवार ः संपूर्ण महाराष्ट्र\nरविवार ः संपूर्ण महाराष्ट्र\nपुणे विदर्भ vidarbha महाराष्ट्र maharashtra ऊस पाऊस हवामान सकाळ ओला अकोला akola महाबळेश्वर कोल्हापूर सिंधुदुर्ग sindhudurg नगर सोलापूर औरंगाबाद aurangabad बीड beed लातूर latur तूर उस्मानाबाद usmanabad नांदेड nanded\nपुणे, विदर्भ, Vidarbha, महाराष्ट्र, Maharashtra, ऊस, पाऊस, हवामान, सकाळ, ओला, अकोला, Akola, महाबळेश्वर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, Sindhudurg, नगर, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, बीड, Beed, लातूर, Latur, तूर, उस्मानाबाद, Usmanabad, नांदेड, Nanded\nविदर्भ ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या चटक्यासह पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे.\nशाश्‍वत टोमॅटो उत्पादनासाठी प्रयत्न\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nशाश्‍वत टोमॅटो उत्पादनासाठी प्रयत्न\n‘स्मार्ट’मधून प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसित होणार ः कृषिमंत्री भुसे\nनऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारी\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nधामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार\nलॉकडाऊन दरम्यान अशी शेती करुन लाखो नफा कमवा\nमका मधील गडी बाद होणार्‍या सैन्याच्या अळीची (लष्करी कीटक) ओळख आणि प्रभावी नियंत्रण\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौ���मात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/14/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-17T20:33:10Z", "digest": "sha1:RRBFW6MLBWDJTEJ5GKIALAID5E737YFX", "length": 23206, "nlines": 244, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "मजूर, विस्तापित व बेघरांना निवारागृह, अन्न-पाणी, वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकास्तरिय नियंत्रण समिती – आयुक्त विजय सिंघल.", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इम��रतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nमजूर, विस्तापित व बेघरांना निवारागृह, अन्न-पाणी, वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकास्तरिय नियंत्रण समिती – आयुक्त विजय सिंघल.\nठाणे (ता 14, संतोष पडवळ ) : कोरोना कोव्हीड -19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॅाकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्याग व्यवसायातील प्रभावित झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्तींना आवश्यकतेनुसार निवारागृह, अन्न, पाणी व वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकास्तरिय नियंत्रण समिती गठीत करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.\nया नियंत्रण समितीमध्ये मुख्य व वित्त लेखाधिकारी, उप आयुक्त(शिक्षण) आणि नगर अभियंता आदींचा समावेश असून या समितीला महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय कम्युनिटी किचन तयार करून त्याच्या संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.\nकम्युनिटी किचनमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दैनंदिन अन्न शिजवून मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा करण्यासाठी ही समिती काम करणार आहे.\nदरम्यान शहरामध्ये सद्यस्थितीत अनेक ठिकाणी राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड, खासदार डॅा. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे व शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विस्थापितांना, मजुरांना भोजन पुरवठा करण्यात येतो.\nत्याशिवाय रूस्तमजी बिल्डर्स, लायन्स क्लब, ठाणे सिटीझन्स ॲार्गनायझेशन, हॅाटेल असो. ठाणे, आसिफ रोटरी क्लब, ठाणे, युनायटेड सिंघ सभा फाऊंडेशन, अक्षयपात्र, महिंद्र जिटीओ, समर्थ भारत व्यासपीठ, महेश्वरी मंडळ, साईनाथ सेवा महिला मंडळ, समन्वय युवा प्रतिष्ठान, लक्ष्मी कॅटरर्स, सोहम झुनका भाकर केंद्र, संघर्ष ग्रुप आदी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जवळपास 47 हजार गरजू, विस्थापित आणि बेघर व्यक्तींना अन्न-पाणी पुरविण्यात येते. या सर्व स्वयंसेवी संस्थाना कम्युनिटी किचन म्हणून घोषित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.\nशिजविलेले अन्न मागणीप्रमाणे शासनाकडून प्राप्त होणाऱ्या यादीप्रमाणे वितरित करणे तसेच प्रभागातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविणे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उप विभागीय अधिकारी, ठाणे अविनाश शिंदे यांची नियुक्ती केली असून महापालिकेच्या वतीने पालिकेच्या 9 प्रभाग समितीचे उप अभियंता यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सर्व सहाय्यक आयुक्त यांच्यावर देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्व नोडल अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी यांनी उप विभागीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार कम्युनिटी किचन सुरू करून गरजूंना अन्न पुरवठ्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nजांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद, महापालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु होणार – महापालिका आयुक्त.\nसमाजरत्न अमित दुखंडे यांनी केली निराधारांना मदत\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पु���र्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस क���्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/shashibhai-unhavanes-demand-to-file-charges-against-the-officials-and-contractors-of-the-new-bytco-hospital/", "date_download": "2021-06-17T20:18:49Z", "digest": "sha1:XJK6TXFIRGPQOIQYU6BWDY6RWMB4WW7O", "length": 4578, "nlines": 57, "source_domain": "janasthan.com", "title": "Shashibhai Unhavane's demand to file charges against the officials and contractors of the New Bytco Hospital", "raw_content": "\nनविन बिटको रुग्णालयातील अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा शशीभाई उन्हवणे यांची मागणी\nनविन बिटको रुग्णालयातील अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा शशीभाई उन्हवणे यांची मागणी\nनाशिक – नाशिक महानगर पालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटल (New Bytco Hospital) मध्ये सुरु झालेल्या कोव्हीड सेंटर मधील रुग्णांना रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध होत नसून त्याठिकाणी या इंजेक्शनचा मोठया प्रमाणावर काळाबाजार सुरु आहे.तसेच या रूग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा ही निकृष्ठ असून या मध्ये मोठयाप्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. य सर्व गोष्टींची तातडीने चौकशी करून रुग्णालयातील अधिकारी व ठेकेदार यांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे (Shashibhai Unhavane) यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त आणि नाशिकरोड पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे.\nकाय म्हंटले आहे निवेदनात\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १७८१ तर शहरात ७४६ नवे रुग्ण\nशेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स ८४८ अंकांनी वधारला\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेश��� कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/vidha-sabha-2019-complete-preparations-counting-state-7537", "date_download": "2021-06-17T20:16:41Z", "digest": "sha1:OP2P6ZO5AC6KGVAYZG6JAX7GBUEHG3WS", "length": 15114, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण\nराज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण\nराज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण\nगुरुवार, 24 ऑक्टोबर 2019\nमुंबई - राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आज (ता. 24) होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 25 हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.\nमुंबई - राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आज (ता. 24) होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 25 हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.\nमतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू होईल. सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक, दोन सहायक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील पाच बूथच्या \"व्हीव्हीपॅट'मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. \"व्हीव्हीपॅट'मधील चिठ्ठीतील मते आणि आणि \"ईव्हीएम'वरील मतांची पडताळणी या वेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे \"इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट' (ईटीपीबी) मोजली जातील.\nप्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूमपासून \"ईव्हीएम' ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूममधून मतपेट्या बाहेर काढणे, मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे, या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल.\nसंपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी, यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूमला केंद्रीय सशस्त्र पोलिस, राज्य राखीव पोलिस आणि स्थानिक पोलिस, अशी त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली आहे.\nमंत्रालयात निकालाची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने व्यवस्था केली आहे. मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या \"एलईडी' स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच 'Voter Helpline' या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ऍपवर मतदारसंघांचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.\nमुंबई mumbai लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies निवडणूक सकाळ प्रशिक्षण training ईव्हीएम व्हिडिओ भारत निवडणूक आयोग पोलिस मंत्रालय voter helpline गुगल counting\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/34306", "date_download": "2021-06-17T20:20:14Z", "digest": "sha1:6QATYZMMWQHPXRTNL625UBK7CJFFWNIF", "length": 7731, "nlines": 131, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला\nमुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला\n◼️ विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही : उच्च-तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\n➡ रत्नागिरी : अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू सुहास पेडणेकर आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय ���ामंत यांनी दिली. असे असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे सामंत यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी विशेष गट कार्यरत आहे. तर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.\nPrevious articleजिल्ह्यातील बसेस बेस्टला देण्यास माजी सभापती शौकत मुकादम यांचा विरोध\nNext articleजिल्ह्यात 24 तासात 66 कोरोना पॉझिटीव्ह\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू यांची निवड\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nराज्यात २४ तासांत १३२ पोलिसांना कोरोनाची लागण; चौघांचा मृत्यू\nविश्‍वकरंडक व आयपीएल होणे आवश्‍यक : रोहित शर्मा\nसिंधुदुर्गात 30 नवे पॉझिटिव्ह\nकोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफचे योगदान महत्वपूर्ण : उपमुख्यमंत्री अजित...\nकसोटी रँकिंगमध्ये रोहित शर्मा आठव्या स्थानी\nगणपतीपुळे येथे आयसोलेशन सेंटरची मागणी\n‘त्या’ क्रेन चालकाविरोधात गुन्हा दाखल\nआतापर्यंत 13 हजार 887 अहवाल निगेटीव्ह\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nरत्नागिरी तालुक्यात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nशिवाजीनगर येथून दुचाकी लांबवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/569", "date_download": "2021-06-17T21:12:24Z", "digest": "sha1:ZC5HZ4OV7P4KILQULYVBXYP6UHGFZGNO", "length": 9725, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "पेण: दरोडेखोरांकडून पोलिसांवर गोळीबार; दोघांना अटक | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र पेण: दरोडेखोरांकडून पोलिसांवर गोळीबार; दोघांना अटक\nपेण: दरोडेखोरांकडून पोलिसांवर गोळीबार; दोघांना अटक\nपेण : पेण येथून चोरीला गेलेली कार निर्दशनास येताच पोलिसांनी त्या कारचा पाठलाग केला. यात या कारचा अपघात झाला. यावेळी कारमधील दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. काल, गुरूवार (दि.२५) पहाटेच्या सुमारास आंबेगाव पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. यावेळी पोलिसांनी दोघा दरोडेखोरांना अटक केली. तर आणखी तिघांनी तेथून पळ काढला. दोन दिवसांपूर्वी पेणमधील कोस्तुभ भिडे यांच्या मालकीची इको कार चोरीला गेली. या कारचा शोध घेत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तपास करताना पोलिसांना ही कार पेण नगरपरिषदेच्या नाक्यावरून जात असल्याची निर्दशनास आली. यावेळी पोलिसांनी या कारचा पाठलाग केला. मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी दरोडेखोरांनी ही कार जोरदार पळवली असता पुढे आंबेगाव पेट्रोल पंपाजवळ उभा असणाऱ्या ट्रेलरला कारची जोराची धडक झाली. यावेळी या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी जात असताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याचबरोबर धारदार शस्त्रांचा धाक दाखवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील पाच जणांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. असून उर्वरित तीन चोरट्यांचा अजूनही पेण पूर्व भागातील परिसरात शोध सुरू आहे. या चोरट्यांनी चोरून नेलेल्या गाडीत धारदार तसेच दरोड्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र सापडले असल्याने हे चोरटे मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, पेण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा दरोडा टळला. पेणमध्ये गाडी पळवून नेणे आणि त्याच गाडीत बसून दरोडा टाकणे, पोलिसांवर गोळीबार करणे या घटना फिल्मी स्टाईल पेणमध्ये घडल्याने पेणवासिय व पोलिसही चक्रावून गेले.\nPrevious articleरत्नागिरीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी होणार साजरा\nNext articleराज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार\nचिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव द्यावे : मोहनराव केळुसकर\nसक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांना सोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन\n”महाराष्ट्रात शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही”\nकोरोना संकटात मोठा दिलासा; मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत पुण्यात 20 लाख नागरिकांची तपासणी\nजगभरात २४ तासांत कोरोनाच्या २.५४ लाख रुग्णांची नोंद\nपाणी योजनेला आणखी ९ महिन्यांची मुदतवाढ\nदोडामार्ग ता��ुक्यात कोवीड सेंटर सुरू\nकार्तिकीचा उत्सव शांतपणे आणि संयमाने साजरा करावा; ना. उदय सामंत यांचे...\nजिल्ह्यात 24 तासात 105 जणांचा अहवाल निगेटिव्ह\nखेड तालुक्यात पाच व्यापाऱ्यांविरोधात कारवाई\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nईव्हीएमविरोधी यात्रेचे आज महाडमध्ये आगमन\nअंगणवाडी सेविकांना विम्याची रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार; यशोमती ठाकूर यांचे निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/pregnant-mother-and-infectious-diseases-article-written-dr-sapana-chaudharee-272047", "date_download": "2021-06-17T20:05:33Z", "digest": "sha1:ZSGHNMJV6LNIJOJSYGXAO5DEDAITTJV2", "length": 10172, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गरोदर माता व संसर्गजन्य आजार", "raw_content": "\nगरोदर माता व संसर्गजन्य आजार\nकोरोनामुळे आपण सारेच खडबडून जागे झालो आहोत. पण एकूण संसर्गजन्य आजारांपासून गरोदर मातांनी स्वतःला अधिक सांभाळले पाहिजे.\nआजकाल, संसर्गजन्य आजाराने ग्रस्त लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणूनच, गर्भवती महिलांना फ्लू आणि विषाणूजन्य आजारांपासून दूर ठेवण्याची गरज आहे. यासाठी सावधगिरी बाळगण्यासाठी काही गोष्टी सांभाळा. संसर्गजन्य आजारामुळे आपल्याला दैनंदिन कामांमध्ये अडथळे येत असतील, श्वसनासंबंधी विकारांमुळे बऱ्याचदा कामावर जाणे टाळत असाल तर तसे न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि काही गोष्टींचे पालन करा. हा संसर्ग थुंकीवाटे, घरातील पाळीव प्राण्यांद्वारे, हवा तसेच अन्नाद्वारे पसरू शकतो. अन्न आणि पाण्याद्वारे विषाणुजन्य आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्या-पिण्याविषयी विशेष काळजी घ्यावी.\n- हातांची स्वच्छता महत्त्वाची ः संसर्गापासून वाचण्यासाठी सर्वात आधी हातांच्या स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. जेवणापूर्वी तसेच स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर स्वच्छ हात धुणे आवश्यक. वर्दळीच्या ठिकाणी गेल्यास विशेष काळजी घ्यावी. हाताला झालेली जखम उघडी ���ेवू नका, जेणेकरून या जखमेच्या माध्यमातून जंतू शिरकाव करतील आणि शरीरात आजार पसरू शकेल.\n- मास्कचा वापर करा ः जर आपल्याला खोकला आणि सर्दीची लक्षणे दिसत असतील तर मास्क किंवा रुमालाने तोंड झाकून ठेवा. जर तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. इतरांनी वापरलेले हातरुमाल, टॉवेल, कपडे वापरणे टाळा.\n- योग्यरित्या शिजवलेल्या अन्नाचे सेवन करा ः योग्यरित्या शिजलेल्या अन्नाचे सेवन करणे योग्य आहे. त्यामुळे त्या अन्नात कसल्याही प्रकारचे जंतू राहत नाही. तसेच खाण्यापूर्वी भाज्या आणि फळे चांगले धुवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र मिसळून त्यांचे सेवन करू नका. या दोन्ही पदार्थांना स्वतंत्रपणे खा. योग्य तापमानातच अन्न शिजवा. रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ सेवन करणे घातक ठरू शकते.\n- पाणी प्या ः शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नका. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा.\n- स्वतःच्या मर्जीने औषधांचे सेवन करू नका ः तुम्हाला आरोग्याविषयी काही समस्या भेडसावत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मर्जीने कोणत्याही प्रकारच्या गोळ्यांचे सेवन करू नका. असे करणे तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.\n- उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळा ः या काळात अन्नशुद्धतेची काळजी घेणे देखील फार गरजेचे आहे. कारण अन्नातून होणाऱ्या अथवा इतर संसर्गाचा थेट तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो. यासाठी बाहेरचे अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. बाहेर जाताना घरातील पाण्याची बाटली सोबत ठेवा. घरात शक्य तितकी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा.\n- गरोदर मातांसाठी लसीकरण आवश्यक ः गरोदर स्त्रीने लसीकरण घेतल्यास तिला लसीकरणाद्वारे प्रतिबंध होऊ शकणाऱ्या संसर्गांपासून थेट संरक्षण मिळते आणि गर्भाचेही संरक्षण होतेच. गरोदरपणात लसीकरण झालेल्या मातांद्वारे प्रादुर्भावाशी लढा देणारी प्रथिने, यांना प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) असे म्हटले जाते, त्यांच्या बाळांपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे बाळाला या जगात आल्यानंतरचे पहिले काही महिने विशिष्ट आजारांपासून अंशत: संरक्षण मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/02/savitribai-phule-yanchi-marathi-bhashan.html", "date_download": "2021-06-17T20:30:30Z", "digest": "sha1:RWYESPAKUHJPV76K5336OQSZCYIZTSB5", "length": 18966, "nlines": 119, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nसावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan\nसावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan\n“ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेणेची गोडी नाही\nबुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का\nअसा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावी झाला. लहानपणापासून खेळकर, खोडकर आणि धीट स्वभावाच्या सावित्रीचा वयाच्या नवव्या वर्षी १८४० मध्ये जोतिबांबरोबर विवाह झाला.\nRead also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध\nधूळपाटीवरील धुळाक्षरांनी त्यांची शिक्षणास सुरुवात झाली. मुलींना शिक्षण देणे हे सामाजिक परिवर्तनाचे मूलगामी साधन आहे, हे द्रष्ट्या सावित्रीबाईंनी जाणले.\nभारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालू ठेवले. मुलींना शिकवायला स्त्री-शिक्षिका असेल तरच शाळेत पाठवू, ही अट ऐकून काळाची गरज म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकविले. सुधारणेचा मूळ पाया शिक्षण आहे, हे जाणून जोतिबांनी स्त्री-शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून म्हणजे सावित्रीबाईंपासून केली.\n१ जानेवारी, १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली; ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या, सावित्रीबाई\nRead also : मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती\n१५ मे, १८४८ रोजी महारवाड्यात शाळा सुरू केली. त्या काळात महारवाड्यात शाळा काढणे, हे एक दिव्यच होते. मागास समाजातील शाळेत सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी शास्त्रशुद्ध शिकवण्याचे काम केले. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांची आपल्या कार्यावर अढळ श्रद्धा व निष्ठा होती. त्यांनी परिश्रम घेऊन अभ्यासक्रम तयार केला.\nत्या काळी मुलींना शाळेत पाठवायला पालक तयार नसत. त्यांना ते धर्माविरुद्ध वाटे; पण सावित्रीबाईंनी पालकांची समजूत काढून मुलींवर प्रेमाचे संस्कार करून त्यांना शाळेची गोडी लावली. या कामात त्यांना सगुणाबाईंची खूप मदत झाली. प्रतिकूल परिस्थितीतही न घाबरता पाच वर्षांत त्यांनी पुणे व परिसरात अठरा शाळा सुरू केल्या. त्यांच्या कार्याने भारावून जाऊन मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबागवाड्यात १६ नोव्हेंबर १८५३ या दिवशी फुले पती-पत्नीचा महावस्त्रे देऊन आदरपूर्वक सत्कारही झाला.\nसावित्रीबाईंनी केवळ शिक्षण क्षेत्रात काम केले असे नाही, तर विधवा स्त्रिया, अनाथ मुले यांच्याही त्या माऊली झाल्या.\nRead also : कल्पना चावला माहिती मराठी निबंध\n१८५१ मध्ये अस्पृश्यांसाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७६ आणि १८९६ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळातही त्यांनी मोलाची कामगिरी केली. दानशूरांच्या मदतीने हजारो लोकांच्या जेवणाची सोय केली. समाजकार्याच्या अहोरात्र व्यापातून सावित्रीबाईंनी साहित्याची फुलबाग फुलवली.\n२८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतिबांच्या निधनानंतरही त्या कार्यरत राहिल्या. जोतिबांचे सत्यशोधक समाजाचे समता आंदोलन त्यांनी पुढे चालू ठेवले. अद्भुत चिकाटी, अतुलनीय धैर्य, अपूर्व तत्त्वनिष्ठा आणि असामान्य बुद्धिमत्ता या गुणांनी परिपूर्ण असं सावित्रीबाईंचं व्यक्तिमत्त्व होतं.\n१८९७ मध्ये पुणे परिसरात प्लेग रोगाची साथ आली होती. तेव्हा सावित्रीबाई आपले वय विसरून दीन-दलितांच्या, अपंगांच्या झोपड्यांमध्ये जाऊन अहोरात्र सेवा करीत राहिल्या. हे बहुमोलाचे कार्य करीत असताना त्यांनाही प्लेग या रोगाची बाधा झाली आणि स्वतः प्लेगची शिकार झाल्या. १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले; पण जाताना आपला दत्तकपुत्र डॉक्टर यशवंतलाही समाजसेवेची मोलाची शिकवण देण्यास त्या विसरल्या नाहीत. “मानवता हाच धर्म आहे. गरीब, अशिक्षित, दलित, अपंगांना मदत करायला कधीही मागेपुढे पाहू नकोस.\" त्यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवून आपणही त्यांचा वारसा असाच पुढे चालू ठेवू या.\nभारतातील पहिल्या महिला सावित्रीबाईंचे कार्य शिक्षिकाइतकेच मर्यादित नसून अनाथ मातांच्या कैवारी, विश्वविवाहाच्या पुरस्का , बालहत्या प्रतिबंधक संगोपनाच्या माता, स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या त्या प्रणेत्या होत्या.\nआपल्या काव्यातून समाजजागृती करून अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्यही त्यांनी केले. त्या जशा उत्तम साहित्यिका होत्या तशाच त्या प्रभावी वक्त्याही होत्या.\nRead also : किरण बेदी मराठी निबंध\nसावित्रिबाई एक बुद्धिमान लेखिका व प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. त्यांचा हा गुण अनेकांसाठी अपरिचित राहिला. १८५४ साली 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह, १८९२ मध्ये 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हे सावित्रीबाईंचे साहित्य. त्यांच्या अनेक कवितांतून त्यांचं निसर्गप्रेम व भावसौंदर्य व्यक्त होतं. 'मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी' नावाचे पुस्तक १८९१ मध्ये प्रसिद्ध झाले. १८९२ मध्ये 'जोतिबांची भाषणे' या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले.\nमहात्मा फुले यांच्या कार्यावर अढळ निष्ठा ठेवून सार्वजनिक कार्यासाठी घराबाहेर पडलेली महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील त्या पहिली स्त्री आहेत.\nआजच्या पिढीला फुले पती-पत्नीचं जीवन आदर्श व प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही.\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध\nनर्मदा नदी की आत्मकथा पर निबंध मैं नर्मदा नदी हूँ मुझे गर्व है कि मैं भारत में बहती हूँ, जहाँ नदियों को माँ और उनके जल को अमृत के समा...\nअस्मिताओं का संघर्ष पाठ का सारांश - डॉ. श्यामचरण दुबे\nअस्मिताओं का संघर्ष पाठ का सारांश : अस्मिताओं का संघर्ष डॉ. श्यामचरण दुबे ( Shyama Charan Dubey )द्वारा लिखा गया एक निबंध है\nसूरज का सातवाँ घोड़ा - धर्मवीर भारती\nसूरज का सातवाँ घोड़ा : सूरज का सातवां घोड़ा धर्मवीर भारती द्वारा लिखा गया एक उपन्यास है जो कि तीन कहानियों का संग्रह है मित्रों इस लेख म...\nअशोक के फूल निबंध का सारांश - हजारी प्रसाद द्विवेदी\nअशोक के फूल निबंध का सारांश - हजारी प्रसाद द्विवेदी प्रस्तुत निबन्ध में हजारी प्रसाद द्विवेदी जी ने ‘अशोक के फूल’ की सांस्कृतिक परम्परा ...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/know-about-90s-bold-bollywood-actress-shilpa-shirodkar-464467.html", "date_download": "2021-06-17T20:15:23Z", "digest": "sha1:ZGZOWIKYS6CDFII575P4ID5LDVSX24W4", "length": 17214, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nबोल्ड सीन देऊन रातोरात स्टार झाली शिल्पा शिरोडकर,‘या’ कारणामुळे द्यावा लागला मनोरंजन विश्वाला निरोप\nबॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आल्या, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले. पण काही काळानंतर त्या बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब झाल्या. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आल्या ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले. पण काही काळानंतर त्या बॉलिवूडपासून पूर्णपणे गायब झाल्या. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या हॉटनेसमुळे शिल्पा संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली होती. अभिनेत्रीच्या बोल्ड सीनवर बर्‍याच चर्चा होत. शिल्पाने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती.\nसुरुवातीला शिल्पाला बॉलिवूडमध्ये एक ‘फ्लॉप’ अभिनेत्री म्हणून देखील पाहिले गेले होते. यामागचे कारण असे होते की, शिल्पाची एंट्री होटाच तो चित्रपट बंद पडत असे. त्यानंतर रमेश सिप्पी यांनी अभिनेत्रीला आपल्या चित्रपटात संधी दिली, हा चित्रपट होता 'भ्रष्टाचार'. या चित्रपटात तिला पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात शिल्पासह रजनीकांत, रेखा आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते.\nत्यानंतर शिल्पाचा 'किशन कन्हैया' हा चित्रपट 1990मध्ये बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीनमुळे ती खूप चर्चेत आली होती. या चित्रपटातील बोल्ड सीन त्या काळात खूप व्हायरल झाले होते. या चित्रपटात शिल्पासोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत होती. ज्यानंतर शिल्पाचे नशीब बदलले. त्या काळात तिने बॉलिवूडच्या बऱ्याच मोठ्या कलाकारांसोबत काम केले आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'जीवन की शतरंज', ‘रंगबाज’, ‘अपने दम पर’, ‘खुदा गवाह’ या चित्रपटांमध्ये शिल्पा झळकली आहे.\nपण काही दिवसानंतर शिल्पाचे करिअर फ्लॉप चित्रपटां���डे वळू लागले आणि तिने स्वत:ला चित्रपटांपासून दूर करण्याचा निर्णय घेतला. शिल्पा शेवट 'गज गमिनी' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट एमएफ हुसेन यांनी बनवला होता. ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित देखील या चित्रपटात होती. पण हा चित्रपट बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला.\n2000 मध्ये, अभिनेत्रीने यूके स्थित बँकर, अपरेश रणजितशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने लंडनमध्ये राहायला सुरुवात केली. शिल्पाला एक मुलगीही आहे. यूकेनंतर आता अभिनेत्री आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत दुबईमध्ये राहते. तिने 6 जानेवारी रोजी कोरोनाची लस देखील घेतली. कोरोनाची लस घेणारी ती बॉलिवूडची पहिली अभिनेत्री होती.\nआता शिल्पा शिरोडकरला दुबईचे प्रसिद्ध मॅगझिन 'वंडर मॉम'ने तिला 'कव्हर मॉम' बनवले आहे. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\n‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियमणी विद्या बालनची बहीण, एकमेकींच्या बाँडिंगबद्दल सांगताना म्हणाली…\nPHOTO | पत्नी सुनिता आहुजाच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलं कुटुंब, पाहा गोविंदाचे ‘फॅमिली’ फोटो\nKiara Advani | कियारा अडवाणीने शेअर केला टॉपलेस फोटो, पाहून आलिया भट्ट म्हणाली…\nSalman Khan Upcoming Film | ‘रेड’ फेम दिग्दर्शक राजकुमार गुप्ताची स्क्रिप्ट सलमानला आवडली अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत\nHappy Birthday Lisa Haydon | तिसऱ्यांदा आई बनणार लिसा हेडन, प्रेगन्सी लूकनेही देतेय बड्या अभिनेत्रींना टक्कर\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pune-rural/", "date_download": "2021-06-17T19:43:41Z", "digest": "sha1:5QCWITLXGCR25EVGOYYAEZPGYCM5ULPC", "length": 9124, "nlines": 102, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune Rural Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Rural Unlock News : पुणे ग्रामीण परिसरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू…\nएमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण परिसरातील अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित सर्व दुकानांना दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अन्य दुकाने सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्रातील कोरोना…\nPune News : भूविकास बँकेची थकबाकी भरण्यासाठी राज्याची एक रक्कमी कर्ज परतफेड योजना\nएमपीसी न्यूज - भूविकास बँकेची थकबाकी भरण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक रक्कमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे. 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांनी थकबाकी त्वरीत भुविकास बॅंकेत भरावी आणि…\nGrampanchayat Election News : मतदानाच्या दिवशी ग्रामपंचायत क्षेत्रातील आठवडे बाजारावर बंदी\nPune News : अपघात रोखण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवा…\nPimpri: सुरक्षेला धोका असलेल्या वीजयंत्रणेच्या तक्रारी करा आता ‘व्हॉटस्पॲपवर’\n��मपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या…\nPune : निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे 20 कोटींचे नुकसान\nपुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत एमपीसी न्यूज - ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे परिमंडलातील वीजयंत्रणेला अभूतपूर्व तडाखा बसला असून प्राथमिक अंदाजानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच प्रामुख्याने मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव या चार…\nPune : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 60 जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हे दाखल\nएमपीसी न्यूज - संचारबंदीचे पालन न करणाऱ्या 60 जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत घराबाहेर फिरल्याप्रकरणी 34 जणांवर, तर मास्क न घालणाऱ्या 26 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच…\nShirur: प्रशासनाने ग्रामीण भागात पुरेशा उपाययोजना कराव्यात – डॉ. अमोल कोल्हे\nएमपीसी न्यूज - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी पुरेशी उपाययोजना जिल्हा प्रशासनाने करावी,…\nVadgaon Maval : कर्जत कारागृहातून पळालेल्या दोघांना वडगाव मावळमधून अटक; पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण…\nएमपीसी न्यूज - कर्जत दुय्यम कारागृहातून कारागृहाच्या छताचे लोखंडी गज वाकवून आणि कौले उकलून पाचजण पळून गेले होते. चौघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून चौघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असताना चौघांनी कोठडीतून पलायन केले. तीन…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/IKX42U.html", "date_download": "2021-06-17T20:28:47Z", "digest": "sha1:S7TJDIECZTYRHGR5Z4VBJSFY2LWGWH3M", "length": 8292, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे - धनराज वंजारी", "raw_content": "\nHomeआत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे - धनराज वंजारी\nआत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे - धनराज वंजारी\nआत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे - धनराज वंजारी\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार मध्ये एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांना जबाबदार धरण्यात आले आहे. सुशांतची आत्महत्या ही एक मेंटल व सायकॉलॉजिकल लिंचींग असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हि त्यात मोडतात. अशा प्रकारे लिंचिंग करणाऱ्यांविरुद्ध सामाजिक दायित्व म्हणून वंचित बहुजन आघाडी एक मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती वंचितचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी दिली.\nराज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. पेरणी केली तर पाऊस नाही, बँका कर्ज द्यायला तयार नाही, बोगस बियाणांची विक्री होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत, सरकार मदत करायला तयार नाही जी मदत मिळते ती अपुरी असते, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. परिणामी शेतकऱ्यांचे मानसिक, सामाजिक खच्चीकरण होते व तो आत्महत्या करतो. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातही बिहार मधील मुजफ्फरपुर या ठिकाणी एक याचिका दाखल करण्यात आली असून सुशांतने आत्महत्या केली नसून त्याच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार, निर्माते व दिग्दर्शक जबाबदार असल्याचा संशय त्यात व्यक्त करण्यात आला आहे.\nसुशांत प्रकरणात मुंबई मध्ये देखील एक जनहित याचिका दाखल झाली पाहिजे हे आपले सामाजिक दायित्व असून मेंटल लिचिंगवर कायदा करण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी मांडले. याबाबत लवकरच एक आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी ��ेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/foot-prints-tiger-were-found-bela-bhandara-district-12892", "date_download": "2021-06-17T21:35:19Z", "digest": "sha1:DWIGPBZN2GKW5AA46HL2SIA3CSQ5X6XY", "length": 11045, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता 5 च्या आत घरात...लॉकडाऊन नाही तर 'हे' आहे कारण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता 5 च्या आत घरात...लॉकडाऊन नाही तर 'हे' आहे कारण\nआता 5 च्या आत घरात...लॉकडाऊन नाही तर 'हे' आहे कारण\nबुधवार, 12 मे 2021\nभंडारा जिल्ह्याच्या बेला गावाजवळ वनविभागाला चक्क वाघाचे पंचमार्क सापडले असून तुमच्या गावात वाघ फिरत आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.\nभंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्याच्या बेला Bela वासियो आता 5 च्या आत व्हा घरात. नाही नाही आम्ही तुमच्या गावात विशेष लॉकडाउन Lockdown बाबात बोलत नाही. तर तुमच्या गावाजवळ वनविभागाला चक्क वाघाचे पंचमार्क Foot prints सापडले असून तुमच्या गावात वाघ फिरत आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. Foot prints of tiger were found in the Bela of Bhandara district\nभंडारा जिल्ह्याच्या बेला गावात एकता मैदान ते बेला कोरंभी रोड वर रेल्वे लाइन शिवारात वाघाच्या पायाचे ठसे पसापडले आहेत. समाजसेवी पवन मस्के यांनी या संदर्भात भंडारा वन विभागाला यांची माहिती दिली असता, वनविभागाने क्षणाचा विलंब न करता घटनास्थळ गाठत पंचनामा सुरु केला. पाहणी दरम्यान वाघाचे ठसे सापडले आहेत.\nहे देखील पहा -\nत्यामुळे ह्या बेला गावात वाघाचा वावर असल्याची स्पष्ट झाले आहे. बेला गावातील आणि गावाजवळ इतर पिंडकेपार, कोरम्बी, दवड़ीपार गावात कोरोना नंतर वाघाची दहशत निर्माण झाली आहे. Foot prints of tiger were found in the Bela of Bhandara district\nलामजना लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nगावकर्यांनी विशेष काळजी घेऊन 5 च्या आत घरात येऊन कोणीही बाहेर न निघण्याचे आणि, अत्यावश्यक रित्या घराबाहेर पडण्याची गरज असल्यास 4 ते 5 लोक काठया घेऊन निघण्याचे आवाहन वनविभागा सह समाजसेवी पवन मस्के यांनी केले आहे.\nप्राणी पक्षांना वनविभागाने सोडवले कैदेतून\nसांगली : मिरजेतील Miraj एका रेस्क्यू सेंटरवर वन्यप्राणी Wildlife आणि पक्षी Birds...\nअन्न प्राशनाच्या सोहळ्यात देशी विदेशी पदार्थ; रोकडे कटुंबाचा अनोखा...\nभंडारा: हौसेला मोल नाही असे म्हणतात,मग या हौसेला संस्काराची जोड मिळाल्यास त्यातून...\nसागर राणा हत्याकांड: छत्रसाल स्टेडियमवर सुशील कुमारच्याच हत्येचा...\nनवी दिल्ली : पैलवान सागर राणा Sagar Rana खून प्रकरणातील एक नवीन खुलासा समोर...\nशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारातच गुरुजींचे...\n20 मार्च 2020 पासून ज्ञानाचे मंदिर असलेल्या देशभरातील शाळा बंद झाल्या, दररोज...\n'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर\nपुणे : नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना आणि...\nमेळघाटात भवाई पूजा करून नव्या वर्षाला सुरवात\nअमरावती - राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतात वर्षभरच्या...\nवाहन चालवताना डुलकी आल्यास तुमची गाडीच उठवेल तुम्हाला \nतासन् तास गाडी चालवून वाहन चालकांना अचानक डुलकी येते आणि मग घडतो अपघात....\n19 किलोमीटरच्या ताडोबा अभयारण्य मार्गावर तब्बल 63 गतिरोधक\nताडोबा व्याघ्र प्रकल्पात जायचं आहे तर मग तयारी करा 63 गतिरोधक पार करण्याची. 19...\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत...\nडोंबिवली - मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे...\nNarcissistic disorder : अति लाड, प्रेमाने मुलांमध्ये विकृत मानसिकता...\nअकरा वर्षाच्या कमलने त्याच्या मित्राची टॉय कार तोडली. मित्राची टॉय कार...\nइंधनदरवाढीविरोधात 16 जूनपासून डाव्या पक्षांचे देशव्यापी आंदोलन\nनवी दिल्ली : इंधनदरवाढ Rising fuel prices, जीवनावश्यक वस्तू essential...\nइंदूरच्या प्राणी संग्रहालयात साडेसतरा वर्षाच्या वाघाचा मृत्यू\nइंदूर : इंदूरच्या Indore कमला नेहरू प्राणी संग्रहालयात Kamala Nehru Zoo...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mistake-fadnavis-government-regarding-maratha-reservation-12705", "date_download": "2021-06-17T20:42:59Z", "digest": "sha1:F5ZZTZWEA4TVGO4Z46DBPBX7VUNFPHWE", "length": 11400, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मराठा आरक्षण बाबत फडणवीस सरकारकडूनच चुक- दीपेश म्हात्रे | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षण बाबत फडणवीस सरकारकडूनच चुक- दीपेश म्हात्रे\nमराठा आरक्षण बाबत फडणवीस सरकारकडूनच चुक- दीपेश म्हात्रे\nबुधवार, 5 मे 2021\nमराठा आरक्षणाचा कायदा तत्कालीन फडणवीस सरकार कडून चुकीचा मांडल्याने सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला आणि त्याचे खापर जाणीवपूर्वक ठाकरे सरकारवर भाजपकडून फोडले जात आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी तथा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे\nडोंबिवली : मराठा आरक्षणाचा कायदा तत्कालीन फडणवीस सरकार Government कडून चुकीचा मांडल्याने सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला आणि त्याचे खापर जाणीवपूर्वक ठाकरे सरकारवर भाजपकडून BJP फोडले जात आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेना ShivSena युवासेना जिल्हाधिकारी तथा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. Mistake from Fadnavis government regarding Maratha reservation\nसुप्रीम कोर्टाने Supreme Court राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. आणि या अपयशाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात येते आहे.\nहे देखील पहा -\nतसेच खापर ठाकरे सरकारवर फोडले जात आहे. पण हे पुर्णतः चुकीचे आहे. मराठा आरक्षणाचा कायदा तत्कालीन फडणवीस Fadnavis सरकार कडूनच चुकीच्या पद्धतीने मांडल्याने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले असे शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी तथा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हंटले आहे.\nपश्चिम बंगाल हिंसाचाराच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला निषेध\nम्हात्रे यांनी सांगितले की मी ओबोसी समाजाचा असलो, तरी मराठा समाजातील तरुणांसोबत नेहमीच असतो. मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण मिळणे गरजेचे असून मी त्यांच्यासोबत आहे. पण राज्य आणि केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष देण्याची आता खरी गरज असल्याचे सांगितले आहे.\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nबीडमध्ये आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक\nबीड - राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी Maratha Reservation आक्रमक झाला असतांना आता...\nस्वबळाचे अजीर्ण : शिवसेनेचा नाना पटोलेंना टोला.\nमुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) गेले काही...\nट्विटरकडून नव्या आयटी नियमांसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती\nवृत्तसंस्था : केंद्र सरकारच्या Central Government नव्या माहिती तंत्रज्ञान...\nछगन भुजबळांचे आंदोलन ही नौटंकी आहे - चंद्रशेखर बावनकुळे\nनागपूर - ओबीसी OBC आरक्षणाच्या प्रश्नावर छगन भुजबळ Chhagan Bhujbal...\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात\nकोल्हापूर : कोल्हापूर मधून आज मराठा क्रांती मोर्चाची एक मशाल पेटवली जात आहे. सकाळी...\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\n''माओवाद्यांचं मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी...\nसोलापूर - शिवसंग्रामचे Shivsangram अध्यक्ष विनायक मेटे Vinyak Mete यांचा...\nसंभाजीराजेंचा आंदोलनाचा इशारा, तर शाहू छत्रपतींचा सबुरीचा सल्ला\nकोल्हापूर - मराठा आरक्षणावरून Maratha Reservation राज्यातील वातावरण तापल आहे....\nWorld Blood Donor Day - रक्तदान केल्यानं शरीराला होतात हे फायदे\nWorld Blood Donor Day - रक्तदान करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उ��थापालथ सुरू...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/nashik-municipal-corporation-statement-regarding-vaccination/", "date_download": "2021-06-17T20:19:39Z", "digest": "sha1:24TX3HGBIPN56LGW23EPFW7CICGQZWQN", "length": 4888, "nlines": 60, "source_domain": "janasthan.com", "title": "Nashik Municipal Corporation Statement Regarding Vaccination", "raw_content": "\nसोमवारी होणाऱ्या लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेचे निवेदन\nसोमवारी होणाऱ्या लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेचे निवेदन\nनाशिक महानगर पालिका हद्दीत उद्या सोमवारी कोणाला करता येणार लसीकरण\nनाशिक – नाशिक महानगर पालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्रात उद्या सोमवार दिनांक १० मे २०२१ रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण (Vaccination) चालू राहणार असून ज्या नागरीकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.त्याच नागरीकांनी निश्चित केलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर लस मिळणारआहे.ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नसेल अशा नागरीकांना लस मिळणार नसल्याने त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेतर्फे (Nashik Municipal Corporation) करण्यात आले आहे.\nसोमवार दि :१०-०५-२०२१ रोजी मनपा हद्दीतील 45+ वयोगटातील लसीकरण बंद राहणार \nत्याचप्रमाणे उद्या ४५ वर्षावरील नागरीकांसाठी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण (Vaccination)बंद राहणारअसून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.लस उपलब्ध झाल्यानंतर त्या संदर्भात कळविण्यात येईल.असे आवाहन नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आले आहे.\nनाशिक महानगर पालिका उभारणार लहानमुलांसाठी १०० बेडचे हॉस्पिटल\nनाशिक जिल्ह्यात आज ३०२५ कोरोना मुक्त तर ३००२ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/man-behind-big-boss-voice/", "date_download": "2021-06-17T21:09:22Z", "digest": "sha1:GCVGDNVKYSH63DNMLB3UVXEW5MAI5YDP", "length": 9102, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "Bigg Boss चा भारदस्त आवाज ऐकला, आता ते कोण आहेत हेही जाणून घ्या! - Khaas Re", "raw_content": "\nBigg Boss चा भारदस्त आवाज ऐकला, आता ते कोण आहेत हेही जाणून घ्या\nin जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nबिग बॉस १३ सुरु झाले आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चालली आहे. परंतु प्रेक्षकांना नेहमी प्रश्न पडतो कि बिग बॉस आहे तरी कोण कारण बिग बॉसचा फक्त आवाज ऐकू येतो तो दिसत नाही. अनेक जण वेगवेगळे अंदाज बांधतात परंतु आम्ही तुम्हाला सांगणार आहो कि खरा बिग बॉस कोण आहे.\nहा शो मागील १३ वर्षापासून चालू आहे, एक घर आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले स्पर्धक या मध्ये राहतात. जो शेवट पर्यंत टिकतो आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे बिग बॉसचा विजेता ठरविला जातो.\nबिग बॉसच्या घरातील सदस्य, त्यांचा स्वभाव आणि विविध परिस्थितींशी सामना करण्याची त्यांची ताकद अशा अनेक घडामोडी पाहणे रसिकांना आवडते. या कार्यक्रमातील सगळ्याच सिझनचे स्पर्धक, सूत्रसंचालक सलमान खान यांना प्रेक्षकांचे नेहमीच प्रेम मिळाले आहे.\n‘बिग बॉस चाहते हैं’ हा भारदस्त आवाज ऐकला कि चांगले चांगले स्पर्धक थंड होतात आणि त्याचा आदेश मानतात. बिग बॉस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच प्रेक्षक या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत.\nया कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच अतुल कुमार यांचा आवाज या कार्यक्रमाला लाभलेला आहे. त्यांच्या या आवाजामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. अतुल कुमार हे अनेक वर्षांपासून डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करतात. ते 2002 ला या क्षेत्रात आले. या क्षेत्रात प्रस्थापित व्हायच्याआधी त्यांनी काही छोट्या-मोठ्या नोकऱ्या देखील केल्या आहेत.\nहे काम देखील मोठ्या जिकरीचे आहे कारण यांना २४ तास सेट वर हजर राहावे लागते कारण कोणाला कधी कुठला आदेश द्याचे काम पडेल हे सांगता येत नाही. अतुल कुमार हे मुळचे लखनो येथील आहे. शो मधील अनेक जुने स्पर्धक अतुल ला भेटलेले आहे. अतुल आणि सलमानचा वाढदिवस एकाच दिवशी येतो हे देखील विशेष आहे.\n‘आयरन मैन’, ‘एवेंजर’, ‘कैप्टन अमेरिका’ सारख्या मोठ मोठ्या हॉलीवूड चित्रपटात अतुलचा हिंदी साठी आवाज वापरण्यात आलेला आहे. डबिंग आर्तीस्ट म्हणून अतुलचे नाव या क्षेत्रात मोठे आहे. २००७ मध्ये ��लेली विवेगम या तमिळ चित्रपटास हिंदीसाठी अतुलचा आवाज वापरण्यात आला होता.\nसोनी टिव्हीने त्यांना 2003 मध्ये पहिला मोठा ब्रेक दिला. मोना सिंगची जस्सी जैसी कोई नही ही मालिका प्रचंड गाजली होती. याच मालिकेच्या काही प्रोमोमध्ये अतुलचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला होता. त्यांनी आजवर अनेक पाश्चिमात्य देशातील मालिका, चित्रपटांना हिंदी भाषेत डब केले आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\nविदेशात जन्मलेल्या या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये आहे बोलबाला\nनाना पाटेकर यांना मल्हारशिवाय देखील होता आणखी एक मुलगा…\nनाना पाटेकर यांना मल्हारशिवाय देखील होता आणखी एक मुलगा...\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/bamboo-seedlings", "date_download": "2021-06-17T21:07:16Z", "digest": "sha1:BGA6MA2DCVILLFI7SU525OHACPEOO6C4", "length": 5378, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Bamboo seedlings", "raw_content": "\nआनंद व समृद्धीसाठी बांबूची रोपे\nवास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये काही विशिष्ट प्रकारची झाडे आणि वनस्पती हे वास्तुतील दोष दूर करण्यासाठी आणि जीवनात सकारात्मकतेसह आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय मानले गेले आहेत.\nघरात किंवा कामावर अशा वनस्पती लावल्यास बरकत होते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते. फेंगशुईच्या मते बांबूच्या झाडाला शुभ आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. वास्तु विज्ञानानुसार बांबूच्या झाडाला दिशानिर्देशानुसार योग्य स्थान दिल्यास चमत्कारीक लाभ होतो. बांबूची अद्भुत वनस्पती नकारात्मक उर्जा नष्ट करते, आणि त्याच वेळी, तो आपल्या सभोवतालच्या वातावरणास शुद्ध देखील करते, म्हणूनच ते घरात लावले जाणे आवश्यक आहे. ते लाल फितीने बांधले पाहिजे आणि एका काचेच्या भांड्यात पाण्यात ठेवावे.\nवादविवाद दूर ठेवतो- सकारात्मक उर्जाने भरलेली हिरवी बांबूची झाडे घरात किंवा कामाच्या ठिकाणी जिथे ठेवली जाते तेथे त्रास होत नाही. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसतात तेथे बांबूची लागवड करावी. बांबूचा रोप पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय राखण्यास मदत होते. आपापसातील प्रेमासाठी बांबूचा वापर शुभ आहे\nचांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य- फेंगशुईमध्ये, बांबूची झाडे घरी ठेवण्याचा एक विशेष फायदा आहे. बांबूच्या झाडाला आनंद, समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. फेंगशुईच्या मते, घरात किंवा ऑफिसमध्ये भाग्यवान बांबू ठेवल्यास समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. सात, नऊ बांबू देठांचा उपयोग चांगली नाती, आरोग्य आणि नशीब यासाठी केला पाहिजे.\nआर्थिक भरभराटीसाठी- घरामध्ये आर्थिक सुबत्ता आणि शांती मिळण्यासाठी पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला बांबूची रोपे ठेवा. बांबूच्या देठांचा वापर तुम्हाला फायदे देईल जेणेकरून आयुष्यात पैशांची कमतरता भासू नये. फेंगशुईच्या मते बांबूचे देठ संपत्तीला आकर्षित करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-corona-update-news-271", "date_download": "2021-06-17T21:00:13Z", "digest": "sha1:54CFH6KPDJTV25Z4UXZUYULHIHX2TCHN", "length": 4096, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon corona update news", "raw_content": "\nजिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरतेय\nसलग दुसर्‍या दिवशी करोनाचे नवे 80 रुग्ण : 242 बाधित करोनामुक्त\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nजिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे.\nआज शुक्रवारी 11 जून रोजी जिल्ह्यात नव्याने 80 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 242 बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच उपचारादरम्यान एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.\nजिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 7, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 6, अमळनेर 3, चोपडा 5, पाचोरा 8, धरणगाव 1, यावल 3, एरंडोल 4, जामनेर 4, रावेर 4, पारोळा 2, चाळीसगाव 25, मुक्ताईनगर 2, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 2 असे एकूण 80 रुग्णांचा समावेश आहे.\nभडगाव त��लुक्यात आज कोरोनाचा नवा एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आज शुक्रवारी जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 41 हजार 369 एवढी झाली आहे.\nतर 1 लाख 36 हजार 684 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. तसेच आजपावेतो उपचार सुरु असतांना 2 हजार 560 एवढ्या बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lalbaugcha-raja-ganeshotsav/", "date_download": "2021-06-17T20:54:10Z", "digest": "sha1:WQSCVGFLEOIOABOEWBOOKJSTP7ACELID", "length": 3285, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "lalbaugcha Raja Ganeshotsav Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLalbaughcha Raja: इतिहासात पहिल्यादांच लालबागचा राजाचा गणेशोत्सव रद्द; रक्तदान, प्लाझ्मा दानचे कॅम्प…\nएमपीसी न्यूज- मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा या मंडळाने गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात व राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मंडळ सामिनीने गणेशोत्सव रद्द करून आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leh/", "date_download": "2021-06-17T19:35:31Z", "digest": "sha1:SQWLQKMQFH5G2ERCUJRETRIWF5SX5BSA", "length": 3039, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "leh Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : उलगडला कन्याकुमारी -लेह सायकलस्वारीचा रोमांचक प्रवास \nएमपीसी न्यूज- 'भारतीय विद्या भवन', 'इन्फोसिस फाऊंडेशन' च्या वतीने 'कन्याकुमारी ते लेह-लडाख ' यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. 'भीतीवर मात करा' 'काँन्करिंग द फिअर' हा संदेश…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्मह���्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/33814", "date_download": "2021-06-17T20:21:07Z", "digest": "sha1:ZYET275PS3GW5ZYYBI44FZAZ7EEOMVBM", "length": 8210, "nlines": 130, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "दुचाकीची एसटीला धडक; स्वारावर गुन्हा दाखल | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी दुचाकीची एसटीला धडक; स्वारावर गुन्हा दाखल\nदुचाकीची एसटीला धडक; स्वारावर गुन्हा दाखल\nरत्नागिरी : दुचाकी बेदरकारपणे चालवून एसटीला धडक देणाऱ्या स्वाराविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कमलेश संतोष कदम (वय २६, साई सुनंदा अपार्टमेट, शांतिनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २५ सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास माळानाका येथील अंबिका हार्डवेअर दुकानासमोर डिव्हाडरजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दुचाकी (एमएच-०८एएम-१०९६) घेऊन रत्नागिरीकडे येत असताना माळनाका येथे दुचाकी निष्काळजीपणे चालवून एसटी स्टँडकडे जाणारी एसटीच्या (एमएच-१४बीटी-१७६३) चालकाच्या बाजूस पुढील चाकाचे मागील बाजूस धडक दिली. यामध्ये स्वार स्वतः जखमी झाला. दुचाकी व एसटीचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस नाईक रुपेश भिसे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कोकरे करत आहेत.\nPrevious articleपंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन\nNext articleब्रेकिंग : रत्नागिरी शहरात बिबट्याचा वावर\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू यांची निवड\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nराज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ८०.४८%\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी\nबीएलओ यांनी मिळणार ५ हजार ऐवजी ६ हजार रुपये मानधन\nब्रेकिंग : ब्लॅंकेट, चादर, बेडशीट ने भरलेल��� संशयास्पद टेम्पो पोलिसांनी पकडला\nशिख विरोधी दंगलः ३४ दोषींना जामीन\n“उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा”\nकुणकेश्वर बाजारपेठेत दुकानाला आग; लाखोंचे नुकसान\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\n” वाचू आनंदे “\nखा. विनायक राऊत यांची जिल्हा रुग्णालयांना C.S.R फंडातून वेंटिलेटर देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/category/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-17T20:39:40Z", "digest": "sha1:MCEWAPZCOHLZNKSRIQUJJ24O6OJL5QZI", "length": 7686, "nlines": 141, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "रत्नागिरी | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू यांची निवड\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nजिल्ह्यात आज 594 कोरोना पॉझिटिव्ह तर 13 जणांच्या मृत्यूची नोंद\nदिलासादायक : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर 8.87 टक्क्यापर्यंत पर्यंत कमी\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी\nरत्नागिरी शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना व वाहतूक व्यवस्थापन...\nब्रेकिंग : रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणेच्या मदतीला आली तद्न्य चार डॉक्टरांची टीम\nम्हणून घोषित करण्यात आले संगमेश्वरला कोरोना विषाणू बाधित क्षेत्र…\nचित्रशाळांमध्ये बाप्पा लागले आकार घेऊ…\nदिलासादायक बातमी : जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेट मध्ये घट, तिसऱ्या स्तराच्या दिशेने...\nरत्नागिरी शहरात रस्ते खचले, गाड्या रुतल्या; नागरिकांनी व्यक्त केला संताप\nमुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान\nजिल्ह्यात 24 तासात 697.20 मिमी पावसाची नोंद; खेड मध्ये सर्वाधिक\nभडकंबा मोरेवाडीतील ग्रामस्थ���ंनी केली मोडकळीस आलेल्या विद्युत पोलची डागडुजी\nऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवरील सीमा शुल्कात सूट, पंतप्रधानांसोबतच्या उच्चस्तरिय बैठकीत निर्णय\nकोरोनातून बरा झालेला सचिन तेंडुलकर करणार प्लाझ्मा दान\nमोदींच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक\nरोहित पवारांवर निवडणुक आयोगानं कारवाई करावी : राम शिंदे\nभारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिला कसोटी सामना : भारतीय संघानं नाणेफेक...\nतरुणांच्या पुढाकाराने मालवणात कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nजिल्ह्यात किसान सन्मान योजनेच्या अपात्र लाभार्त्यांकडून 26 लाख 80 हजारांची वसुली\nदुचाकीला धडक देणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-17T20:25:15Z", "digest": "sha1:GMTBTOXVCWPLENTDLB65E4NDHDN7VRBE", "length": 4566, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बीटकॉइन Archives - Majha Paper", "raw_content": "\nया देशात बीटकॉइनला मिळाली पहिली कायदेशीर मान्यता\nआंतरराष्ट्रीय, अर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nमध्य अमेरिकेतील अल साल्वाडोर या देशाने जगात सर्वप्रथम आभासी चलन बीटकॉइन ला कायदेशीर मान्यता देऊन अशी मान्यता देणारा जगातील पहिला …\nया देशात बीटकॉइनला मिळाली पहिली कायदेशीर मान्यता आणखी वाचा\nअमेरिकेत वेगाने सुरु होताहेत बीटकॉइन एटीएम\nआंतरराष्ट्रीय, अर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nअमेरिकेत बीटकॉइनसह अन्य क्रिप्टोकरन्सीचा वापर वेगाने वाढला असून त्यामुळे मोठ्या संख्येने बीटकॉइन एटीएम सुरु झाली आहेत. अगदी सिगारेटच्या दुकानापासून पेट्रोल …\nअमेरिकेत वेगाने सुरु होताहेत बीटकॉइन एटीएम आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उप���ुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/HQbqdk.html", "date_download": "2021-06-17T21:18:34Z", "digest": "sha1:NYYBSLECX4GCMAG2MXEEWLUVK2ZPYTWO", "length": 12543, "nlines": 70, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शेतमजुराने वाचवले रेल्वे अपघातामुळे होणारे हजारो लोकांचे प्राण", "raw_content": "\nHomeArticle : साहित्यशेतमजुराने वाचवले रेल्वे अपघातामुळे होणारे हजारो लोकांचे प्राण\nशेतमजुराने वाचवले रेल्वे अपघातामुळे होणारे हजारो लोकांचे प्राण\nएक साधासुधा गरीब पण संवेदना जिवंत असणारा भारतीय नागरिक सुद्धा हजारो जणांचे प्राण वाचवू शकतो\nया फाटक्या दिसणाऱ्या माणसाने शुक्रवारी (१९ जुन) संध्याकाळी ५.२५ वाजता त्रिपुरात वाचवले अगणित लोकांचे प्राण....\nगेले अनेक दिवसात त्रिपुरात कोसळणाऱ्या धुवाधार पावसामुळे रेल्वेमार्गाच्या शेजारची माती भुसभुशीत झाल्याने एका अत्यंत अडचणीच्या ठिकाणी रेल्वेमार्गावर इथली दरड कोसळली असल्याचे स्वपन देबर्मा या गरीब शेतमजुराने पहिली. स्वपन तेव्हा दुपारचे जेवण करून आपल्या शेतीच्या रोजंदारीच्या कामावर आपल्या लहानग्या मुलीसोबत निघाला होता. गावापासून खूप लांब असलेल्या या ठिकाणी काही तासातच अंबासा वरून आगरतळाला जाणारी रेल्वे धडधडत जाणार होती.काय भीषण प्रकार होऊ शकतो हे लक्षात आल्यावर लगेच स्वपन आपल्या मुलीला घेऊन अर्ध्या दिवसाच्या रोजंदारीच्या त्याला मिळणाऱ्या पैशांचा विचार न करता धावत पुढे निघाला आणि एका मोकळ्या ठिकाणी थांबला. जवळपास ३ तासांनी बहुधा पावसामुळे नेहमी वेळेवर येणारी ही रेल्वे त्या दिवशी मात्र अजून उशिरा धडधडत येताना स्वपनला दुरूनच दिसली.\nस्वपनने आपल्या कमरेचा छोटासा फाटका टॉवेल रेल्वेमार्गावर उभा राहून इशारा म्हणून जोरजोरात हलवायला सुरुवात केली. पण हे इतके बहुधा पुरेसे नाही असे लक्षात आल्यावर आता त्याने आपल्या हातातली पिशवी एका हातात आणि टॉवेल एका हातात असे धरून आता रेल्वेमार्गावर उड्या मारायला सुरुवात केली. वेगात धडधडत येणाऱ्या रेल्वेच्���ा मार्गात उभे राहून हे जीवावरचे काम करताना आधी स्वपनने आपल्या लहानगीला रेल्वेमार्गापासून दूर उभे केले होते. डोंगर दर्यांनी भरलेल्या पण कदाचित उशीर झाल्याने त्रिपुरातल्या रेल्वेमार्गावरून वेगात सुसाटत निघालेल्या रेल्वेच्या चालकाने हातात काहीतरी धरून हलवत उड्या मारणाऱ्या एका बारीक चणीच्या इसमाला बर्यापैकी जवळ आल्यावर पाहिले आणि ताकतीचे आयत्या वेळचे ब्रेक्स लावत हजारो प्रवाशांना घेऊन सुसाटत निघालेली रेल्वे कशीबशी स्वपनच्या समोर काही अंतरावर येऊन थांबवली.\nस्थानिक भाषा न येणाऱ्या चालकाला स्वपन याने पुढे रेल्वेमार्गावर दरड कोसळली असल्याचे हातवाऱ्यांनी सांगितले. चालकाने घडलेल्या प्रकाराची कल्पना त्वरित संबंधीत कार्यालयात पोचवली आणि मागून येणाऱ्या गाड्या थांबवण्याची व्यवस्था केली. आता स्वपनला घेऊन चालक पुढे चालत निघाला आणि मार्गावर कोसळलेली दरड पाहून स्वपन नसता तर काय भीषण प्रकार घडला असता हे समजून अंतर्बाह्य हादरला.दरड पाहिल्यावर स्वपनची भाषा येत नसल्याने पहिली काय गोष्ट चालकाने केली असेल तर स्वपनला अत्यानंदाने मिठी मारली आणि त्याचे कौतुक केले.\nपहिलं म्हणजे तू एक जबऱ्या पिता आहेस कारण छायाचित्रात दिसते आहेस त्यावरून तुझ्या पायातली स्लीपर तू आपल्या लहानग्या मुलीच्या पायात घातली आहेस आणि तू मात्र अनवाणी चालत आहेस....\n...हातावर स्वतःचे आणि स्वतःच्या मुलीचे पोट असूनही, अर्ध्या दिवसाची पूर्ण मजुरी वाया जाणार आणि कदाचित घरी संध्याकाळची भाकरी शिजणार नाही हे पक्के ठाऊक असूनही, रेल्वे थांबली नाहीतर स्वतःचा जीव धोक्यात येऊ शकतो याची पूर्ण जाणीव असूनही, स्वतःच्या मुलीचे भवितव्य पणाला लावून प्रसंगावधान राखून रेल्वेमार्गावर जीवाच्या आकांताने धावत निघालेला स्वपन या धाडसी भारतीय नागरिकाने शुक्रवारी संध्याकाळी केवळ शेकडो प्राण वाचवले असे नाही तर या घरी परतणाऱ्या जीवांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या हजारोंचे आशीर्वाद सुद्धा मिळवले....\nतुला आम्हां देशवासीयांकडून करोडो मुजरे\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/11/25/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T21:31:46Z", "digest": "sha1:2BZCSP6SKQVQPPZJ75RNSXE6MIDT2GXJ", "length": 19658, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "पर्यटन विकास संधीबाबत नागपूरात कोकण पर्यटन परिषद", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राच��� शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nपर्यटन विकास संधीबाबत नागपूरात कोकण पर्यटन परिषद\nकोकण : कोकणात पर्यटकांची वाढ होऊन येथील पर्यटन उद्योगाला चालना देण्याच्या उद्देषाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने TAAMT या संस्थेच्या मदतीने नागपूर येथे 07 व 08 डिसेंबर 2019 रोजी कोकण पर्यटन परिषद आयोजित केली आहे. या आयोजित होणाऱ्या परिषदेमध्ये नागपूर येथील पर्यटन व्यावसायिकांना कोकणातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. तसेच कोकणातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, वाहन सेवा, टूर ऑपरेटर, निवास न्याहरी, महाभ्रमण, जलक्रिडा, स्कुबा डाविंग व साहसी क्रिडा यांची माहिती दिली जाईल. या कार्यशाळेमुळे कोकणातील व्यावसायाला व इतर खाजगी उद्योजकांना लाभ व कोकणात जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करणे शक्य होईल .\nराज्यातील कोकण विभाग हा पर्यटनासाठी विविध निसर्गसौंदर्य व वैविध्यतेने समृध्द आहे. विविध समुद्रकिनारे, जलदुर्ग, इतिहासकालीन गड, किल्ले, मंदिर वास्तू आहेत. त्याचबरोबर कातळशिल्पे व निसर्गसौंदर्याने कोकण समृध्द आहे. कोकणातील मेवा व विविध खाद्यपदार्थ उद. उकडीचे मोदक, सोलकढी, कोंबडी वडे इ. खाद्यपदार्थ देखील पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करतात.\nकोकणातील उद्योजकांना या कार्यशाळेत सहभाग घ्यावयाचा असल्यास उदय कदम मो.क्र.9987445511 यांच्याशी संपर्क साधा असे वरिष्ट प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी कळविले आहे.\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nकोरोना पार्श्वभूमीवर कोकण विभागात सज्जता ; लोकल प्रवाशी कमी व्हावी यासाठी तपासणी होणार – विभागीय आयुक्त शिवाजी दौड\nअखेर नारायण राणे भाजपावासी; स्वाभिमान भाजपात विलीन\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच���या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-female-genital-mutilation-is-still-in-practice-in-african-and-middle-eastern-cou-5179552-PH.html", "date_download": "2021-06-17T20:16:25Z", "digest": "sha1:YD7T2L5GQQBEZ7WTSHV3K5LB3KC5KRHI", "length": 5511, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Female Genital Mutilation Is Still In Practice In African And Middle Eastern Countries | या 29 देशांत आजही होतो महिलांचा खतना, जाणून घ्या कुप्रथा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया 29 देशांत आजही होतो महिलांचा खतना, जाणून घ्या कुप्रथा...\nआफ्रिकेच्या जाम्बियाने देशात महिलांच्या खतन्यावर बंदी घालण्यात आली आहे. या देशाच्या इन्फॉर्मेशन मिनिस्ट्रीने दोन दिवसांपूर्वी सरकारच्या या निर्णयाची पुष्टी केली आहे. मंत्रालयाच्या भूमिकेनुसर, राष्ट्रपती याहया जामेह यांनी सांगितले, की खतन्यासाठी ना इस्लाममध्ये जागा आहे ना देशातील मॉडर्न सोसायटीमध्ये. अँटी-एफजीएम (खतना) अॅक्टिव्हिस्ट बरहेन रासवर्कने याला सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले, की हा स्वयंसेवी संस्था आणि महिला कार्यकर्त्यांव्दारा एफजीएमच्या विरोधात 30 वर्षांपासून केल्या जाणा-या संघर्षाचे हे फळ आहे.\nजाम्बिया आता त्या 20 आफ्रिका देशांत सामील झाला आहे, ज्यामध्ये एफजीएमवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र जगात आजही असे 30 देश आहेत, जिथे लहान मुले आणि महिलांसाठी खतनासारख्या विचित्र परंपरा आहेत. विशेषत: आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांत या परंपरा सामान्य आहेत. या देशांत परंपरा आहे, की मुलींना लग्नासाठी तयार करण्यासाठी क्लिटोरिस कापणे गरजेचे असते. त्यानंतर महिलांमध्ये जेनेटाइल मालफॉर्मेशनसह आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टींचा त्रास दूर होतो, असे समजले जाते\nपुढे जाणून घ्या अशाच काही देशांविषयी, जिथे महिलांचा खतना होतो...\nइजिप्तमध्ये या प्रक्रियेतून जाणा-या मुली आणि महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. वयाच्या 9 ते 12 व्या वर्षीच मुलींचा खतना केला जातो. इजिप्त सरकारकडून मे महिन्यात सादर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, येथे 92 टक्के विवाहित महिला खतनाच्या प्रक्रियेतून गेल्या आहेत. 2000 मध्ये हा आकडा 97 टक्के होता. यूएनच्या आकड्यांनुसार, या प्रक्रियेतून जाणा-या सर्वात महिला इजिप्तच्या आहेत.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच देशांविषयी जिथे आजही खतनासारखी परंपरा आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-former-mla-dhanaji-sathe-latest-news-in-divya-marathi-4764481-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:22:24Z", "digest": "sha1:3MKIIOY2L2YBJLY5IU3KQVPBK7P2RNO2", "length": 3709, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former MLA dhanaji Sathe latest news in divya marathi | साठे पिता-पुत्र मनसे व्हाया भाजपमध्ये, माढ्यातून आता दादा साठे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाठे पिता-पुत्र मनसे व्हाया भाजपमध्ये, माढ्यातून आता दादा साठे\nसोलापूर- काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि कै. विलासराव देशमुख यांचे समर्थक माजी आमदार धनाजी साठे आणि त्यांचे चिरंजीव गणपत (दादा) साठे यांनी गुरुवारी माजी खासदार सुभाष देशमुख जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर माढ्यातील स्वािभमानी संघटनेचे संजय घाटणेकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अपक्ष असलेले दादा साठे यांना भाजपने पाठिंबर दिला आहे.\nमाढा मतदारसंघात मागील दोन दिवसांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने दादा साठे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन िदवसांपूर्वी मनसे यांनी साठे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे साठे आता मनसेत जाणार अशी चर्चा रंगत असतानाच धनाजी साठे, दादा साठे, मंगल पाटील यांच्यासह सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपमध्ये आणण्यात राजकुमार पाटील यांनी प्रयत्न कामाला आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/alia-bhat-and-sonakshi-sinha-reach-chanderi-for-films-shooting-6006533.html", "date_download": "2021-06-17T19:47:47Z", "digest": "sha1:KCPUEIYY7GOHW2ILVNJZSDELSN5DHUL5", "length": 3936, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "alia bhat and sonakshi sinha reach chanderi for film\\'s shooting | मध्यप्रदेश : आलिया आणि सोनाक्षी \\'कलंक\\' च्या शूटिंगसाठी पोहोचल्या चंदेरीला, एयरपोर्टवर झाल्या स्पॉट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमध्यप्रदेश : आलिया आणि सोनाक्षी \\'कलंक\\' च्या शूटिंगसाठी पोहोचल्या चंदेरीला, एयरपोर्टवर झाल्या स्पॉट\nएंटरटेन्मेंट डेस्क : रविवारी संध्याकाळी 6 ते 6.30 दरम्यान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट्ट भोपाळ एयरपोर्टवर स्पॉट झाल्या. सूत्रांनुसार आलिया आणि सोनाक्षी एयरपोर्टहुन सरळ आपली फिल्म 'कलंक' च्या शूटिंगसाठी चंदेरीला रवाना झाल्या. त्या दोघी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याची शूटिंग सोमवारपासून सुरु झाली आहे. यानंतर फिल्मचे पुढचे शेड्यूल ललितपुरमध्ये होणार आहेत.\n'कलंक' फिल्मचे निर्माण करन जौहरचे धर्मा प्रोडक्शन करत आहे. यामध्ये लीड रोलमध्ये वरुण धवन आहे, सोबतच फिल्ममध्ये खूप दिवसानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकत्र काम करणार आहे. काही दिवसातच 'कलंक' ची पूर्ण स्टारकास्ट आणि टीम चंदेरीला पोहोचणार आहे.\nबॉलिवूडची चंदेरी आता देशातील सर्वात चांगल्या शूटिंग लोकेशनमधील एक झाले आहे. जिथे एका वर्षांच्या आत अनेक चित्रपटाचे शूटिंग होत आहे. य��मध्ये राजकुमार रावची 'स्त्री', वरुण धवनची 'सुई धागा' आणि कंगना रनोटची नवी फिल्म सामील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/10/19/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-17T20:45:51Z", "digest": "sha1:L3QASKGLQFMUO5LWQH6R6BZQ7WWACZO5", "length": 8569, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "चुकूनही या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका, नंतर पस्तावाल…. – Mahiti.in", "raw_content": "\nचुकूनही या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका, नंतर पस्तावाल….\nबरेचदा लोकांना वाटते कि खाण्याचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे चांगले अस्र्ते पण काही पदार्थ असे असतात जे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, तसे केल्यास नुकसान होईल. असे म्हणतात कि काही पदार्थ असे असतात जे कधीच फ्रीजला ठेवू नये. कारण तसे केल्याने त्यांचा मूळ रंग आणि चव निघून जातात. तर चला पाहूया हे आहेत तरी कोणते पदार्थ\nकॉफी : कॉफी बींस कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यांचा वास आणि नैसर्गिक चव असे केल्याने उडून जातात. जर तुम्ही फ्रीजमध्ये अशा गोष्टी ठेवल्यात तर त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांना त्याचा वास लागेल. जर फ्रीजमध्ये भाजी ठेवली असेल तर ती भाजी हा वास शोषून घेईल. याने तुमची सगळी कॉफी खराब होऊ शकते.\nलसूण : लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका कारण असे केल्यानंतर १२ तासांनी ती सुखायला लागते. लसूण नेहमी सामान्य तापमानावरच स्टोअर करावी. असे केल्याने ती खराब होत नाही आणि सुरक्षित राहाते व जास्त काळ टिकते. टोमेटो, फ्रिजमध्ये अगदी कमी तापमानात जर टोमेटो ठेवले तर त्याची चव बिघडते आणि ते खूप नरम होतात.\nमध हा पदार्थ मुळात टिकाऊ असल्याने याला फ्रीजला ठेवण्याची आवश्यकता नाही. तसे केल्याने त्याची चव बिघडते. मध हा फ्रीजशिवायच वर्षानुवर्षे उत्तम टिकू शकतो जर तुम्ही हा फ्रीजला ठेवलात तर हा कडक होऊन खराब होऊ शकतो.\nकांदा हा फ्रिजच्या बाहेर अनेक दिवस टिकतो म्हणून याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. जर जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवला तर कांदा खराब होईल आणि त्यावर बुरशी येईल. जर तुम्ही कांदा चिरून ठेवला तर तो सुखून जातो.\nकेळी टिकाऊ असतात म्हणून त्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. जर फ्रीजमध्ये ठेवलीत तर ही जास्त पिकतात आणि मऊ पडतात आणि चवीवर परीणाम होतो म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. असे केल्याने त्याचे औषधी गुणधर्म कमी होतात.\nफ्रीजचा वापर हा पदार्थ टिकवण्यासाठी केला जातो पण तरीही सगळेच पदार्थ फ्रीजला ठेवू नयेत. तसे केल्याने त्यांचे गुणधर्म कमी होतात. म्हणून पदार्थ स्टोअर करताना पूर्ण विचार करून मगच स्टोअर करावेत.\nनोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article रोज सकाळी उठल्यावर खा आल्याचा १ तुकडा, मुळापासून नाहीसे होतील हे रोग …\nNext Article फक्त 2 मिनिटात पोट साफ, बद्धकोष्टता, गॅस, या सर्वांवर कायमस्वरूपी घरगुती आयुर्वेदिक उपाय…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A7_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T19:28:28Z", "digest": "sha1:JKFGA4O2UBMTLEWDANEU46ZEO65FOFHN", "length": 6341, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१८९१ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "१८९१ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\n१८९१ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्स व इसिडोर गन्सबर्ग यांत झाली. न्यू यॉर्क शहरात झालेल्या या स्पर्धेत विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पा���, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\n१८८६, १८८९, १८९१, १८९२ (श्टाइनिट्स) · १८९४, १८९७, १९०७, १९०८, १९१० (जाने-फेब्रु), १९१० (नोव्हें-डिसें) (लास्कर) · १९२१ (कापाब्लांका) · १९२७, १९२९, १९३४ (अलेखिन) · १९३५ (ऑय्वे) · १९३७ (अलेखिन)\n१९४८, १९५१, १९५४ (बोट्विनिक) · १९५७ (स्मायस्लाव) · १९५८ (बोट्विनिक) · १९६० (ताल) · १९६१ (बोट्विनिक) · १९६३, १९६६ (पेट्रोस्यान) · १९६९ (स्पास्की) · १९७२ (फिशर) · १९७५, १९७८, १९८१, १९८४ (कार्पोव) · १९८५, १९८६, १९८७, १९९० (कास्पारोव्ह)\n१९९३, १९९५ (कास्पारोव्ह) · २०००, २००४ (क्रॅमनिक)\n१९९३, १९९६, १९९८ (कार्पोव) · १९९९ (खलिफमन) · २००० (आनंद) · २००२ (पोनोमारियोव्ह) · २००४ (Kasimdzhanov) · २००५ (तोपालोव्ह)\n२००६ (क्रॅमनीक) · २००७, २००८, २०१०, २०१२ (आनंद) · २०१३ (कार्लसन)\nविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\nइ.स. १८९१ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०१७ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/gnnptiice-ghr/h44n7icj", "date_download": "2021-06-17T21:05:34Z", "digest": "sha1:XUSJQTWKYS7XZHDKVBQODYVXLEUAQMWX", "length": 13181, "nlines": 117, "source_domain": "storymirror.com", "title": "गणपतीचे घर | Marathi Others Story | Niranjan Salaskar", "raw_content": "\nमी जर तुम्हाला म्हणालो की मी गणपतीचे घर पाहुन आलोय तर तुमचा विश्वास बसेल का.. तुम्ही म्हणाल देवाच घर कोणी जिवंतपणी कसं बघू शकतं तुम्ही म्हणाल देवाच घर कोणी जिवंतपणी कसं बघू शकतंपण हो, हे शक्य झाल कारण आम्ही, आम्ही म्हणजे मी व माझे काही भाऊबंध गेल्या महिन्यात दि. १८-६-२०१७ मध्ये हमरापूर ता. पेण जि. रायगड या गावात गेलेलो खूप दिवसांपासून त्याच रुटीन लाईफला मी कंटाळलो होतो शुक्रवारी मला माझ्या मामेभावाचा फोन आला म्हणाला आपल्याला रविवारी पेणला जायचे आहे मी त्याला जास्त काही विचारलं नाही कारण तीथे जाण्याचं कारण मला ठाऊक होतं ते तुम्हालाही कळेलच पुढे. मी एका ��ायावर तयार झालो. कारण शनिवार रविवार माझा सुट्टीचा दिवस होता आणी खूप दिवसांपासून बाहेर फिरायला गेलो नव्हतो तर हा चान्स मला सोडायचा नव्हता. शनिवारी बॅग भरली आणी दुपारच्या सुमारास मी मुम्ब्र्याला उतरलो कारण मला तिथूनच रविवारी सकाळी ट्रेनने हमरापुरला चायचे होते. त्याच कारण असं की माझ्या भावाला म्हणजेच (Lucky) आणी (Virus) सुरजला गणपतीची कार्य शाळा सुरु करायची होती तर त्यासाठीच आम्ही गणपती (Booking) करायला तेथे गेलो होतो.\nसकाळी ठरल्याप्रमाणे ६:४५ ची दिवा हमरापुर गाडी पकडायची होती पण दिव्याला पोचता पोचता ७:३० वाजले गाडी हुकली आणी त्याला कारणीभूत मीच होतो मी उशिरा उठलो होतो पण त्यानंतरची ९:३० ची गाडी होती त्यादरम्यान आम्ही चहा नाश्ता उरकला आणी ९:३० च्या गाडीत बसलो. गाडीत आमची मस्ती मजाक चालुच होती. ती कोण थांबवणार कारण सगळेच आम्ही लहानपणीचे मित्र होतो तर मग काय विचारुच नका. नुकताच पाऊस सुरु झाल्यामुळे ओसाड जमिन हिरवागार दिसत होती कुठे नवीन लालसर तांबूस पालव्या फुटलेल्या, तर कुठे हिरवी गवतं झुलत होती. ट्रेनच्या खिडकीतून मस्त निसर्ग दिसत होतं. जवळपास १:३०-२ पर्यंत आम्ही हमरापुरला पोहचलो असेन डोक्यावर ऊन लई तापलेलं मध्ये मध्ये काळे ढग नुसती हुल देऊन जात होते.आम्ही स्टेशनवरुन गावात चार एक किलोमीटर चालत गेलो होतो कारण ज्या व्यक्तीकडून आम्ही दरवर्षी गणपतींच्या मूर्ती घ्यायचो त्याचं घर स्टेशनपासून लांब होतं शिवाय खाजगी गाडीने तिथपर्यंत जाणे व्यर्थ होते कारण तिथल्या प्रत्येक घरात गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू होतं आणी तेच बघत बघत आम्ही गेलो. तिथल्या प्रत्येक घरात एक उमदा कलाकार होता याची प्रचिती त्यांच्या सुबक व रेखीव मूर्ती पाहिल्यावर होते. अगदी एक फुटापासुन ते ७-८ फुटापर्यंतच्या मूर्ती पण तितक्याच रेखीव होत्या जितक्या लहान मूर्ती होत्या. आम्ही जवळपास २-३ किलोमीटर तुडवला असेल तेथे दादर, दिवे, जोहे अशा छोट्या छोट्या गावात सगळ्यांकडे गणपतीच गणपती दिसत होते. कोणी सिंहासनावर तर कोणी मोरावर तर कोणी शंकराच्या खांद्यावर तर कोणी नंदीच्या चेह-यावर बसलेल्या अशा कित्येक प्रकारच्या मुर्त्या होत्या पण सगळ्यात जास्त चर्चा एकली ती बाहुबलीच्या गणपतीची हत्तीच्या तोंडावर उभे राहुन हत्तीने सोंडेत पकडलेल्या धनुष्यातुन तो बाण मारत होता एकदम ���ुबेहूब जसा त्या बाहुबली फिल्ममध्ये तो प्रभास त्या हत्तीवर ऊभा राहुन बाण मारत आहे तसाच.\nखरच त्या कलाकाराला माझा मानाचा मुजरा कारण त्याने मुकुट, धनुष्यबाण,हत्तीची सोंड या सगळ्यांवर कोरीवकाम केले होते ती मुर्ती एवढी जिवंत वाटत होती की काही संदेहच नव्हता. आम्ही शेवटी एकदाचे त्या माणसाच्या घरात पोहोचलो घरुन कळले की तो बाजुच्याच गावात खाजगी कामासाठी गेलाय. तोपर्यंत आम्ही त्याच्या मुर्त्या बघण्याचं ठरवलं त्याच्या घराचं पुर्ण अंगण गणपतींच्या मूर्तीनी भरुन गेलेलं अंगणाला ताडपत्रीचे शेड केले होते एवढच नव्हे तर त्याचा माळा देखील मुर्त्यांनी भरलेला होता. आम्ही सा-या मुर्त्या डोळ्याखालुन घातल्या कारण आम्हाला ठराविक आणी आकर्षक मुर्त्या हव्या होत्या.\nआमच्या पोटात भुकेने थैमान घातले होते पाण्याच्या बाटल्या पटापट संपत होत्या तो माणूस येईपर्यंत आम्ही जेवणासाठी छोटे हॉटेल बघत होतो शेवटी एका छोट्या धाब्यावर जेवणाची सोय झाली जेवण खूप चविष्ट व रुचकर होतं सगळ्यांनीच भुकेमुळे आडवा हात मारला. जेवण उरकल्यावर त्या माणसाकडे गेलो तेथे आवडले तेवढे जवळपास दिड-दोन फुटांचे ५० गणपती बुक केले.आनी स्टेशनवर यायला निघणार तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. मग काय.. निघालो भिजत परत चार किलोमीटर चालायच म्हणजे जिवावर आलेलं पण पावसाची साथ होती तर ते अंतर एकदम किरकोळ वाटलं एकदाच स्टेशन गाठलं संध्याकाळची ५:३० ची ट्रेन होती. आम्ही तर ४:३० लाच पोचलो मग स्टेशनवरच भारत× पाक सामना पाहिला स्टेशनवर गर्दी कमी होती पण तरी सगळे त्या मोबाईलजवळ घोळका करुन बसले होते त्यातल्या त्यात त्यांचापण टाइमपास झाला. ५:३० ला ट्रेन आली गर्दी फार होती पण पनवेल नंतर बसायला जागा मिळाली. आणी संध्याकाळी ८:३०-९ पर्यंत घरी परतलो. खरच हमरापुर बद्दल बोलायचं झाल तर तिथले कलाकार जे परंपरागत त्यांची कला जोपासण्याचं काम सातत्याने करत आहे. तिथली लोक तिथलं धाब्यावरचं जेवण सारच फार अप्रतिम होतं. हमरापुरला गणपतीचे घर का म्हणतात ते मला तेव्हा पटलं. तिथल्या बोलक्या मूर्ती, माणसं खरच मनाला भावली माझी एक दिवसाची एक छोटीशी पिकनिक खूप उत्तम ठरली. किमान मुंबईतला थकवा तरी त्या छोट्या पिकनिकने दूर झाला. सलाम त्या सच्च्या कलाकारांना आणी सलाम त्या गणपतीच्या गावाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/q8gje9.html", "date_download": "2021-06-17T20:55:28Z", "digest": "sha1:77OFM2LF2T3WTCGOWO43DKQI7L7WUOVL", "length": 8962, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "सामाजिक न्याय खात्याच्या निधीच्या जोरावर हा 'देखावा' कशासाठी", "raw_content": "\nHomeसामाजिक न्याय खात्याच्या निधीच्या जोरावर हा 'देखावा' कशासाठी\nसामाजिक न्याय खात्याच्या निधीच्या जोरावर हा 'देखावा' कशासाठी\nमदत की भरपाई- फोटोसेशन आणि चमकोगिरी\nगृहमंत्री अनिल देशमुख आणि अरविंद बन्सोड यांच्या कुटुंबाच्या आज झालेल्या भेटीचा हा व्हिडिओ खुद्द गृहमंत्र्यानी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकला आहे. गृहमंत्र्यानी ही भेट काही बन्सोड यांच्या घरी जाऊन घेतली नाही. बन्सोड कुटुंबियानाच नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बोलावून घेण्यात आले होते.\nया भेटीत गृहमंत्री अनिल देशमुख आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे बन्सोड कुटुंबियांना एक धनादेश देताना कॅमेऱ्याचा लखलखाट होत असल्याचे व्हिडिओत दिसते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, सामाजिक न्यायचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.\nबन्सोड कुटुंबाला पाच लाख रुपये मदत देण्यात येणार असून त्यातील एक लाखाचा धनादेश आज देण्यात आला आहे, असे गृहमंत्रयांच्या पेजवर म्हटलेले आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आज दिलेला धनादेश हा सामाजिक न्याय खात्याचा असून त्या खात्यातर्फे अत्याचारग्रस्ताना दिली जाणारी भरपाई म्हणून नियमाप्रमाणे 4 लाख रुपये ( पाच नव्हे) बन्सोड कुटुंबाला मिळणारच आहेत. मग गृहमंत्री देशमुख यांनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde )हे आजारी असताना त्यांच्या खात्याच्या निधीच्या जोरावर आजचा हा 'देखावा' कशासाठी केला\nखरे तर, बन्सोड कुटुंबाने एका भावाला सरकारी नोकरी आणि ते खेडे सोडून नागपूर शहरात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. तर, आंबेडकरवादी संघटनांनी त्या कुटुंबाला 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्ताच्या धर्तीवर सामाजिक न्याय खात्यामार्फत झाले तर त्यांना कायमचे आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता लाभेल. म्हणून आंबेडकरी लोक संग्राम ने अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाच्या निमिताने अत्याचारी गावातील बौद्ध, दलितांच्या मुक्ततेसाठी तीच मागणी सरकारपुढे ठेवली आहे. असे असतानाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नितीन राऊत यांना सोबत घेऊन आजचे #फोटोसेशन आणि #चमकोगिरी कशासाठी केली\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/caught-by-lion.html", "date_download": "2021-06-17T21:18:23Z", "digest": "sha1:IP2JH3U5ODPU74DX5GH54SA2D5FKFT77", "length": 4399, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "caught-by-lion News in Marathi, Latest caught-by-lion news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nसिंह मागे लागल्यावर तो व्यक्ती पळायला लागला, परंतु हवेत उडी घेऊन सिंहाने त्याला पकडले. नंतर काय झाले पाहा\nजंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह (सिंह) बहुतेक लोकांनी खराखुरा पाहिला नसेल. पण जर तुम्ही ते जंगल सफारी किंवा सर्कसमध्ये त्याला पाहिले असेल तर नक्कीच तुम्ही मनातुन घाबले असणार.\n'मी पक्की इन्ट्रोवर्ट होते; पण गाण्यामुळे व्यक्तिमत्व खुललं'\n'दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम' ... मनहेलावून टाकणारा व्हिडिओ\n'शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी, राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य\nWTC Final 2021 साठी टीम इंडियात या युवा खेळाडूला संधी\n'मास्क नाही तर उमेदवारी नाही', सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्या���ना खडसावले\nLockdown Affect : 15 दिवसांपासून उपाशी भुकेने व्याकूळ झालेल्या आई आणि 5 मुलांची ही अवस्था\nMaratha Reservation: आंदोलन स्थगित केलेलं नाही, 21 जूनला निर्णय घेणार - संभाजीराजे\nVIDEO : लग्नात पोहोचला नववधुचा Ex, पुढे जे घडलं ते धक्कादायक ....\nMICROSOFT अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्या नडेला\nMaratha Reservation : ... तर गंभीर परिणामांना सामारे जावं लागणार - उदयनराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2021/06/04/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-1-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T21:38:41Z", "digest": "sha1:D57YEJMRBICBPCIDMYTLJJNRGYOCQXC3", "length": 9718, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "फक्त 1 रुपयात छातीतील कफ, सर्दी खोकला दातदुखी बंद… – Mahiti.in", "raw_content": "\nफक्त 1 रुपयात छातीतील कफ, सर्दी खोकला दातदुखी बंद…\nमित्रांनो थंडीच्या वातावरणामध्ये बऱ्याच व्यक्तींना सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी झाल्यासारखे होणे यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या छातीमध्ये कफ जमा असतो. हा कफ जमा झाल्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना कोरडा खोकला, ओला खोकला असतो. अशा सर्व समस्येवरती आपण घरातील एक शक्तिशाली आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.\nया उपायाने कसल्याही प्रकारचा छातीत जमा असलेला कफ यासोबतच सर्दी, डोकेदुखीचा त्रास पूर्णतः कमी होतो. अशा या उपायासाठी आपल्याला जे दोन पदार्थ लागणार आहेत. या पदार्थांतील लागणार आहे वेखंड. सहज आयुर्वेदिक स्टोअरवरती पाहायला मिळते. यासोबतच आपल्याला लागणार आहे ओवा. सर्वांच्या परिचयाचा आणि सहज मिळणारा ओवा.\nया दोन पदार्थांमध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जमा असणारा कफ, सर्दी कमी करण्यासाठी खूप लाभ देतात. मित्रांनो सुरुवातीला जे साहित्य उपलब्ध होईल त्या मदतीने चिमूटभर ओवा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. हे दोनही पदार्थ वेखंड आणि ओवा एकदम बारीक याचे चूर्ण करायचे आहे. ओवा बारीक केल्याच्या नंतर यामध्ये वेखंड टाका आणि याचीही बारीक पावडर करून घ्या.\nहे दोन्ही पदार्थ बारीक केल्यानंतर आपल्या घरातील सुती कपडा किंवा कॉटनचा कपडा किंवा हात रुमाल जे साहित्य मिळेल त्यावरती टाका. टाकल्याच्या नंतर याची पोटली बनवा. ज्या ही व्यक्तींना सर्दी झाली आहे अशा व्यक्तींच्या नाकाजवळ त्यांना श्वास घ्यायला लावा. लहान मुले असो, मोठे व्यक्ती असो. लहान मुलांना जास्त वे�� याचा श्वास घ्यायला देऊ नका.\nही जी पोटली नाकाजवळ ठेवल्याने नाक लगेच मोकळे होते. बऱ्याच व्यक्ती इनहीलरचा वापर करतात. इनहिलर पेक्षा खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही करून पाहा. सर्दी ह्याने लगेच कमी होते. डोकं दुखणे यासोबतच कफ मोकळा होणारा हा उपाय आहे. तसेच बऱ्याच व्यक्तींच्या छातीमध्ये कफ जमा असतो हा जमा झालेला कफ मोकळा करण्यासाठी फक्त चिमूटभर ओवा घ्या आणि यामध्ये घरात सहज उपलब्ध होणारे नमक म्हणजे मीठ चिमूटभर घ्या. हे एकत्र करा आणि हे तोंडामध्ये ठेवा.\nतोंडात चावून चावून याचा रस गिळत राहा. मित्रांनो याने छातीमध्ये असणारा कफ मोकळा होतो आणि कफ मोकळा होऊन कफ कमी होतो. तसेच ओवा तोंडात ठेवल्याने दातदुखीचा त्रास, हिरड्या दुखणे यासोबतच बऱ्याच व्यक्तींचे दात ठणकने हे ही लगेच कमी होते. दात दुखताच तुम्ही ओवा तोंडात ठेवा लगेच दात दुखणे बंद होते.\nयासोबतच वारंवार बऱ्याच व्यक्तींना कोरडा खोकला होतो असा हा कोरडा खोकला कमी होण्यासाठी सर्वात सोपा उपाय नागिणीचे विड्याचे पान घ्या आणि त्या विड्याच्या पानामध्ये तुम्ही चिमूटभर ओवा टाका, याने कोरडा खोकला लगेच कमी होतो. परंतु हे पान खाण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी किंवा थोडंस गरम पाणी पिल्याने खूप फायदा होतो. अशा या उपायाने कसलाही प्रकारचा सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखीचा त्रास कमी होतो. तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा. धन्यवाद..\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article बेशरम होऊन करा हे काम सफलता अवश्य मिळेल – चाणक्यनिती…\nNext Article एक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सो��त जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/ratris-khel-chale/", "date_download": "2021-06-17T21:15:42Z", "digest": "sha1:XVVVBUCDNRRKPGJK7OA42FV2Z55WDP3B", "length": 8935, "nlines": 161, "source_domain": "marathilyrix.com", "title": "Ratris Khel Chale (1976) - रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा - Marathi Lyrics", "raw_content": "\nRatris Khel Chale (1976) – रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा\nरात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा - Marathi Lyrics\nरात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा\nरात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा\nसंपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा\nहा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा\nरात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा\nसंपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा\nहा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा\nग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा\nहा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा\nग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा\nप्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा\nहा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा\nरात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा\nसंपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा\nआभास सावली हा असतो खरा प्रकाश\nआभास सावली हा असतो खरा प्रकाश\nजे सत्य भासती ते असती नितांत भास\nहसतात सावलीला हा दोष आंधळयांचा\nसंपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा\nया साजिर्‍या क्षणाला का आसवे दिठीत\nमिटतील सर्व शंका उबदार या मिठीत\nगवसेल सूर अपुल्या या धूंद जीवनाचा\nहा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा\nरात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा\nसंपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा\nचित्रपट / अल्बम: हा खेळ सावल्यांचा ( Ha Khel Savalyancha)\nसंगीत : हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar)\nगायक / गायिका : महेंद्र कपूर (Mahendra Kapoor)\nचित्रपटातील कलाकार : डॉ.काशिनाथ घाणेकर, आशा काळे, ललन सारंग, धुमाळ, मधु आपटे (Dr. Kashinath Ghanekar, Asha Kale, Lalan Sarang, Dhumal, Madhu Apte)\nDholkichya Talavar – ढोलकीच्या तालावर\nSanga Mukund Kuni Ha Pahila – सांगा मुकुंद कुणी हा पाहिला\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nGomu Sangatina – गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय\nPremacha Jangadgutta g – प्रेमाचा जांगडगुत्ता ग\nKitida Navyane Tula Aathavaave-कितीदा नव्याने तुला आठवावे\nMalyachya Malya Madhi – माळ्याच्या मळ्यामधी\nDhagala lagli kala – ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ\nBhannat Ranwara – भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घाली\nPremacha Jangadgutta g – प्रेमाचा जांगडगुत्ता ग\nGomu Sangatina – गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/bank-of-baroda-know-about-green-red-and-yellow-color-for-password/", "date_download": "2021-06-17T20:38:11Z", "digest": "sha1:YM4QDZJ2VR737QRPR7ZNE4WVXH5ALMD6", "length": 13103, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "ALERT ! 'या' बँकेंने ग्राहकांना दिली PASSWORD बाबतची महत्वाची सूचना, आता 'हे' रंग लक्षात ठेवा - बहुजननामा", "raw_content": "\n ‘या’ बँकेंने ग्राहकांना दिली PASSWORD बाबतची महत्वाची सूचना, आता ‘हे’ रंग लक्षात ठेवा\nin महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या बँकेने पासवर्ड संदर्भात एक सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना बँकेने दिली आहे. तर सध्या बँकेचे सर्व व्यवहार ऑनलाइन सुरु आहे. कोरोना काळात याचा फायदा होत आहे. Credit Card, Debit Card, आणि ATM यावरून सर्व कॅशलेस व्यवहार होत असतात. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा पासवर्ड आणि पिन क्रमांक लक्षात असणं आवश्यक असत. याबरोबरच पासवर्ड आणि पिन क्रमांक सुरक्षित करणे सुद्धा महत्वाचे आहे.\nबँकेने यासंदर्भात ट्वीटद्वारे माहिती दिली आहे, बँकेने Debit, credit किंवा ATM card तसेच ऑनलाइन बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पासवर्ड आणि विशिष्ट रंग याबद्दल ही सूचना दिली आहे. ग्राहकाचा पासवर्ड किती सुरक्षित आहे, याची सूचना हिरवा (Green Color), पिवळा (Yellow Color) आणि लाल (Red Color) हे रंग देतात. असे सविस्तर बँकेने सांगितलं आहे. तसेच, सर्वच बँकांच्या संदर्भात ही रंगाची सूचना लागू केली आहे. यादरम्यान, ग्राहकांनी दिलेल्या पासवर्डला हिरवा रंग आला तर तो पासवर्ड अत्यंत सुरक्षित असतो. पिवळा रंग आल्यास त्याची सुरक्षितता मध्यम असते, तर लाल रंग आल्यास तो पासवर्ड फारसा सुरक्षित नाही. तर ग्राहकांनी सुरक्षित पासवर्डसाठी कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन्ही प्रकारातील अक्षरे, स्पेशल कॅरेक्टर्स आणि आकडे यांचा समावेश करून पासवर्ड तयार करावा लागेल.\nबँकेनं आपल्या ग्राहकांसाठी आता १ नवीन सुविधा आणली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना What’s app वर आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत मोबाइलवरून बँकेच्या (8433888777) या मोबाइल क्रमांकावर हाय (Hi) असा मेसेज पाठवने आवश्यक आहे. त्यानंतर What’s app चॅटद्वारे ग्राहकांना आपल्या बँक खात्याबाबत हवी असलेली संपूर्ण माहिती मिळणार आहे.\nहिरवा रंग (Green Color) दिसल्यास पासवर्ड अधिक सुरक्षित\nपासवर्ड तयार क��ल्यावर हिरवा रंग (Green Color) आल्यास तो अतिशय सुरक्षित असतो तर कुणीही सहजासहजी हा पासवर्ड हॅक करू शकत नाही. लाल रंग (Red Color) आल्यास तो पासवर्ड अगदी सोपा असल्यानं कोणीही सहज हॅक करू शकेल. तसेच पिवळा रंग (Yellow Color) आल्यास पासवर्डची सुरक्षा मध्यम स्वरूपाची असते. लाल आणि पिवळा रंग आल्यास दोन्ही पासवर्डसमधील कॅरेक्टर्समध्ये बदल करून तो जास्त कठीण करणे आवश्यक आहे. तर त्याची सुरक्षितता अधिक चांगली होईल.\nTags: bank of barodacashlessCustomersPasswordPIN NumberTransactions onlineकॅशलेसग्राहकांपासवर्डपिन क्रमांकबँक ऑफ बडोदाव्यवहार ऑनलाइन\nहरवलेल्या सैनिकाच्या मुलीने केली विनंती; म्हणाली – ‘नक्षल काका, प्लिज…माझ्या वडिलांना सोडा’ (व्हिडीओ)\nकॉमेंट्रीसाठी हिंदी शिकत होता ‘हा’ महान भारतीय खेळाडू, आता झाला खुलासा\nकॉमेंट्रीसाठी हिंदी शिकत होता 'हा' महान भारतीय खेळाडू, आता झाला खुलासा\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, नि���्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n ‘या’ बँकेंने ग्राहकांना दिली PASSWORD बाबतची महत्वाची सूचना, आता ‘हे’ रंग लक्षात ठेवा\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार\nRelationship Problems | प्रेमाचं नातं तोडण्यापुर्वी ‘या’ 7 गोष्टींचा नक्की विचार करा, जाणून घ्या\nसुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची तोडफोड\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल\nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर ‘मैं चोर नहीं हूं’ असा उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-17T19:40:13Z", "digest": "sha1:XPXU6466WMAZTTT2TWB33DSM7KUA467G", "length": 7645, "nlines": 111, "source_domain": "bahujannama.com", "title": "शासकीय वैद्यकीय महाविद्यालया Archives - बहुजननामा", "raw_content": "\nTag: शासकीय वैद्यकीय महाविद्यालया\nससूनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे, शासनाचा 31 डिसेंबर 2020 रोजीचा एकत्रित मानधनाचा अध्यादेश ...\nडॉक्टर म्हणतात ‘या’ कारणाने पुन्हा होऊ शकतो कोरोना, ‘ही’ काळजी घेतली तर होणार बचाव\nजळगाव : बहुजननामा ऑनलाईन - गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाची लाट दिसू लागली आहे. तर या विषाणूमध्ये एक जनुकीय बदल ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत��वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nससूनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण; युक्रेनच्या ‘त्या’ महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\nRelationship Problems | प्रेमाचं नातं तोडण्यापुर्वी ‘या’ 7 गोष्टींचा नक्की विचार करा, जाणून घ्या\n तर मग करू नका ‘ही’ चूक, अन्यथा..\nWagle Estate | ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू\nकोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/farmers-are-becoming-modern-by-adopting-online-technology/", "date_download": "2021-06-17T20:45:24Z", "digest": "sha1:GE3NXTDM5CNJPRT6Y63CQXFE2QJDPUPB", "length": 15956, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ऑनलाईन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी होत आहेत आधुनिक", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nऑनलाईन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी होत आहेत आधुनिक\nपरभणी: आज कोरोना विषाणु रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर मानवाच्‍या जीवनात मोठे बदल होत आहेत, काही ठिकाणी शेतमालाची शेतकरी बांधव ग्राहकांना थेट विक्री करित आहेत. या संकल्‍पनेस प्रोत्‍साहन देण्‍याचा शासनाचा प्रयत्‍न राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे दोन पैसे जास्‍त मिळतील व ग्राहकांना कमी किंमतीमध्‍ये शेतमाल मिळेल.\nशेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांमध्‍ये स्‍वत: कडील बियाणाचा वापर करावा, याकरिता सोयाबीनची उगवणक्षमता तपासुन घ्‍यावी. कापसामध्‍ये गेल्‍या वर्षी गुल��बी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहाता, यावर्षी मान्‍सुन पुर्व कापसाची लागवड न करता, पुरेसा पाऊस पडल्‍यानंतरच कापुस लागवड करावी. विद्यापीठाने संशोधनाच्‍या माध्‍यमातुन विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमात केली आहे.\nपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 48 व्या वर्धापन दिनानिमीत्त दरवर्षी होणार खरिप मेळावा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करुन सोमवारी (ता.18) विद्यापीठाच्‍या वतीने झुम मि‍टिंग मोबाईल अॅप व युटयुब च्या माध्यमातून ऑनलाईन कृषीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात महाराष्‍ट्राचे कृषिमंत्री श्री. दादा भुसे यांनी सहभागी शेतक-यांशी संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात राज्याचे कृषि सचिव श्री. एकनाथ डवले, पुणे अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबाद विभागीय सहसंचालक डॉ. डि. एल जाधव, लातुर विभागीय सहसंचालक श्री. टि. एन. जगताप, परभणी जिल्हा कृषि अधिक्षक श्री. संतोष आळसे, नाहेप प्रकल्पाचे मुख्य डाॅ. गोपाल शिंदे यांच्यासह शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी आणि मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nकृषिमंत्री श्री. दादाजी भुसे पुढे म्हणाले, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे खरिप हंगाम आढावा बैठक घेणार आहेत. शेतकरी बांधवनाना काही तक्रार असल्यास कृषि विभागाशी थेट संपर्क करा असे आवाहन करून विद्यापीठाच्‍या ऑनलाईन संवाद कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतकऱ्यांशी संवाद साधताना आनंद झाल्‍याचे मत त्यांनी व्‍यक्‍त केले. या संवादात शेतकरी प्रताप काळे (धानोरा काळे ता. पूर्णा, जि.परभणी), मंगेश देशमुख (पेडगाव ता.जि.परभणी) सोपान शिंदे (पांगरा शिंदे ता.वसमत, जि.हिंगोली) रामदास ढाकने (रा.जालना), राधेश्याम अटल (गेवराई, जि.बीड) आदीसह या शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. त्यांच्या प्रश्नांना कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी उत्तरे दिली.\nअध्यक्षयीय समारोपात कुलगुर��� डॉ. अशोक ढवन म्हणाले, मजुरांची टंचाई असल्याने यांत्रिकीकरणावर भर दिली जात आहे. मजुरांचे कष्ट कमी करण्यासाठी विद्यापीठाने यंत्रे विकसीत केली आहेत, तसेच उत्पादन खर्च कमी करण्याचे तंत्रज्ञान भर राहणार आहे. महिलाचं काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केले आहे, त्‍याच्‍या प्रसारावर विद्यापीठाचा भर आहे. प्रक्रिया उद्योग, कृषि मालाचे मुल्यवर्धन यासाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. ऑनलाईन संवादात शेतकरी आपआपल्‍या घरून व बांधावरून विद्यापीठाशी संवाद साधत आहेत. कीतीही अडचणी आल्‍या तरी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहेत, अशी प्रतिक्रीया त्‍यांनी दिली.\nऑनलाईन संवाद कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, औरंगाबाद विभागीय सहसंचालक डॉ. डि. एल. जाधव, लातुर विभागीय सहसंचालक श्री. टि. एन. जगताप, परभणी जिल्हा कृषि अधिक्षक संतोष आळसे आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. तांत्रिक संत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ. उदय आळसे, प्रा. अरविंद पाडागळे यांनी कापुस, सोयाबीन लागवडीवर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍नांना उत्‍तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, सुत्रसंचालक जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्य���त पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/01/AU5oF0.html", "date_download": "2021-06-17T20:44:26Z", "digest": "sha1:HJNPO6PITUEQAFWBVHIQGW6PEMEPVIRL", "length": 4152, "nlines": 55, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "राज्य सरकार सुप्रिम कोर्टात जाणार", "raw_content": "\nHomeराज्य सरकार सुप्रिम कोर्टात जाणार\nराज्य सरकार सुप्रिम कोर्टात जाणार\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=PMJJBY", "date_download": "2021-06-17T20:59:58Z", "digest": "sha1:4I6DNDF6T3B5QJFILCMKO5ENKZO37RGO", "length": 4149, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "PMJJBY", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nPMSBY योजनेच्या लाभासाठी वर्षाला करा फक्त ८६ रुपयांची गुंतवणूक\nसरकारच्या 'या' योजनेतून फक्त एक रुपयात येतोय २ लाख रुपयांचा विमा\nजन धन खातेधारकांना PMJJBY आणि PMSBY योजनेचा लाभ\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mitvaa.com/blog/true-lovetrue-love-in-marathi/", "date_download": "2021-06-17T21:03:27Z", "digest": "sha1:XKSZ7QTUR533ZAK3F5NZXS7CMLLUYJRP", "length": 9254, "nlines": 75, "source_domain": "mitvaa.com", "title": "True Love|True Love in Marathi | मितवा", "raw_content": "\nखरे प्रेम याचा अर्थ आजून तरी मला सापडला नाही आजुन ही प्रेम ही संकल्पना स्पष्ट नाही ती कोणत्या सोरूपात असावी आजकालच्या मुलं मुली आकर्षणाला प्रेम समजून अनेक चुकीचे निर्णय घेत आहे. प्रेम काय आहे माहीत नाही पण प्रेम करताना या गोष्टी ही जपल्या पाहिजे ज्या मुळे आपण सुसंस्कृत प्रेम तरी करू शकू काही मुद्दे दिले आहे ते नीट बागा आणि विचार करा.\nप्रेम निस्वार्थ आहे|Love is selfless\nप्रेमात मागणी किंवा लोभ नसतो. ते निस्वार्थ आहे प्रेमाला त्या बदल्यात काही नको असते. जे लोक खरोखर प्रेम करतात ते लोकांन वर त्यांच्या प्रेमा पोटी प्रेम करतात, नाही तर दुसरी व्यक्ति त्यांच्या गरजा पूर्ण करून घेईल किंवा काही मार्ग इच्छित असेल.आपला तो संबध सर्व करणांसारखा समान असावा किंवा जेव्हा पण प्रेमाचा विचार केला जा तो तेव्हा ते प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तिला ते निस्वार्थ देणे किंवा कुटल्या ही फळाची अपेक्षा न ठेवणे.\nखऱ्या प्रेमाचा आणखी एक गुण असतो. ते म्हणजे प्रेम बिनशर्त असणे म्हणजे कुठल्या ही अटी शिवाय असणे नाही तर ते प्रेम नाही जेव्हा आपण एखाद्या वर खरो खर प्रेम करतो तेव्हा आपण त्याच्या बोलण्यावर किंवा एखदया चुकीच्या कृती मुळे अचानक प्रेम करण थांबवतो किंवा बऱ्याच वेळा लोक बिनशर्त प्रेमाचा फायदा घेतात म्हणूनच जो आपल्या वर किंवा आपण एखाद्या वर बिनशर्त प्रेम करतो त्याला प्रेम देणे महत्वा चे आहे.\nआपण कोणावर तरी प्रेम करोतो तो कसाही असला तरी आपण प्रेम करतो तो आपल्या का आवडला या गोष्टी चा कधीच विचार केला जात नाही आपण प्रेमात पडल्या वर मग आपण त्या व्यक्तिला बदलण्याचा प्रयत्न करतो तो आपल्या वर प्रेम करतो किंवा आपण त्याच्या वर प्रेम करतो त्याने आपल्या साठी बदलावे आपण त्या वेळी त्याच्या बादलांच्या प्रेमात नसतं पडलेला आपण त्या क्षणी आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेले असतात.\nखऱ्या प्रेमाच्या बाबतीत विश्वास खूप महत्वाचा असतो. नात्या मध्ये मत्सर (Ego) आड येला नको. एकदया नात्यात संरक्षण असावे. पण जास्त प्रमाणात नियंत्रण नको जास्त नियंत्रण म्हणजे आपण त्या व्यक्तीचा हेवा करतो त्याला आपल्या पेक्षा कमी लेखतो असा अर्थ होऊ शकतो. काही लोक प्रेमा बद्दल ईर्षा करतात ते अशरीरी गुणधर्म असतो.\nप्रेम होण्यासाठी वेळ लागतो आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपण कधी ही नात आहे म्हणून धाव घेत नाही आपले नाते दीर्घ काळ अस्तित्वात असलेल्या गोष्टी चे विश्लेषण करत आणि नंतर ते त्या नात्यात अडकते. अश्या एखाद्या नात्याला आपण आठवड्यातून काही वेळ त्या नात्याला देतो म्हणजे अर्थ असा नाही की आपण प्रेमात आहोत. ते आकर्षण किंवा मोहात असणे म्हणतो.\nती अपेक्षा नसणे आहे|Not expecting that\nआपण प्रेम करतो पण आपण त्यात कसली ही अपेक्षा ठेवणे प्रेम नाही. प्रेम हा खेळ नाही. प्रेमात काही देणे घेणे नसते. आपण ज्या वेळेस प्रेम करायला लागतो त्या वेळेस आपण लगेच काही गोष्टी करतो आपण जे करतो त्या बदल्यात ती व्यक्ति काय करेल याची यादी च करत असतो. याला प्रेम नाही म्हणता येत प्रेमा मध्ये समान गोष्टी राखणे आपल्या साठी चांगले असेल. प्रेमात कुठली ही अपेक्षा ठवणे चूक.\nप्रेम म्हणजे जोडी ने समस्यांचा निराकरण करणे\nजेव्हा दोन लोक नात्यामध्ये असतात तेव्हा संघर्ष करणे सोपे होते. तथापि, खरे प्रेमी एकत्र येवून एकमेकांना साथ देतील आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा आपल्यास आपल्या जोडीदारावर खरोखर प्रेम असते तेव्हा आपण त्यास नेहमी सकारात्मक प्रकाशात पहाल. आपण त्यांना त्यांचा दृष्टिकोन ठेवण्यासाठी जागा द्या म्हणजे आपण दोघेही समस्येचे निराकरण करू शकू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/case-has-been-registered-against-the-villagers-of-bodani-in-raigad-for-abducting-the-officers-who-came-for-corona-awareness-aau/", "date_download": "2021-06-17T21:12:17Z", "digest": "sha1:KAWYGYOP26GJLJB74BHDPJ4XMH76S4MR", "length": 12015, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "'कोरोना'च्या जनजागृतीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना पळवून लावणार्‍या ग्रामस्थांवर FIR दाखल | case has been registered against the villagers of bodani in raigad for abducting the officers who came for corona awareness aau", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\n‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना पळवून लावणार्‍या ग्रामस्थांवर FIR दाखल\n‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना पळवून लावणार्‍या ग्रामस्थांवर FIR दाखल\nपोलिसनामा ऑनलाईन टीम – रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या बोडणी येथे कोरोना जनजागृतीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना पळवून लावणार्‍या 32 ते 34 ग्रामस्थांवर मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गावात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येणार होती.\nबोडणी येथे करोनाचे 72 रुग्ण आढळूनही ग्रामस्थ यंत्रणेला सहकार्य करत नाहीत, नियम पाळत नाहीत म्हणून तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी हे ग्रामस्थांना समजावण्यासाठी गेले असता ग्रामस्थ आक्रमक झाले होते. तसेच अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अंगावर धावत ज��ऊन त्यांना ग्रामस्थांनी पिटाळून लावले होते. ग्रामस्थांनी कोणतीच सहकार्याची भूमिका घेतली नाही, त्यामुळे अधिकार्‍यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.\nया प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली असून कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल केला असून सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपकाही ग्रामस्थांवर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बोडणी येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कंटेन्मेंट झोनचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मराज सोनके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे \nअंकिताने सुशांतसाठी लावला ‘दिवा’, म्हणाली – ‘तू जिथेही असशील, आनंदी रहा’\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण,…\nMurder Case | तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर…\n 30 जूनपूर्वी येथे 10…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\n‘हे’ 2 खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात वर्ल्ड टेस्ट…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nपीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या…\n ओबीसी आरक्षण आदेशाच्या अंमलबजावणीस तूर्त स्थगिती द्या\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही…\nHouse wall collapsed in Pune | पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू, मध्यवस्तीतील घराची भिंत कोसळुन दोघे जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/fight-against-corona-governor-maharashtra-decides-do-cost-cutting-read-full-article-299040", "date_download": "2021-06-17T19:43:12Z", "digest": "sha1:3LODNHIEKNP7PACWVWZJLXXHQWIPJ3MW", "length": 18720, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सर्वात मोठी बातमी : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी दिलेत 'हे' महत्त्वाचे निर्देश", "raw_content": "\nराजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरु करण्यात येऊ नये. केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी.\nसर्वात मोठी बातमी : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी दिलेत 'हे' महत्त्वाचे निर्देश\nमुंबई - कोरोनाच्या संकटामुळे राज्यावर मोठं आर्थिक संकट घोंगावतंय. अशात अनेक कंपन्या कर्मचारी कपात याचसोबत पगार कपात आणि अतिरिक्त खर्चांमध्ये कपात करतायत. अशात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महत्त्वाचे निर्देश राजभवनाला दिलेत. यामध्ये राज्यपालांनी राज भवनात होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्‍ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज (दि. २८ मे) राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.\nमोठी बातमी: महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन 5.0; जयंत पाटलांनी दिले संकेत...\nकाय आहेत राज्यपालांनी दिलेले निर्देश \nराजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरु करण्यात येऊ नये. केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी.\nपुढील आदेशांपर्यंत राजभवन येथे येणाऱ्या देशविदेशातील पाहूण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तु वा स्मृतीचिन्ह देऊ नये.\nपुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकर भरती करु नये.\nस्वातंत्र्यदिनाच्या संध्येला १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा.\nराजभवनासाठी नवी कार विकत घेण्��ाचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा.\nमोठी बातमी - तुम्ही कोणत्याही व्हाट्सअप ग्रृपचे अॅडमिन असाल तर, वाचा ही बातमी\nअतिमहत्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये.\nकुलगुरु व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेऊन करून प्रवास खर्चात बचत करण्यात यावी.\nवरील उपाययोजनांमुळे राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये १० ते १५ टक्के बचत होईल असा अंदाज आहे.\nआपले एक महिन्याचे वेतन तसेच आगामी एक वर्षभर आपले ३० टक्के वेतन करोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.\nआज जाहीर केलेल्या काटकसरीच्या उपाययोजनांमुळे वाचणारा निधी तुलनेने कमी असला तरीही करोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने तो महत्वपुर्ण ठरेल असे मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे.\nDigital Exclusive :: धीरोदात्त आणि संयमी उद्धव ठाकरे..\nमुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर नव्या राजकीय समीकरणाची बांधणी केली. सलग पन्नास वर्ष राजकारणात परवलीचा शब्द बनलेले शरद पवार आणि गेली पन्नास वर्ष वैचारिक विरोध असलेला गांधी घराण्यांचा काँग्रेस पक्ष यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सरक\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट\nमुंबई - विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन येत्या २२ जूनपासून मुंबईत सुरु होणार आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबतचा निर्णय पुढील जून महिन्यातच होणार असल्याचं समजतंय. आधीच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवडा आधी गुं\nविधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात; आझाद मैदान मात्र आंदोलनांविना शांत\nमुंबई : सोमवारपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र दुसरीकडे आंदोलन, निदर्शनांचे ठिकाण असलेले आझाद मैदान मात्र यावेळी सुने सुने आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात ऐरवी मैदान मोर्चेकर्यांनी भरून असते. मात्र यावेळी कोरोना रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीच्��ा पार्श\n''कोविडसारख्या महामारीवर माझं सरकार नियंत्रण मिळवतंय''\nमुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेनशाला सुरुवात झाली आहे. अनेक मुद्द्यांवर विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधान भवन परिसरात भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले. दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. सीमा भागातील रहिवाशांना न्\nपुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी चक्क उपमुख्यमंत्र्यालाच फटाकारले\nनागपूर : प्रांतीय भाषांनुसार राज्याच्या रचना करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कर्नाटकचा काय संबंध, येवढही ज्याला कळत नाही, असा माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री असेल तर त्या राज्याची कीव करावीशी वाटते. अशा उपमुख्यमंत्र्याला वेड्यांच्या रुग्णालयात भरती करा, असे म्हणत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री\nExclusive Interview | कोरोना नियंत्रणात; पण संपला नाही अजून - डॉ. अविनाश सुपे\nकोरोना काळात वेगवेगळ्या स्तरांवर आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस लढत होती. कोरोना भारतात दाखल झाल्यापासून ते लस उपलब्ध होईपर्यंतच्या या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे अनुभव आरोग्य यंत्रेणेला आहेत. या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने \"राज्य कोव्हिड टास्क फोर्स' स्थापन केला होता.\nMaharashtra Budget 2021: देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया\nमुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा २०२१- २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाचं संकट लक्षात ठेवून राज्याच्या आरोग्य विभागासाठी ७५०० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आल्याचं अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. या अ\nअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्र्यांकडून आमदारांना स्पेशल गिफ्ट\nमुंबई: गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. त्यात राज्यावर आर्थिक संकटची घडी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या पगारात ३० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र आता आमदारांचे वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nराज्याच्या अर्थसंकल्पात नागपूर महापालिकेला एकही रुपया नाही; फडणवीसांच्या काळात मिळणारं विशेष अनुदान केलं बंद\nनागपूर ः राज्याची उपराजधानी म्हणू��� देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूर महापालिकेला दिले जात असलेले विशेष अनुदान महाविकास आघाडी सरकारने बंद केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक रुपयाचीसुद्धा तरतूद केली नाही.\nmaharashtra budget 2021 : राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी काय\nमुंबई - जागतिक महिला दिनीच राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचा हा दुसरा अर्थसंकल्प असून अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/notorious-goon-rushes-to-high-court-demand-for-repeal-of-the-offense-nrvk-102756/", "date_download": "2021-06-17T20:07:09Z", "digest": "sha1:VZKHJ54FPHZZF7DYOVRHIFH5FVPMGJLH", "length": 13355, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Notorious goon rushes to High Court; Demand for repeal of the offense nrvk | कुख्यात गुंड गजा मारणेची उच्च न्यायालयात धाव; गुन्हे रद्द करण्याची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nतातडीने सुनावणी निश्चित केलीकुख्यात गुंड गजा मारणेची उच्च न्यायालयात धाव; गुन्हे रद्द करण्याची मागणी\nगजाविरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, तसेच मोक्का कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याविरोधात गजा मारणेने उच्च न्यायालयात धाव याचिका दाखल केली आहे.\nमुंबई : तळ��जा कारागृहामधून सुटका झाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करून महामार्गावर धुडगूस घातल्याप्रकऱणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कुख्यात गुंड गजा मारणेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी त्याने याचिकेतून केली असून त्याची दखल घेत न्यायालयाने तातडीने गुरुवारी सुनावणी निश्चित केली आहे.\nपप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 पासून कारागृहात अससेल्या गजा उर्फ गजानन मारणेची सात वर्षांनी आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. गजा कारागृहाबाहेर आल्यानंतर गजाच्या समर्थकांनी त्याची मिरवणूक काढली. तसेच समर्थकांनी पुण्याकडे जाताना महामार्गावर धुडगूस घातला. उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला.\nया सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्यावर गजाविरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, तसेच मोक्का कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याविरोधात गजा मारणेने उच्च न्यायालयात धाव याचिका दाखल केली आहे.\nआपल्या विरोधातील गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्य सरकारच्यावतीने याचिकेला विरोध करण्यात आला. गजाविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल कऱण्यात आले असल्याची माहिती त्यांच्यावतीने देण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी गुरुवारी घेण्याचे निश्चित केले.\nएन्काउंटरमध्ये मुस्लिमांवर निशाणा; ओवैसींचा योगी सरकारवर गंभीर आरोप\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/tempo-and-bus-beat-17-people-died-on-the-spot-nrvk-140261/", "date_download": "2021-06-17T20:20:24Z", "digest": "sha1:3UACLQPZHYE6Y72SQEBOESSMYS6EDV7E", "length": 10627, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Tempo and bus beat; 17 people died on the spot nrvk | टेम्पो आणि बसची धडक; 17 जणांचा जागीच मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nभीषण अपघातटेम्पो आणि बसची धडक; 17 जणांचा जागीच मृत्यू\nउत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सचेंडी पोलिस स्टेशन क्षेत्रात भयंकर अपघात झाल्याचे समोर येते. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मिनी बस आणि विक्रम लोडरची आमने-सामने जोरदार धडक झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सचेंडी पोलिस स्टेशन क्षेत्रात भयंकर अपघात झाल्याचे समोर येते. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मिनी बस आणि विक्रम लोडरची आमन��-सामने जोरदार धडक झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.\nपोलिस महानिरीक्षक मोहीत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची नोंद घेतली. पंतप्रधानांकडून या रस्ते अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांचा मदत निधी देण्याची घोषणा करण्यात आला.\nतुमची बर्थ डेट काय आहे\nअशी मौत कुणाला येऊ नये\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/police-arrested-in-charges-of-taking-bribe-62987/", "date_download": "2021-06-17T21:38:41Z", "digest": "sha1:HHAIPRM6I4AEX7CQLDLNS2EAO73QTFNX", "length": 13599, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "police arrested in charges of taking bribe | जामीन रद्द न करण्यासाठी त्यांनी लाच मागितली आणि झालं उलटंच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठा��रेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nरायगडजामीन रद्द न करण्यासाठी त्यांनी लाच मागितली आणि झालं उलटंच\nतक्रारदाराची आई, भाऊ व मावशीविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आई व मावशीचा घेतलेला अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस नाईक रेखा मोहिते-साळुंखे हिने अविनाश पाटील यांच्यासाठी २५ हजार रुपये व स्वतःसाठी १५ हजार रुपये अशी एकूण ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.\nअलिबाग : अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी व अटक टाळण्यासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. गुरुवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.\nरेखा सचिन मोहिते-साळुंखे (वय ३२, रा. नेरळ पोलीस लाईन, ता. कर्जत) असे अटक केलेल्या महिला कर्मचार्‍याचे नाव असून, ती नेरळ पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय महिला तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.\nतक्रारदाराची आई, भाऊ व मावशीविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आई व मावशीचा घेतलेला अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस नाईक रेखा मोहिते-साळुंखे हिने अविनाश पाटील यांच्यासाठी २५ हजार रुपये व स्वतःसाठी १५ हजार रुपये अशी एकूण ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.\nजानेवारीपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार कोरोना लसीकरण, पहिल्या टप्प्यात यांना मिळणार डोस\nया तक्रारीची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता रेखा मोहिते-साळुंखे हिने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. गुरुवारी दुपारी पावणेत��न वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटच्या पथकाने लाच मागणार्‍या महिला पोलीस नाईक रेखा मोहिते-साळुंखे हिला अटक केली आहे.\nठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलीस हवालदार विचारे, सोडकर, महिला पोलीस नाईक गणपते, महिला पोलीस शिपाई राजपूत यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.\nशरद पवारांनी पून्हा टाकून पाहिला खडा युपीएचे अध्यक्ष होण्याचे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/nisha-rawal-starred-in-music-video-with-sonu-nigam-got-special-recognition-from-this-serials-467849.html", "date_download": "2021-06-17T20:19:30Z", "digest": "sha1:BQ7GE5B637J52HC6ZMJYHCYJZDVSQBKI", "length": 15462, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : सोनू निगमसोबत म्यूझिक व्हिडीओत झळकली होती निशा रावल, ‘या’ मालिकेतून मिळाली खास ओळख\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलोकप्रिय टीव्ही अभिनेत्री निशा रावल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. निशा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ मधील सौम्या दीवानची भूमिका साकारून चर्चेत आलेल्या निशानं बर्‍याच टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.\nअभिनयापूर्वी निशा जाहिरातींमध्ये काम करत होती. निशानं अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे. तिनं रफू चक्कर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती हसते हसते चित्रपटात दिसली. आने वाला पाल या शोमधून निशाने टीव्हीमध्ये पदार्पण केले.\nत्यानंतर निशा केसर, मैं लक्ष्मी तेरे आंगन की यामध्ये दिसली होती. नच बलिए 5 आणि नच बलिये श्रीमन-श्रीमतीमध्ये तिचा नवरा करण मेहरासोबत डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली. निशा सध्या 'शादी मुबारक' या मालिकेत काम करत आहे.\nनिशा रावलचा एक म्यूझिक व्हिडीओ फेमस झाला होता. ज्यामध्ये ती सोनू निगमसोबत दिसली होती. गाण्याचं नाव होतं- ‘चंदा की डोली में’. निशाचं हे गाणं हिट झालं होतं.\nनिशा रावलनं टीव्ही अभिनेता करण मेहराशी 5 वर्ष डेटिंगनंतर लग्न केलं. 2012 मध्ये दोघांचं लग्न झाले. दोघंही एका मुलाचे पालक आहेत. ‘हसते हसते’ या चित्रपटाच्या सेटवर निशा आणि करण यांची भेट झाली.\nनिशाने आपला मुलगा कविशबरोबर अनेक रील्स व्हिडीओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावर करण मेहराबरोबर निशाचे फोटो पाहून, दोघांच्या विवाहित जीवनात दीर्घ काळापासून तणाव होता, असा अंदाज बांधणं खूप अवघड आहे.\nकरणने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की तो आणि निशा घटस्फोट घेणार होते, मात्र निशानं अ‍ॅल्युमिनिमध्ये मोठी रक्कम मागीतली, जी करणला देणं शक्य नाही. अ‍ॅल्युमिनिच्या रकमेबद्दल संपूर्ण वाद आहे. करणच्या म्हणण्यानुसार, निशानं त्याला अडचणीत आणलं आहे आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा खोटा आरोप केला आहे.\nHappy Birthday Mithun Chakraborty | अभिनेता म्हणून पहिल्याच चित्रपटातून मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्तीबद्दल…\nशरारा सेटमध्ये दिसला आदिती राव हैदरीचा किलर लूक, ड्रेसची किंमत तुम्हाला ठाऊक आहे का\nफोटो गॅलरी 7 days ago\nViral | लग्नाची मागणी घालण्यासाठी वापरली ‘ही’ खास ट्रिक, तरुणीचाही लगेच होकार, फोटो व्हायरल\nट्रेंडिंग 1 week ago\nRadhe Deleted scenes : सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील डिलिट केलेले सीन्स, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nPHOTOS : अभिनेता अर्जुन रामपालला लंगडत चालताना पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालंय\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/specials/jupiter-and-saturn-will-align-to-create-christmas-star-on-21-dec-first-time-in-800-year-336408.html", "date_download": "2021-06-17T20:59:43Z", "digest": "sha1:WPXAB2OBLBNHOJ444ZMQIDFMLUCV7MSI", "length": 16027, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nतब्बल 800 वर्षानंतर अविस्मरणीय योगायोग, या दिवशी आकाशात दिसणार ख्रिसमस स्टार \nयेत्या 21 डिसेंबर रोजी आकाशामध्ये ख्रिसमसचा तारा दिसणार आहे, असं अमेरिकेच्या राइस युनिव्हर्सिटीच्या खगोलतज्ज्ञांनी सांगितलं\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : यंदाचं वर्ष जगाच्या दृष्टीने प्रचंड निराशाजनक होतं कारण याच वर्षात कोरोनासारख्या महामारीने जगाला रोखून धरलं. परंतु आता वर्षाच्या सरतेशेवटी असलेल्या ख्रिसमस सणाला एक अद्भुत आणि अविस्मरणीय खगोलीय घटना घडणार आहे ज्याचं साक्षीदार संपूर्ण जग असणार आहे. यावर्षी ख्रिमसम अगोदर आकाशामध्ये ख्रिसमस स्टार दिसणार आहे. हा अद्भुत योगायोग दोन-चार वर्षानंतर नाही तर तब्बल 800 वर्षानंतर होतो आहे. (jupiter and saturn will align to create christmas star on 21 dec first time in 800 year)\nयेत्या 21 डिसेंबर रोजी आकाशामध्ये ख्रिसमसचा तारा दिसणार आहे, असं अमेरिकेच्या राइस युनिव्हर्सिटीच्या खगोलतज्ज्ञांनी सांगितलं. या ताऱ्याला ख्रिसमस स्टार किंवा बेथलेहम स्टार असं म्हटलं जातं. 21 डिसेंबर रोजी गुरु आणि शनि आकाशात सरळ रेषेत येतील.\nमध्ययुगीन काळापासून, गुरु आणि शनि दोन्ही एकत्र पृथ्वीच्या अगदी जवळ आलेले नाहीत. 20 वर्षानंतर गुरु आणि शनि ग्रह नेहमी सरळ रेषेत येतात, परंतु या वर्षी दुर्लभ घटना म्हणता येईल. कारण हे दोन्ही ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येतील आणि संपूर्ण मानवजात त्यांना पाहू शकतील, अशी माहिती अमेरिकेच्या राइस युनिव्हर्सिटीचे खगोलतज्ज्ञ पॅट्रिक हर्टीगन यांनी सांगितली.\nयापूर्वी 4 मार्च 1226 रोजी आकाशात ख्रिसमस स्टार दिसण्याची अशी दुर्मीळ घटना घडली होती. 21 डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर 45 मिनिटांनी उत्तर गोलार्धात टेलिस्कोपच्या मदतीने ख्रिसमस स्टार दिसू शकेल. किंबहुना असंही म्हटलं जातंय की हा अद्भुत नजारा पूर्ण आठवडाभर दिसेल. पुढच्या वेळी असं अद्भुत दृश्य 2080 साली दिसेल.\nगुरु हा आपल्या सौर मंडळाचा सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु ग्रह पृथ्वीपेक्षा 11 पट जास्त आणि त्याच्या वस्तुमानापेक्षा 317 पट जास्त आहे. सौर यंत्रणेतील हा चौथा सर्वात चमकणारा ग्रह आहे. याव्यतिरिक्त चमकणाऱ्या ग्रहांमध्ये सूर्य, चंद्र आणि शुक्र आहेत. उघड्या डोळ्याने पाहिल्या जाणार्‍या पाच ग्रहांपैकी शनि एक ग्रह आहे.\nSolar Eclipse Live : खगोलप्रेमींना सूर्यग्रहणाची पर्वणी, राजस्थानात कंकणाकृती, महाराष्ट्रात खंडग्रास\nBlue Hunter’s Moon 2020 : एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिसण��रा पूर्णाकृती चंद्राचा दुर्मिळ योग, कधी आणि कोठे पाहाल\nPhoto : ‘हा’ ग्रह ठरतो सौरमंडळाचा ‘व्हॅक्यूम क्लीनर’, जाणून घ्या ‘गुरु’किल्ली\n9 आणि 10 जानेवारीला आकाशात दुर्मिळ दृष्य दिसणार, नक्की पाहा…\nराष्ट्रीय 5 months ago\nChristmas Spirit | प्रियंकाचे जंगी ख्रिसमस सेलिब्रेशन, जॅकेटची किंमत ऐकून व्हाल हैराण\nकोलकात्यातून कोकणात, पर्यटकांची गर्दी वाढली, सिंधुदुर्ग सेलिब्रेशनसाठी सज्ज\nPHOTO | ‘ख्रिसमस’चे निमित्त साधत शशांक केतकरने शेअर केली ‘गुड न्यूज’\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/crime-in-pimpri-chinchwad-8-arrested-for-vandalism-robbery-attempted-murder-in-pimpri-chinchwad/", "date_download": "2021-06-17T21:00:13Z", "digest": "sha1:WYLP3EFJQ3QNNMNF3UOI47IMDI5H6R5N", "length": 14122, "nlines": 129, "source_domain": "bahujannama.com", "title": "Chinchwad |'दादागिरी' करण्यासाठी चिंचवडमध्ये टोळक्याकडून तोडफोड, दरोडा,", "raw_content": "\nCrime in Pimpri Chinchwad | ‘दादागिरी’ करण्यासाठी चिंचवडमध्ये टोळक्याकडून तोडफोड, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 जणांना अटक\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – चिंचवड(Chinchwad)मधील मोहननगरमध्ये आम्हीच दादा असल्याचे दाखविण्यासाठी एका टोळक्याने लोकांच्या घराबाहेर ठेवलेली पाण्याचे ड्रम फोडले. घराबाहेर थांबलेल्या एकावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केला तर दुसर्‍याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली. चिंचवड(Chinchwad)मधील या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या पिंपरी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यापैकी ८ जणांना अटक केली आहे.\nराहुल कांबळे, सुशांत ऊर्फ दाद्या शिंदे, स्वप्नील कांबळे, ऋषिकेश महारनवर, राहुल कसबे, ओंकार शिंदे, निलेश उजगरे, राजू शेलार (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोन्या कांबळे, मुकुल कांबळे, मोहसीन शेख, नवनाथ शिंदे, सोहम सरोदे, यश गरड, सुजल सूर्यवंशी, सौरी भालेराव व त्यांच्या इतर साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी प्रशांत टकले यांनी फिर्याद दिली आहे.\nटकले हे ८ जून रोजी रात्री पावणेसात वाजता घराबाहेर उभे असता.\nराहुल कांबळे व त्याचे साथीदार हातात कोयते, सिमेंटचे गट्टु, फरशीचे तुकडे घेऊन मोठमोठ्याने ओरडत आले. मोहननगर आमचे आहे.\nआम्हाला सगळ्यांनी दादा म्हणायचे कोणाची हिमंत असेल तर आमच्यासमोर येऊन दाखवा,\nत्याचा मुडदाच पाडतो, असे म्हणत आरडाओरडा करत हातातील हत्यारे फिरवत त्यांनी दहशत पसरविली.\nहे पाहून गल्लीतील लोकांनी दारे लावून घेतली. या टोळक्याने लोकांच्या दारासमोरील पाण्याच्या ड्रमवर कोयते मारुन ते फोडले. टकले हे घराबाहेर उभे असल्याने पाहून त्याच्याकडे धावत गेले. त्याला शिवीगाळ करुन राहुल कांबळे याने त्याच्याकडील कोयत्याने टकले याच्या मानेवर वार केला. सुदैवाने टकले हे खाली वाकल्याने कोयत��याचा वार घराच्या दरवाजावर बसला. आदेश शिंदे (वय १९) यांना सुशांत शिंदे याने लाथ मारुन खाली पाडले. त्यावेळी नवनाथ शिंदे, स्वप्नील कांबळे, सोन्या कांबळे, राहुल कांबळे यांनी शिंदे यांचे हात व मान पकडली. मुकुल कांबळे याने मारहाण करुन त्याच्या गळ्यातील सोन्याची एक तोळयाची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली.\n ‘या’ 5 गोष्टींपासून आता तरी दूरच राहा, इम्यूनिटीला करतात कमकुवत; जाणून घ्या\nDiy Night Cream | गुलाब पाणी अन् बदाम उगाळून बनवा ‘नाईट क्रीम’, चेहर्‍यावर येईल गुलाबी चमक, जाणून घ्या\nMask for Dandruff and Hairfall | केस गळती असो की मग कोंडा, अक्रोड पासून बनलेली DIY हेअर मास्क एकदम उपयुक्त, जाणून घ्या\nचेहर्‍यावर चुकून देखील ‘या’ 5 गोष्टी नका लावू, अन्यथा आयुष्यभर पश्चाताच होईल; जाणून घ्या\nTags: arrestchinchwadcrimeKhunMohannagarNilesh UjgareOmkar ShindePimpri policeRahul KambleRahul KasbeRaju ShelarRishikesh MaharanwarSonsakhaliSushant alias Dadya Shindeswapnil kambleअटकऋषिकेश महारनवरओंकार शिंदेखुनगुन्हाचिंचवडनिलेश उजगरेपिंपरी पोलिसमोहननगरराजू शेलारराहुल कसबेराहुल कांबळेसुशांत ऊर्फ दाद्या शिंदेसोनसाखळीस्वप्नील कांबळे\n पीपीएफ अकाऊंटमध्ये 10 वर्षाच्या मुलांच्या नावाने दरमहा 500 रूपये जमा करून 28 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या\nFIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी ‘गिळंकृत’ केल्यानंतर देखील रूग्णांना लुटणार्‍या 2 हॉस्पीटलवर FIR\nFIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी 'गिळंकृत' केल्यानंतर देखील रूग्णांना लुटणार्‍या 2 हॉस्पीटलवर FIR\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोना���ुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nCrime in Pimpri Chinchwad | ‘दादागिरी’ करण्यासाठी चिंचवडमध्ये टोळक्याकडून तोडफोड, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 जणांना अटक\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज\nShiv Sena Bhavan | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, म्हणाले – ‘शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका’\nAntilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड\nIndian Developer | सोलापूरच्या विद्यार्थ्याने Instagram मधील चूक शोधली, Facebook ने दिले 22 लाखांचे बक्षीस\nMinister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक\n राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/world-health-organization-says-working-long-hours-is-killing-hundreds-of-thousands-of-people-a-year/", "date_download": "2021-06-17T19:42:54Z", "digest": "sha1:E7IF7PTLQ46LGYYQ77WTQS4ZS5ETBVWF", "length": 14055, "nlines": 124, "source_domain": "bahujannama.com", "title": "रात्री उशिरापर्यंत काम करण्यामुळे जाताहेत कर्मचार्‍यांचे 'प्राण', 16 वर्षात 7 लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू - WHO - बहुजननामा", "raw_content": "\nरात्री उशिरापर्यंत काम करण्यामुळे जाताहेत कर्मचार्‍यांचे ‘प्राण’, 16 वर्षात 7 लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू – WHO\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अनेक लोक सामान्य वेळेपेक्षा उशीरापर्यंत काम करतात आणि या बिघडलेल्या प्रवृत्तीमुळे वर्षभरात शेकडो लोकांचा जीव गेला आहे. संघटनेने हे सुद्धा म्हटले आहे की, कोरोना व्हायरस महामारीमुळे या ट्रेंडला प्रोत्साहन मिळू शकते.\nमोठ्या कालावधीर्यंत काम करण्याने जीवनाला होणार्‍या नुकसानी संबंधीच्या पहिल्या जागतिक संशोधनात, एनव्हायर्मेंट इंटरनॅशन��� जर्नलमध्ये पेपरने दर्शवले की, 2016 मध्ये जास्त वेळ काम करण्याशी संबंधीत स्ट्रोक आणि हृदय रोगाने 745,000 लोकांचा मृत्यू झाला. 2000 पर्यंत हा आकडा वाढून सुमारे 30% जास्त झाला होता.\nडब्ल्यूएचओच्या पर्यावरण, जलवायु परिवर्तन आणि आरोग्य विभागाच्या संचालक मारिया नीरा यांनी म्हटले की, प्रति आठवडा 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्याने गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. संशोधनातून समजले आहे की, कामगार सुरक्षेकडे लक्ष देणे खुप आवश्यक आहे.\nडब्ल्यूएचओ आणि अंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे निर्मित संयुक्त संशोधनातून समजले की, बहुतांश पीडित (72%) पुरुष होते आणि मध्यम वयोगट किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे होते.\nसंशोधनातून समोर आले आहे की, जास्त वेळपर्यंत काम करणार्‍यांच्या तुलनेत शिफ्टमध्ये काम करणार्‍यांचा जीवनात खुप नंतर मृत्यू झाला आणि कधी-कधी दशकांनंतर सुद्धा.\nरिपोर्टवरून समजते की, दक्षिण पूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिक प्रदेशात राहणारे लोक यामुळे सर्वात जास्त प्रभावित झाले ज्यामध्ये चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचा समावेश आहे.\nहे संशोधन 194 देशांच्या आकड्यांवर आधारित आहे. आठवड्यात 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्याने 35-40 तासाच्या तुलनेत स्ट्रोकची 35% जास्त जोखीम आणि इस्केमिक हृदय रोगाने मरण्याची 17% जास्त जोखीम असते.\nसंशोधनात 2000-2016 चा कालावधी कव्हर करण्यात आला आहे आणि यामुळे यात कोरोना महामारीचा समावेश नाही. मात्र संघटनेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, कोरोना आपत्कालीन स्थितीमुळे जागतिक आर्थिक मंदीने जोखीम आणखी वाढवली आहे. महामारीचा काळ या प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ शकतो. टेड्रोस अडनॉम घेबियस यांच्यासह डब्ल्यूएचओच्या कर्मचार्‍यांनी ही बाब मान्य केली आहे.\nडब्ल्यूएचओचे तंत्रज्ञान अधिकारी फ्रँक पेगा यांनी म्हटले की, कॅपिंग अवर कंपन्या, संस्थांसाठी लाभदायक असतील कारण यामुळे कामगार उत्पादकता वाढू शकते.\nTags: Corona virusDeathsepidemiclate nightlivespeoplestaffWHOWorkकर्मचार्‍यांकामकोरोना व्हायरसजागतिक आरोग्य संघटनेप्राणमहामारीमृत्यूरात्री उशिरालोकां\n कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर Covid-19 झाला तरी ‘नो-टेन्शन’, नव्या सर्वेक्षणातून खुलासा\n‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का\n'किसान सन्मान निधी'चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nरात्री उशिरापर्यंत काम करण्यामुळे जाताहेत कर्मचार्‍यांचे ‘प्राण’, 16 वर्षात 7 लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू – WHO\n6 कोटी लोकांना EPFO ने दिला मोठा दिलासा नोकरी सुटल्यानंतर सुद्धा मिळेल ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\nमहंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचे कारण, प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा’\nPune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’ तारखेपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार\nकॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले ‘वाम’ मार्गाला\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते सोबत, तेव्हा सतीश कौशिक यांनी दिला होता लग्नाचा प्रस्ताव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/yuvraj-reply-to-wife/", "date_download": "2021-06-17T20:42:56Z", "digest": "sha1:VNE3HY7LBVJMWFHAIDY46IJIRNMIYJ7X", "length": 7882, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "\"युवराज तु खूप सुंदर दिसतोय सिंगल आहेस का ?\" बायकोच्या प्रश्नाला युवराजचे मजेशीर उत्तर - Khaas Re", "raw_content": "\n“युवराज तु खूप सुंदर दिसतोय सिंगल आहेस का ” बायकोच्या प्रश्नाला युवराजचे मजेशीर उत्तर\nin जीवनशैली, नवीन खासरे, मनोरंजन\nबॉलिवुड आणि क्रिकेटचे नाते खुप जुने आहे. क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडुंनी सिनेअभिनेत्री सोबत लग्न केली आहेत. मोहम्मद अजहरुद्दीन पासुन विराट कोहली, हरभजन सिंग, जहीर खान अशी अनेक नावे सांगता येतील. त्याच यादीत युवराज सिंगचेही नाव सांगता येईल.\nबॉलिवुड एक्ट्रेस हेजल कीच ही युवराजची पत्नी आहे. बॉडीगार्ड चित्रपटात करीना कपुरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आपण तिला पाहिले असेल. सोशल मीडियावर मैत्री करुन युवराजने तिला पटवले होते. २०१६ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले.\nहेजलच्या आधी या एक्ट्रेससोबत जोडले गेले होते युवराजचे नाव\nयुवराज सिंग आणि हेजल कीच यांचा विवाह होण्याआधी बॉलिवूडमधील अनेक एक्ट्रेस सोबत युवराजचे नाव जोडले गेले होते. युवराज आणि प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यातील प्रेमप्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली होती.\nमोहब्बते चित्रपटात दिसलेल्या किम शर्मा हीच्यासोबतही युवराजचे नाव चर्चेत होते. याशिवाय एक्ट्रेस नेहा धुपिया, मॉडेल सोफी चौधरी, बिग बॉस स्पर्धक आंचल कुमार, काहो ना प्यार है मधील एक्ट्रेस अमिषा पटेल यांच्यासोबतही युवराजचे नाव जोडले गेले होते.\nयुवराज जेव्हा पत्नीलाच म्हणतो “मी एका माकडीनिशी लग्न केले”\nझालं असं की तीन दिवसांपूर्वी युवराजने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. अबूधाबीत होणाऱ्या टी-१० लीग स्पर्धेत मराठा अरेबियन्स संघाला सपोर्ट करण्यासाठी युवराजने अभिनेता सोहेल खानला टॅग करुन “आला रे आला मराठा आला” अशी पोस्ट केली होती.\nत्या पोस्टवर युवराजची पत्नी हेजलने गमतीने “युवराज तु खूप सुंदर दिसत आहेस, तू सिंगल आहेस का ” अशी कमेंट केली. त्यावर युवराजनेही गंमतीने “नाही मी सिंगल नाही, मी एका म���कडीनिशी लग्न केले आहे” अशी कमेंट केली. अर्थातच हे सगळं गंमतीगंमतीत होते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nपानिपत चित्रपटावरुन अफगाणिस्तानात वाद, अफगाणिस्तानच्या दूतावासाने केले स्पष्टीकरण\nदेवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप, म्हणाले…\nदेवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप, म्हणाले...\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/tuesday-motivation-nagesh-kinnur-lifestyle-vegetable-selling-267133", "date_download": "2021-06-17T20:54:59Z", "digest": "sha1:6API57GLGCQDD6HZGNYXNWGKXIOOTYKG", "length": 7199, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’!", "raw_content": "\nभाजीविक्रीचा व्यवसाय करताना अनेकदा अतिक्रमण विभागाकडून माल जप्त करण्यात येतो. कधी दंड घेतला जातो. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. एखाद्या दिवशी मिळालेली सर्व कमाईच दंडामध्ये जाते. शासनाने व्यवसाय करण्यासाठी कायमस्वरूपी अधिकृत जागा द्यावी, यासाठी प्रयत्न करीत आहे.\n- नागेश किन्नूर, भाजीविक्रेता\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व जिद्द अनेकांना प्रेरणा देत आहे.\nनागेश १९९७ ला सोलापूरहून पुण्याला नोकरीच्या शोधात आला होता. सुरुवातीला एका बांधकाम व्यावसायिकाकडे बिगारी काम करून तो पोट भरत होता. एक दिवस तो काम करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला. या अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. बांधकाम व्यावसायिकाकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. तब्बल तीन वर्षे नागेशचे रुग्णालयात उपचार सुरू होते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nनुकतेच लग्न झालेल्या नागेशला समोर अंधार दिसत होता. पण, त्याही स्थितीत त्याने लढाई सुरूच ठेवली. हाताचे दोन्ही पंजे नसल्यामुळे त्याला कोणी काम देत नव्हते. कुटुंब कसे चालवायचे, याची त्याला चिंता लागून राहिली होती. ती त्याला शांत बसू देत नव्हती. अखेर त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नातेवाईक व मित्रांकडून आर्थिक मदत घेतली. १० वर्षांपासून तो भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे.\nसुरुवातीला त्याने सुखसागरनगर येथे हा व्यवसाय सुरू केला. सध्या तो हडपसर येथील गाडीतळ येथे उड्डाण पुलाखाली भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्याची पत्नी सुवर्णा ही त्याला व्यवसायामध्ये मदत करते. त्यामुळे नागेश रोजच्या लढाईत नियतीवर मात करतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international-1", "date_download": "2021-06-17T19:57:57Z", "digest": "sha1:ARYDJNHZDW2NLY7O33FWK3BQNX2FRJN6", "length": 39191, "nlines": 521, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातम्या TOP 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nसह्याद्री अतिथीगृह येथे सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत असे सांगितले.\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nमहाराष्ट्र 2 hours ago\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमहाराष्ट्र 4 hours ago\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nट्रेंडिंग 1 hour ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nमहाराष्ट्र 19 hours ago\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र 19 hours ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nट्रेंडिंग 1 hour ago\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे 2 hours ago\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nSambhaji Raje | सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घेतली, सरकारपुढे 6 मागण्या ठेवल्या : संभाजीराजे\nRain Fast News | राज्यातील पावसाच्या धुवांधार बातम्या\nAshok Chavan | 7 मागण्या गतिमान पद्धतीनं पूर्ण करणार, अशोक चव्हाण\nSpecial Report | डेल्टा व्हेरियंट आहे काय\nSpecial Report | मनसुख हिरेन हत्याकांडाचा प्रदीप शर्मा ‘मास्टरमाईंड’\nसर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, पेट्रोल-डिझेल आणखी महागणार, कारण काय\nअर्थकारण 4 hours ago\nस्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…\nअर्थकारण 5 hours ago\nविमा पॉलिसी घेताना चुकूनही करु नका ‘या’ 5 चुका, नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान\nGold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती\nGold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय\nविमा पॉलिसी घेताना चुकूनही करु नका ‘या’ 5 चुका, नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान\nPHOTO | कोरोना रुग्णांना मिळतेय विशेष हास्यथेरेपी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा अनोखा उपक्रम\nPHOTO | ‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत प्रेमात, पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती…\nHealth Tips : फ्रिजमध्ये चुकूनही ‘ही’ फळे ठेवू नका, नाही तर नुकसान होईल\nलाईफस्टाईल फोटो12 hours ago\nPHOTO | पत्नी सुनिता आहुजाच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलं कुटुंब, पाहा गोविंद��चे ‘फॅमिली’ फोटो\nफोटो गॅलरी13 hours ago\nPAN-AADHAR LINK | तुमचा पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का\nफोटो गॅलरी13 hours ago\nLemon Peel Benefits : लिंबाची साल आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर, वाचा \nलाईफस्टाईल फोटो14 hours ago\n, सफरचंदच्या सालीचा ‘हा’ फेसपॅक एकदा नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो14 hours ago\nपुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका\nनागपूरमध्ये 200 अल्पसंख्याक विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृह निर्मितीला मान्यता : नवाब मलिक\nदेशविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळू नका; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा\nराज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणार, सारथी संदर्भात शनिवारी बैठक होणार\nकृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली; तर शेरीनाल्यातील दूषित पाण्यामुळे नदीपात्रात फेस\nघरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाना सुविधा सुरु, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून 225 जणांना मिळाले परवाने\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम\nपुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nदेशविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळू नका; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम\nमहाराष्ट्र 5 hours ago\nहर्षवर्धन जाधव रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटणार, जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत\nअन्य जिल्हे 6 hours ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nट्रेंडिंग 1 hour ago\nAkshay Kumar | खिलाडी कुमार पोहोचला काश्मीरमध्ये, शाळेसाठी 1 कोटींची देणगी, सैनिकांसोबत जोरदार भांगडा\nVideo | ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, ‘कोव्हिशिल्ड’ घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन, पाहा व्हिडीओ\nPHOTO | कोरोना रुग्णांना मिळतेय विशेष हास्यथेरेपी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा अनोखा उपक्रम\nSamantar 2 | दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य काय घडणार कुमारच्या आयुष्यात काय घडणार कुमारच्या आयुष्यात पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त टीझर\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\nCCTV | धावत्या एक्सप्रेसमधून महिलेची पर्स हिसकावली, पोलिसांकडून फिल्मी स्टाईल पाठलाग, आरोपीला बेड्या\nनाशकात इन्स्टावरील मैत्री महागात, प्रेमाच्या बहाण्याने अत्याचार, अल्पवयीन मुलगी गरोदर\nनाशिक क्राईम 9 hours ago\nमी शिवसेनेचा, संतोष माझा जुना खबरी, प्रदीप शर्मांचा NIA कोर्टात युक्तीवाद, तिघांना 28 जूनपर्यंत कोठडी\nवाझे आणि प्रदीप शर्मांच्या सांगण्यावरुन मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा\n19 व्या वर्षी लपून नागपुरात, तालिबानी समर्थक अफगाणी तरुणाला 11 वर्षांनी अटक\nPradeep Sharma | NIA ची सर्वात मोठी कारवाई, प्रदीप शर्मा यांना अटक, आतापर्यंत किती जणांना बेड्या\nसर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, पेट्रोल-डिझेल आणखी महागणार, कारण काय\nअर्थकारण 4 hours ago\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, सक्रिय रुग्णसंख्या मात्र निचांकी\nराष्ट्रीय 16 hours ago\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये किंचीत वाढ, कोरोनाबळींचा आकडा मात्र घटला\nराष्ट्रीय 2 days ago\nकोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जावं लागणार, कुणाला वर्क फ्रॉम होम\nराष्ट्रीय 2 days ago\nVideo : ‘वो है गलवान के वीर…’ गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण, भारतीय लष्कराकडून शहीदांना श्रद्धांजली\nराष्ट्रीय 2 days ago\nWTC final Team India Squad : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी विराटसेनेची घोषणा, 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश\nमोठी बातमी : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालची विम्बलडनमधून माघार, ‘हे’ कारण देत घेतली माघार\nWTC अंतिम सामन्याचा निकाल काय असेल, गांगुली म्हणतो, ‘या’ दोन खेळांडूवर सगळं अवलंबून\nWTC Final ची उत्सुकता शिगेला, विराटसेनेचा पहिला फोटो समोर, टीम इंडिया मैदानात उतरण्यास सज्ज\nविराट, भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा : हरभजन सिंग\nWTC Final च्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, वरुणराजने घोळ घातला तर मॅचचं काय होणार\nभारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर\nनागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या, तज्ज्ञ म्हणतात धोका कायम, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी\nVideo | ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, ‘कोव्हिशिल्ड’ घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन, पाहा\nकोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\nमुंबई महापालिकेचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडू आणि नोकरदारांसाठी आनंदाची बातमी\nSpecial Report| 2 डोसमधील अंतर वाढवल्यास संसर्गाचा धोका अधिक, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागारांचा दावा\nNashik Special Report | लसीचे दोन डोस घेलत्यावर खरंच अंगाला धातू चिकटतात का\nMaharashtra Vaccination Record | महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरणाची नोंद\nलांडगा, पिल्लं आणि त्यांची कृतज्ञता, जंगलातील मैत्रीचा भन्नाट किस्सा\n देशातील सर्वात जास्त Haunted पाच रेल्वे स्थानकं, सूर्यास्तानंतर भुतांचा वावर \nलेडी जोचं “विमान”घर, द लिटिल ट्रम्प…\nरॉयल एन्फिल्ड बुलेटचं मंदिर आणि त्यामागची रंजक कहाणी\nसंपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं, एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारा देवमाणूस, अख्ख्या जगाचा सलाम \nकुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही\nBLOG : दिदीगिरीची हॅट्रीक… मोदींचा विजयी अश्वमेध रथ रोखणारी वाघीण…\nब्रह्मांडात सर्वात मोठी फिरणारी वस्तू, प्रति तास 3.6 लाख किमी वेग पाहून संशोधकही हैराण\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\n‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nइस्त्रायलमध्ये नव्या सरकारला मंजुरी, नेत्यान्याहूचं 12 वर्षाच्या राजवटीची अखेर\nआंतरराष्ट्रीय 4 days ago\nPHOTOS : परदेशात जाऊन पैसे कमवायचेय या 10 देशांमध्ये भरभक्कम पगार, महिन्याला लाखोंची कमाई\nआंतरराष्ट्रीय 5 days ago\nPHOTOS : चीनच्या Zhurong रोव्हरचंही मंगळावर दमदार पाऊल, धुळ आणि डोंगराळ भागातील फोटो जारी\nआंतरराष्ट्रीय 6 days ago\nकोवॅक्सिनला मोठा झटका, अमेरिकेच्या एफडीएनं आपत्कालीन वापराला मंजुरी नाकारली, लसीला परवानगी कशी मिळणार\nआंतरराष्ट्रीय 6 days ago\nPHOTOS : सुंदरता अशी की मॉडेललाही मात देतील, रशियात तुरुंग कर्मचाऱ्यांची अनोखी सौंदर्यस्पर्धा, फोटो पाहून दंग व्हाल\nआंतरराष्ट्रीय 7 days ago\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेल��ध्ये काय असेल खास\nHero Glamour 125 च्या नव्या मॉडेलची पहिली झलक सादर, जाणून घ्या काय असेल खास\nHyundai Alcazar आणि Mercedes-Benz S-Class, दोन ढासू गाड्या बाजारात, उरले फक्त काही तास\nसर्वसामान्यांना दिलासा, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय\n 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात\nबहुप्रतीक्षित Mercedes-Benz S-Class लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या नव्या सेडानमध्ये काय असेल खास\nXiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री\n अँड्रॉयड युजर्स Battlegrounds Mobile India खेळू शकणार, डाऊनलोडिंगसाठी गेम उपलब्ध\nमार्क झुकरबर्गला मोठा झटका, टॉप 100 CEO च्या लिस्टमधून वगळलं, 2013 नंतर पहिल्यांदाच कामगिरीत घसरण\n64MP Quad Cam, 256GB स्टोरेजसह Infinix चे दोन नवे स्मार्टफोन बाजारात, किंमत 11 हजारांहून कमी\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\n ‘या’ 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी\nअंडर डिस्प्ले कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi दमदार फोन लाँच करणार, जाणून घ्या काय असेल खास\nVastu Tips | स्वयंपाकघरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nSkanda Sashti 2021 : स्कंद षष्ठी, भगवान कार्तिकेय यांची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि या दिवसाचं महत्व काय\nअध्यात्म 2 days ago\nChanakya Niti | ‘या’ सहा जणांच्या मधून जाणं टाळा, चूक केल्यास पडेल खूप महागात\nअध्यात्म 2 days ago\nMithun Sankranti 2021 : ‘मिथुन संक्रांती’, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व…\nअध्यात्म 3 days ago\nZodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती कुठल्याही पार्टीत चौतन्य आणतात, यांच्याशिवाय पार्टी करण्यात काही मजा नाही, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल\nराशीभविष्य 12 hours ago\nZodiac Signs | ‘या’ 4 राशीच्या व्यक्ती असतात घाबरट आणि लाजाळू, चार चौघात वावरणं टाळतात\nराशीभविष्य 14 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 17 June 2021 | इतरांच्या समस्यांमध्ये अडकू नका, नुकसान होऊ शकते\nराशीभविष्य 1 day ago\nSagittarius/Capricorn Rashifal Today 17 June 2021 | अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, जमिनीसंबंधित वाद मिटण्याची शक्यता\nराशीभविष्य 1 day ago\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nराश���भविष्य 1 day ago\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nराशीभविष्य 1 day ago\nGemini/Cancer Rashifal Today 17 June 2021 | प्रॉपर्टी खरेदीसंबंधित कामे काळजीपूर्वक करा, दिखाव्यासाठी कर्ज घेऊ नका\nराशीभविष्य 1 day ago\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे 2 hours ago\nयवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई\nबार्शीच्या शेतकऱ्याची दुष्काळावर मात, खजूर शेतीतून लाखोंची कमाई, राजेंद्र देशमुख यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा\nWeather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा\nमिरची शेती शेतकऱ्यांना यंदाही चांगले पैसे मिळवून देणार, मागणी वाढल्यानं बियाणं महागलं\nभारतीय कांद्याला टक्कर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानी कांदा, पण तूर्तास कांदा दरावर परिणाम नाही\nमका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/drinking-cumin-fennel-and-ajwain-water-is-beneficial-for-weight-loss-468756.html", "date_download": "2021-06-17T20:29:15Z", "digest": "sha1:2W62J6Y7P2ZIJXNWCPE4VNZI3MZRW3O5", "length": 17207, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nWeight loss : वजन कमी करण्यासाठी जिरे, बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्या, जाणून घ्या फायदे\nकोरोना लाॅकडाऊन यामुळे गेल्या एक वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून आपण घरात आहोत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजिर, बडीशेप आणि ओव्याचे पाणी\nमुंबई : कोरोना, लाॅकडाऊन यामुळे गेल्या एक वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून आपण घरात आहोत. बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. व्यायाम करण्यासाठी देखील आपण घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. आज आम्ही वजन कमी करण्यासाठी तुम्हाला एक पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. (Drinking cumin, Fennel and Ajwain water is beneficial for weight loss)\nवजन कमी करण्यासाठीचे हे खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचा बडीशेप, एक चमचा जिरे, एक चमचा ओवा आण�� मध लागणार आहे. यासाठी दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. यानंतर या पाण्यात बडीशेप, जिरे आणि ओवा मिक्स करा. दहा मिनिटे हे पाणी तसेच उसळूद्या. त्यानंतर शेवटी या पाण्यात मध घाला. हे पाणी कोमट झाल्यावर प्या. हे पाणी दररोज सकाळी आपण पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या.\nजिरे केवळ अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनीच भरलेले नसून ते अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. दीर्घ काळापासून लठ्ठपणामुळे होणारी जळजळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशी जोडली गेली आहे आणि यामुळे स्वयंप्रतिकारक परिस्थिती देखील उद्भवू शकते. जिरे पाणी पाचन फायद्यासाठी देखील ओळखले जाते. हे पेय युरीनद्वारे आपल्या शरीरातून विष बाहेर काढण्यास मदत करू शकते. वजन कमी करण्याचा जिरेचे पाणी एक आरोग्यदायी मार्ग आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यास मदत करते.\nबडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत. बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. म्हणूनच बडीशेप दूध हे पोटातील आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते.\n(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\nFood | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा\n घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता\nHealth care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nVideo | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nट्रेंडिंग 10 hours ago\nVideo | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच \nट्रेंडिंग 1 week ago\nWeight loss : वजन कमी करण्यासाठी जिरे, बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्या, जाणून घ्या फायदे\nSolapur | जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, जनहित शेतकरी संघटना अध्यक्षांची मागणी\nCOVID-19 : कोविड काळात रोज गरम पाणी का प्यावं; वाचा फायदेच फायदे\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/how-will-this-years-monsoon-rainy-season-read-skymets-prediction-437116.html", "date_download": "2021-06-17T20:13:20Z", "digest": "sha1:GWOWALSPHV2JFKNUJ55VN7UOWUFGMJOJ", "length": 21455, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ स्कायमेटचा हा अंदाज वाचा\nनैऋत्य मॉन्सून साधारणत: 1 जूनच्या आसपास केरळमार्गे भारतात प्रवेश करतो. पावसाळ्याच्या 4 महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरअखेर मान्सून राजस्थानमार्गे परत येतो. (How will this year's monsoon, rainy season\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, पावसाळ्याचा सुरुवातीचा महिना जून आणि शेवटचा महिना सप्टेंबरमध्ये देशभरात व्यापक पावसाची चिन्हे आहेत. 96 टक्के ते 104 टक्के दरम्यानचा पाऊस सरासरी किंवा सामान्य पावसाळा म्हणून परिभाषित केला जातो. नैऋत्य मॉन्सून साधारणत: 1 जूनच्या आसपास केरळमार्गे भारतात प्रवेश करतो. पावसाळ्याच्या 4 महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरअखेर मान्सून राजस्थानमार्गे परत येतो. (How will this year’s monsoon, rainy season\n– स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील म्हणाले की, प्रशांत महासागरात गेल्या वर्षभरापासून ला निनाची स्थिती कायम आहे. आणि आतापर्यंत मिळालेले संकेत असा इशारा करतात की, संपूर्ण पावसाळ्यात ही स्थिती राहू शकते.\n– पावसाळ्याच्या मध्यापर्यंत प्रशांत महासागराच्या मध्यवर्ती भागात पुन्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होण्यास सुरवात होईल. तथापि, समुद्राच्या पृष्ठभागावर थंड होण्याची ही प्रक्रिया अत्यंत संथ असेल.\n– या आधारावर, आम्ही असे म्हणू शकतो की मान्सून खराब करणारी अल-नीनो उभरण्याची शक्यता यावर्षीच्या पावसाळ्यात नाही.\n– मान्सूनवर होणारा आणखी एक महत्त्वाचा महासागरीय बदल म्हणजे सध्या हिंदी महासागरापासून दूर असलेले मेडेन ज्युलियन ओशिलेशन (MJO).\n– संपूर्ण मान्सून हंगामात तो मुश्किलीने हिंद महासागरातून साधारणपणे 3-4 वेळा जातो. पावसाळ्यावर त्याचा काय परिणाम होईल याबद्दल काही सांगणे घाईचे ठरेल.\nयावर्षी किती पडेल पाऊस\n– स्कायमेटच्या मते, जूनमध्ये LPA ( 166.9 मिमी) च्या तुलनेत 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सामान्य पावसाची शक्यता 70 टक्के आहे. सामान्यपेक्षा अधिक पावसाची 20 टक्के शक्यता आहे. सामान्य पावसापेक्षा कमी पावसाची 10 टक्के शक्यता आहे.\n– जुलैमध्ये एलपीए (289 मिमी) मध्ये 97 टक्के पाऊस होऊ शकतो. सामान्य पावसाची 75 टक्के शक्यता आहे. सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के आहे. सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 15 टक्के आहे.\n– ऑगस्टमध्ये एलपीए (258.2 मिमी) येथे 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य पावसाची 80 टक्के शक्यता आहे. सामान्यपेक्षा जास्त 10 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. सामान्य पावसापेक्षा कमी पावसाची 10 टक्के शक्यता आहे.\n– सप्टेंबरमध्ये एलपीएमध्ये (170.2 मिमी) 116 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य पावसाची 30 टक्के शक्यता आहे.सामान्यपेक्षा जास्त पावसाची 60 टक्के आणि सामान्यपेक्षा कमी पावसाची 10 टक्के शक्यता आहे.\nअल निनो म्हणजे काय\n– अल-निनोमुळे पॅसिफिक महासागरामधील समुद्राचा पृष्ठभाग अधिक गरम होता, ज्यामुळे वाऱ्याचा मार्ग आणि वेग यामध्ये बदल होतो, ज्यामुळे हवामान चक्रावर वाईट परिणाम होतो.\n– हवामानातील बदलामुळे काही ठिकाणी दुष्काळ पडतो तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. त्याचा परिणाम जगभर दिसून येतो.\n– अल निनोमुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ पडतो, तर अमेरिकेत मुसळधार पाऊस पडतो. ज्या वर्षी अल निनोची सक्रियता वाढते, त्यावर्षी निश्चितच त्याचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होतो.\n– भारतात नैऋत्य मान्सूनला पावसाळी हंगाम असे म्हणतात कारण जून ते सप्टेंबर या कालावधीत 70 टक्के पाऊस या चार महिन्यांत असतो. भारतात अल निनोमुळे दुष्काळाचा धोका सर्वाधिक आहे.\nशेतकर्‍यांना दिलासा देणारी बातमी\nएका अहवालानुसार, भारतातील सुमारे 200 दशलक्ष शेतकरी धान, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यासारखी अनेक पिके पेरण्यासाठी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील जवळपास 50 टक्के शेतीयोग्य जमिनीत सिंचनाची सुविधा नाही. यामुळे, कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेच्या केवळ 14 टक्के आहे. तथापि, या क्षेत्रात देशातील 65 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करुन देते. भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे, म्हणजे जवळपास 50 टक्के लोकांना शेतीमध्ये रोजगार मिळाला आहे. (How will this year’s monsoon, rainy season\nMaharashtra Lockdown update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार\nपाऊस, वादळ वाऱ्याचा अंदाज शेतकऱ्यांना सांगणारं मेघदूत ॲप नेमकं काय\nMonsoon Update | राज्यात कुठे कसा असेल पाऊस काय सांगतं हवामान विभाग\nPHOTO | तुफान पाऊस, फेसाळलेले पाणी, साताऱ्यातील ठोसेघर धबधब्याचे विलोभनीय फोटो\nफोटो गॅलरी 6 days ago\nVIDEO | पर्यटकांना खुणावणारा साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा फेसाळला, पाहा डोळ्यांचे पारणं फेडणारे मनमोहक दृश्य\nअन्य जिल्हे 6 days ago\nMansoon Updates : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल\nMonsoon 2021: मान्सून दाखल होण्यास उशीर का मान्सूनच्या बदलत्या स्वरुपाचा भारतावर काय परिणाम होणार\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन ���ागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-17T20:48:38Z", "digest": "sha1:LIPX5DITZ23SSV2UVMGB6J22IICD3MLU", "length": 12757, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "बनावट Archives - बहुजननामा", "raw_content": "\n App बनावट आहे कि Fake डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्ही वापरत असलेल्या android मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅप्स (Apps) असतात, ते अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोअरच्या ...\nलष्कराच्या बनावट वेबसाईटव्दारे चौघांना नोकरीचे आमिष; 13.50 लाखांची फसवणूक\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्कराची बनावट वेबसाईट (Fake Website) तयारकरून चार तरुणांना लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने साडे तेरा लाख ...\nतुम्हाला देखील कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय तर व्हा सावध अन्यथा…\nनवी दिल्ली: वृत्तसंस्था - कोरोनामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाणही वाढू लागले आहे. पेटीएमवरून फसवणूक झालयच ...\nपुणे महापालिकेचे बनावट गुंठेवारी नियमितीकरणाचे दाखले तयार करून पालिकेची आर्थिक फसवणूक; कोंढव्यात FIR\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे महापालिकेचे बनावट गुंठेवारी नियमितीकरणाचे दाखले तयार करून पालिकेची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला ...\nबनावट रेमडेसिविर प्रकरणी डॉक्टर गजाआड, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ\nबारामती : बहुजननामा ऑनलाईन - बनावट रेमडेसिविर बनविणा-या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ...\nफसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीकडे मिळाले कोट्यवधी रुपयांचे बनावट DD; कमिशनच्या आमिषाने सव्वा सात लाख रुपयांची फसवणूक\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - ट्रेड फंडचे सात कोटी रुपये बँकेतून कंपनीच्या खात्यावर ट्रांन्सफर करून त्याद्वारे कमिशन मिळून देण्याच्या आमिषाने ...\nशहर पोलीस दलातील एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे बनावट Facebook; होतेय पैशांची मागणी, पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ...\n ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातची बनावट रेमडेसिव्हिर टोचली त्यातील 90 % रुग्ण बरे\nभोपाळ : वृत्तसंस्था - देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, आरोग्य सेवा-सुविधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यातच ...\nबनावट मोबाइल सिम घेण्यासाठी कुणी तुमच्या आयडीचा तर वापर केलेला नाही ना घरबसल्या ‘या’ पद्धतीने जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - बनावट आयडीवरून मोबाइल फोनचे सिम घेणे काही नवीन गोष्ट नाही. नेहमी अशी प्रकरणे समोर ...\nबनावट रेमडेसिवीर रॅकेटमधील एक आरोपी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा भाजपाकडून दावा, थेट अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत भातखळकर म्हणाले…\nमुंबई - बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असतानाच दुसरीकडे राज्य सरकार आणि विरोधक परस्परांस जुंपली आहेत. गेल्या ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव त���ेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n App बनावट आहे कि Fake डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…\nMaratha Reservation | घटना दुरूस्ती शिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य – ॲड. प्रकाश आंबेडकर\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \nआता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट\n संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/tmc-general-secretary-partha-chatterjee/", "date_download": "2021-06-17T21:25:21Z", "digest": "sha1:5PBS5VLFR24I2SJGZUOUMVFRF4NSDWMU", "length": 7489, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "TMC General Secretary Partha Chatterjee Archives - बहुजननामा", "raw_content": "\nबंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMC मध्ये प्रवेश, म्हणाल्या बंगालला केवळ ममता दीदीच हव्या आहेत\nकोलकाता : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफ��स लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nबंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMC मध्ये प्रवेश, म्हणाल्या बंगालला केवळ ममता दीदीच हव्या आहेत\nरोहित पवारांचे कट्टर विरोध राम शिंदेंसोबत अजित पवारांची बंद दाराआड ‘चर्चा’\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल\n संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \nbjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून अधिक महिलांचा संसार उध्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/there-is-no-need-for-an-independent-social-media-system-for-the-deputy-chief-ministers-office-ajit-pawars-directive-to-cancel-the-decision-to-appoint-an-external-mechanism/", "date_download": "2021-06-17T20:32:10Z", "digest": "sha1:HEZMIKRHWVEH5MLW7OTLLQRRUJ7W655M", "length": 11707, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही; बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे अजित पवारांचे निर्देश - बहुजननामा", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही; बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे अजित पवारांचे निर्देश\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्���मंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय काल जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडीया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचे स्पष्ट केले असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.\nहडपसर परिसरातील ज्वेलर्सच्या फसवणूकीचा प्रयत्न, इन्कम टॅक्सच्या नावाखाली गंडा घालणार्‍याला अटक\nमध्यवस्ती असणार्‍या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांकडून लंपास\nमध्यवस्ती असणार्‍या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांकडून लंपास\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई ��डिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nउपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही; बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे अजित पवारांचे निर्देश\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\nPune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात\nanti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 30 जून रोजी होणार होत्या निवृत्त\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज\n भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-auto-reno-calio-suv-new-feslift-model-4502876-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:22:16Z", "digest": "sha1:ZMHONIHEXXGEUXOCPEG57AC5BMDSSRTX", "length": 6227, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Auto: Reno Calio SUV New Feslift Model | Auto: रेनो कॉलिओ एसयूव्हीचे नवे फेसलिफ्ट मॉडेल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nAuto: रेनो कॉलिओ एसयूव्हीचे नवे फेसलिफ्ट मॉडेल\nम्हणजे युरोपीय डिझाइन आणि शानदार राइड क्वालिटीसह शक्तिशाली, प्रॅक्टिकल आणि अधिक चांगल्या प्रकारे तयार केलेली एसयूव्ही आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कारण किंमत अधिक आहे. तसेच याच सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड अँडेव्हर, ह्युंदाई सँटा फे, शेव्हरले कॅप्टिव्हा आणि स्कोडा येतीसारख्या कार आधीपासूनच आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या बँडची कार घेण्याचा धोका पत्करला नाही. कोलिओची इमेज हेही त्यामागचे एक कारण आहे. मोठ्या आणि रफटफ एसयूव्���ींना पसंती मिळणा-या भारतासारख्या बाजारपेठेत रेनोची नाजूक, क्रॉसओव्हर स्टायलिंग असणा-या कोलिओची जादू चालणे शक्य नाही. डस्टरच्या यशामुळे उत्साह वाढलेली रेनो आता कोलिओचे फेसलिफ्ट मॉडेल सादर करत आहे.\nनवीन मॉडेलमध्ये स्टँडर्ड इक्विपमेंट आहेत. फेसलिफ्टमध्येही ते कायम आहेत. मागच्या सीटच्या आर्मरेस्टमध्ये एक जोडी कप होल्डर्स आणि ड्रायव्हर विंडोच्या वर एक सनग्लास होल्डरही देण्यात आले आहे. त्याशिवाय बोस अ‍ॅट स्पीकर ऑडिओ सिस्टिम देण्यात आली आहे. त्यात सीडी, एयूएक्स, यूएसबी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे.\nजुन्या कोलिओमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 4७4 चे एकच इंजिन होते. नव्या कारमध्ये 4७4 मॅन्युअल आणि 4७2 मॅन्युअल ऑप्शनही आहे. हे सर्व 2.0 लिटर डिझेल इंजिनमध्ये आहे; पण 4७2 मध्ये आधीच्या प्रमाणे 148 बीएचपी आणि 32.6 किलोग्रॅम टॉर्क पॉवर मिळेल. 4 ७4 मध्ये 171 बीएचपी आणि 36.7 टॉर्क पॉवर आहे. त्यामुळे नवे व्हर्जन शक्तिशाली आहे. दोन हजार आरपीएमनंतरही टर्बो जाणवत नाही.\nकारच्या इंटेरिअरमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. याची टू टोन केबिन जशास तशीच आहे. महागडी कार असूनही प्लास्टिकला फारसा दर्जा नाही. कारमध्ये लावण्यात आलेले काही बटण आणि स्विच स्वस्तातील असल्यासारखे दिसतात; पण लेदर सीट्सचा दर्जा मात्र उत्तम आहे. लाँग ड्राइव्हसाठी फ्रंट चेअर्स आरामदायी आहेत. समोरच्या प्रवाशालाही इलेक्ट्रिक अ‍ॅडस्टमेंट करता येऊ शकते. सीट बॅक थाय सपोर्ट चांगला आहे. तीन लोक आरामात बसू शकतात.\n25 ते 30 लाख (अंदाजित)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-broad-band-service-in-grampanchayat-office-4706555-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:18:38Z", "digest": "sha1:Q22WCI4NZ5ZOBQJD7DCQQ6NJOIVFY7MW", "length": 5781, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "broad band service in grampanchayat office | ग्रामपंचायतींमध्ये‘ब्रॉड बँड’ सेवा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभुसावळ - केंद्र शासनाकडून भारत ब्रॉड बँड नेटवर्क लिमिटेडमार्फत आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. भुसावळ तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींमधील नागरिकांना कमी वेळेत वेगवेगळ्या सुविधा मिळाव्यात, हा या योजनेमागील हेतू आहे.\nकेंद्र शासनाने नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क योजनेद्वारे राज्यातील सर्व ग्राम���ंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉड बँड इंटरनेट कनेक्शन देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी शासनाने भारत ब्रॉड बँड नेटवर्क लि. कंपनी स्थापन केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनिव्हर्सल ऑब्लिगेशन फंडामधून निधी मिळेल. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून निर्माण करण्यात येत असून राज्यातील सर्व ग्रामपंचायतस्तरापर्यंत उच्च क्षमता व उच्च दर्जाची ब्रॉड बँड सेवा उपलब्ध होईल. यामुळे जन्म-मृत्यू नोंद, नमुना 8, 1-17 नमुने (ग्रामपंचायत दप्तर), रहिवासी दाखले, बांधकाम परवाना, विविध कंपन्यांचे रिचार्ज व्हाउचर्स, एलआयसी प्रीमियम, पॅनकार्ड देणे, मतदार नोंदणी, आधारकार्ड नोंदणी, रेल्वे-बस बुकिंग, शेतकरी नोंदणी, स्वावलंबन पेन्शन योजना, या सुविधा निवडक संग्राम केंद्रात सुरू आहेत. ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटीमुळे या सुविधांना अधिक गती मिळेल.\nयोजनेसंदर्भात 12 एप्रिल 2013 रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार ग्रामपंचायतस्तरापर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे डेडिकेटेड ब्रॉड बँड विथसह इंटरनेट ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटी मिळाल्याने ई-गव्हर्नन्स, ई-पंचायत (संग्राम) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nतालुक्यातील 40 ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाबाबत आदेश प्राप्त होताच संबंधित कंपनीला सहकार्य करण्यात येईल. नवीन प्रणालीमुळे कामाला गती येईल. किशोर सपकाळे, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), पंचायत समिती, भुसावळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-3-year-old-twins-climb-into-washing-machine-die-5537902-PHO.html", "date_download": "2021-06-17T21:21:39Z", "digest": "sha1:UBVRV4NOAR2LT3SIVK37VTWWKY274LEX", "length": 6374, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "3 Year Old Twins Climb Into Washing Machine Die | तीन वर्षांची जुळ्या भावंडांचा वॉशिंग मशिनमध्ये पडून मृत्यू, आई गेली होती डिटर्जंट आणण्यास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतीन वर्षांची जुळ्या भावंडांचा वॉशिंग मशिनमध्ये पडून मृत्यू, आई गेली होती डिटर्जंट आणण्यास\nवॉशिंग मशिनमध्ये पडून तीन वर्षांच्या दोन जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला.\nनवी दिल्ली - येथील रोहिणी भागातील दोन जुळ्या मुलांचा (3 वर्षे) वॉशिंग मशिनमध्ये पडून मृत्यू झाला. मुलांची आई त्यांना घरात सोडून डिटर्जंट पावडर आणण्यासाठी दुकानात गेली होती. 6 मिनिटांनी महिला परत आली तर मुले कुठेही दिसली नाही. म्हणून तिने पोलिसांना कॉल केला. बराचवेळ शोधाशोध केल्यानंतर दोन्ही मुले वॉशिंग मशिनच्या वॉटर टँकमध्ये सापडली.\nमुलांसोबत अशी झाली दुर्घटना\n- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुर्घटना रोहिणी भागातील विजय विहार येथे घडली. कोटक महिंद्रामध्ये नोकरी करत असलेले रविंद्र आणि त्यांची पत्नी राखी तीन मुलांसह येथे राहातात.\n- मोठा मुलगा 10 वर्षांचा आहे तर निशांत आणि नक्षय हे तीन-तीन वर्षांची जुळी मुले होती.\n- अशा प्रकारच्या अनेक घटना मागील काही वर्षांत समोर आल्या आहेत. गेल्यावर्षी 18 मे रोजी कर्नाटकमधी गुलबर्गा येथे एक मुलगा वॉशिंग मशिनमध्ये अडकला होता.\n- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साधारण 1 वाजेच्या दरम्यान राखी वॉशिंग मशिनमध्ये कपडे धूत होती.\n- जुळी मुले निशांत आणि नक्षय तिच्या जवळच खेळत होते. त्याचवेळी राखी डिटर्जंट पावडर आणण्यासाठी बाहेर गेली.\n- त्याचवेळी दोन्ही मुले खेळता खेळता मशिनवर चढले आणि कपडे धुण्याच्या टाकीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.\n- राखी साधारण 6 मिनिटांनी घरी परत आली तेव्हा मुले कुठेही दिसली नाही. बराचवेळ शोधाशोध करुनही मुले सापडली नाही त्यामुळे भयभीत झालेल्या राखीने पोलिसांना कॉल केला.\n- शेजाऱ्यांना विचारपूस करुन पोलिसांनीही मुलांचा शोध घेतला. मात्र जेव्हा मुलांचे वडील ऑफिसमधून घरी आले तेव्हा त्यांना मशिनच्या वॉटर टँकमध्ये मुले सापडली.\n- रविंद्र आणि राखी मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले मात्र तोपर्यंत जुळ्या भावंडाची प्राणज्योत मालवली होती.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-man-misbehave-with-girl-in-train-5037671-PHO.html", "date_download": "2021-06-17T21:37:31Z", "digest": "sha1:A7RNCU35XAHEAWJAP3Q36G5KDT47YUWR", "length": 6409, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Man Misbehave With Girl In Train | रेल्वेमध्ये छेडछाडीनंतर तरुणीचे फाडले कपडे, विरोधानंतर फेकण्याचा प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरेल्वेमध्ये छेडछाडीनंतर तरुणीचे फाडले कपडे, विरोधानंतर फेकण्याचा प्रयत्न\nमोबाइलमध्ये फोटो काढण्यास तरुणीने विरोध केला.\nमहासमुंद (छत्तीसगड) - ओडिशा ते रायपूर पुशपुल पॅसेंजर ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी दोन टवाळखोरांनी युवतीची छेड काढली, कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. युवतीने त्यांना विरोध केला तर तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचाही प्रयत्न झाला. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बोगीत जवळपास दीडतास दोन युवकांची टवाळखोरी सुरु होती. याच दरम्यान अज्ञात प्रवाशाने रेल्वे हेल्पलाइन 1091 वर कॉल केला. टीटीईची टीम तत्काळ बोगीत दाखल झाली आणि त्यांनी टवाळखोरांच्या तावडीतून युवतीची सुटका केली. मात्र दोन्ही युवक पळून जाण्यात यशस्वी झाले आणि दुसऱ्या बोगीत दडून बसले. महासमुंद रेल्वे स्थानकावर जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने रेल्वेला वेढा टाकून एकाला ताब्यात घेतले.\nआरोपी परमानंदच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. सोमवारी उशिरा रात्री परमानंदवर गुन्हा दाखल करुन त्याला तुरुंगात टाकण्यात आले. रेल्वे हेल्पलाइनच्या मदतीने टवाळखोरांना अटक करण्यात आल्याची ही येथील पहिलीच घटना आहे. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की ट्रेनमध्ये जीआरपी आणि त्यांचे पथक होते, मात्र ते दुसऱ्याच बोगीत आरोपींचा शोध घेत असल्यामुळे एक आरोपी निसटला.\nचालत्या रेल्वेत युवतीची छेडछाड सुरु असताना प्रवाशांनी उघड विरोध दर्शवला नाही आणि टवाळखोरांना पिटाळून लावले नसले तरी एका प्रवाशाने सतर्कता दाखवत रेल्वे हेल्पलाइन 1091 वर कॉल करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर टीटीई आणि रेल्वे पोलिसांचे पथक बोगीत दाखल झाले.\nअशी घटना घडली तर काय करावे \n138 - हा युनिक हेल्पलाइन क्रमांक आहे. देशातून कोठूनही या क्रमांकावर तक्रार नोंदवता येते. हा रिअल टाइम हेल्पलाइन क्रमांक आहे.\n100 - हा स्थानिक पोलिस कंट्रोल रुमचा क्रमांक आहे. या क्रमांकावर रेल्वे प्रवाशी देखील तक्रार नोंदवू शकतात.\n182 - हा सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक आहे. प्रवासा दरम्यान केवळ महिलाच नाही तर इतरही प्रवाशी या क्रमांकावर तक्रार करु शकतात.\n9717630982 - या क्रमांकावर एसएमएस करुन तक्रार नोंदवता येते. तक्रारीनंतर ऑन लाइन ट्रॅकिंग देखील शक्य आहे.\nपुढील स्लाइडवर पाहा, तरुणीच्या छेडछाडीचा घटनाक्रम रेखाचित्रांतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-beach-holidays-of-football-stars-4332118-PHO.html", "date_download": "2021-06-17T20:09:21Z", "digest": "sha1:2MKAADP7PRR7FD3RPNQ4NXFSUYO44VSJ", "length": 2601, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Beach Holidays Of Football Stars | PHOTOS: फुटबॉल स्टार्सचा जेव्हा पाण्यात चालतो \\'खेळ\\'... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: फुटबॉल स्टार्सचा जेव्हा पाण्यात चालतो \\'खेळ\\'...\nसध्‍या समुद्रकिना-यावरील रोमान्‍सच्‍या चर्चा मोठयाप्रमाणात सुरू आहेत. बॉलिवूड स्‍टार्स आपला मोकळा वेळ बीचवर मौजमस्‍ती करण्‍यात घालवत आहेत. फुटबॉल विश्‍वातील स्‍टार्सही कायम समुद्रकिनारी दिसून येतात.\nमग तो सुपरस्‍टार डेव्हिड बेकहम असो किंवा प्‍लेबॉय ख्रिस्तियानो रोनाल्‍डो. सर्वांना बीचवर मौजमजा करणे पसंत आहे. बीचवर ते ज्‍यापद्धतीने दिसतात, कदाचित पूनम पांडे सारख्‍या बोल्‍ड अभिनेत्रीलाही त्‍याची लाज वाटली पाहिजे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा फुटबॉल स्‍टार्सची मस्‍ती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/father-son-inspiring-story/", "date_download": "2021-06-17T20:41:37Z", "digest": "sha1:C3L64OOSQXJKNPUBKZ2T5B6JLWMYC7UP", "length": 8455, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "ज्या हॉटेल मध्ये वडील चौकीदार होते, तिथेच घेऊन गेला मुलगा वाचा एक सुंदर सत्य कथा.. - Khaas Re", "raw_content": "\nज्या हॉटेल मध्ये वडील चौकीदार होते, तिथेच घेऊन गेला मुलगा वाचा एक सुंदर सत्य कथा..\nप्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते परंतु यशाची खरी मजा तेव्हा आहे जेव्हा आपल्या सोबत हा आनंद घेण्यासाठी आपले कुटुंब देखील सोबत असते. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा अनुभव घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा असतो.\nआर्यन ला देखील असाच अनुभव आला. आजच्या कथेतील आपला नायक आर्यन आहे. आपल्या कुटुंबास हा आनंद घेताना त्याने आपल्या डोळ्यांनी बघितले आहे. आर्यनचे वडील रोज सकाळी वृत्तपत्र विकत होते आणि आई घरकाम करत होती. त्याला लहानपणापासून ग्रह तारे बघायची उस्तुकता होती.\nघर लहान होते, समस्या अनेक होत्या परंतु या परिस्थितीमध्ये आर्यन याची काही तरी करून दाखवायची इच्छा शक्ती कमी झाली नाही. आपल्या भागात एका खाजगी शाळेत तो शिकायला जात होता. वयाच्या १० व्या वर्षी त्याला खगोलशास्त्र या विषयात आवड निर्माण झाली.\nजेव्हा वयाच्या १० व्या वर्षी आर्यननि शनी ग्रहाच्या बाज��चे कडे टेलीस्कोप मधून बघितले तेव्हा त्याने ठरविले आपला प्रवास हा लांबचा असणार आहे. अनेक वर्ष पैसा जमा करून आणि रिकाम्या वेळेत काम करून आर्यननि ५००० रुपये जमा केले आणि त्या पैश्यापासून एक टेलीस्कोप विकत घेतला. घरवाल्याना वाटत होते आर्यनचे पैसे वाया गेले.\nपरंतु आर्यनच्या घरच्यांना माहिती नव्हते हि छोटीशी गोष्ट त्यांचे आयुष्य बदलणार आहे. वयाच्या १४ वर्षी आर्यननि एका एस्टेरॉइडचा शोध लावला. आर्यनला अनेक मिडिया कवर करू लागली अनेक ठिकाणी त्याला बोलायला निमंत्रण मिळत होते. तेव्हा त्याच्या ध्यानात आले कि तो Astronomy Lecturer म्हणून आपले करीयर करू शकतो.\nपहिल्याच महिन्यात आर्यननि ३०,००० रुपये कमविले सोबत तो Ted Talk देखील देऊ लागला. आज आर्यन १९ वर्षाचा आहे तो आर्थिक स्वतंत्र आहे. त्याला स्वतःची प्रयोगशाळा उघडून संशोधन करायचे आहे.\nनुकताच वाराणसी वरून येताना त्याच्या परिवाराने पहिल्यांदा विमानाने प्रवास केला. आणि वडील ज्या हॉटेल मध्ये चौकीदार होते तिथेच त्यांनी मुक्काम केला. आर्यन अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून मोठी ख़ुशी परिवारासोबत मिळवत आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\nशरद पवार आपल्या आईच्या विरोधात उभे राहून निवडून आले होते काय \nउध्दव ठाकरे यांना दारू घेण्याचा आग्रह करण्यात येतो तेव्हा काय झाले नक्की वाचा..\nउध्दव ठाकरे यांना दारू घेण्याचा आग्रह करण्यात येतो तेव्हा काय झाले नक्की वाचा..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/raj-thackeray-simplicity-viral-on-net/", "date_download": "2021-06-17T20:53:48Z", "digest": "sha1:BZXCS3KWEPZT4L42PZN2DOSGNSR6NYSU", "length": 7649, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "कॅमेरामॅन जवळ जाऊन त्यांच्या जेवणाची चौकशी करणारा 'राजा माणूस' ! बघा व्हिडीओ.. - Khaas Re", "raw_content": "\nकॅमेरामॅन जवळ जाऊन त्यांच्या जेवणाची चौकशी करणारा ‘राजा माणूस’ \nin नवीन खासरे, राजकारण\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे रविवारी विवाहबंधनात अडकले आहेत. सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अमित आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी अनेक दिग्गज मान्यवर मंडळीनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती.\nराज ठाकरेंची सुनबाई प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ संजय बोरुडे यांची मुलगी मिताली आहे. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात झालंय. ठाकरे कुटुंबात तब्बल २८ वर्षानंतर सनई चौघडे वाजले आहेत. लग्नसमारंभात राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं बघायला मिळालं.\nराज ठाकरे यांचे सर्वपक्षीय नेते आणि सर्वच क्षेत्रातील दिग्गजांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे लग्नात सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती बघायला मिळाली. २ दिवस सोशल मीडियावर आणि सर्वत्र राजपुत्राच्या लग्नाची चर्चा होती.\nलग्नसोहळा पार पडल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. राज ठाकरे हे आपल्या मुलाच्या लग्नात चांगलेच व्यस्त होते. एवढे मोठे नामवंत पाहुणे आले होते. असे असतानाही एवढ्या गडबडीत त्यांनी लग्नाला आलेल्या पत्रकारांना आणि फोटोग्राफर्सना जवळ येऊन चौकशी केली आणि जेवणाची विनंती केली.\nहा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी ‘जो माणूस कॅमेरा मॅनजवळ जाऊन त्याच्या जेवणाची विचारपूस करतो त्या वरूनच त्याची सामान्य जनतेबद्दलची काळजी लक्षात येते’ असे कॅप्शन लिहून हा व्हीडिओ शेअर केला आहे.\nसिनेमराठी या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. राज ठाकरेंचा साधेपणा तुम्ही बघितला ला\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nकंटेनरचा पाठलाग करून या आमदाराने केला गायींच्या तस्करांचा पर्दाफाश\nजगात दबदबा असलेल्या कोहलीला धोनीची हि कला शिकण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल\nजगात दबदबा असलेल्या कोहलीला धोनीची हि कला शिकण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्या��� ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/single-peoples-7-things-to-do/", "date_download": "2021-06-17T20:51:56Z", "digest": "sha1:KNCJ47JWMHOA6KLA5UFEJTMCC5EA3KIQ", "length": 8932, "nlines": 104, "source_domain": "khaasre.com", "title": "तुम्ही सिंगल असाल तर मग या ७ गोष्टी नक्की करा! - Khaas Re", "raw_content": "\nतुम्ही सिंगल असाल तर मग या ७ गोष्टी नक्की करा\nआजकाल अनेक जण रिलेशनशिप मध्ये असतात. तर सिंगल असणाऱ्यांचे प्रमाण देखील मोठं आहे. सिंगल असताना आयुष्याचा आनंद खूप चांगल्या प्रकारे घेता येतो. रिलेशनशिपमध्येच सुख असते असा समज आजकाल बनलेला आहे. पण असे काही नसून सिंगल असताना देखील आयुष्य सुखात जगता येते. तुम्हीही सिंगल असाल तर या ७ गोष्टी नक्की करा..\n१. स्वतःवर प्रेम करा –\nआयुष्यात स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःचीच कंपनी एन्जॉय करा. आपल्या आरोग्याची काळजी नीट घेण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ मिळेल. व्यायाम करून आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या.\n२. स्वतःवरच शंका घेऊ नका –\nतुमचं रिलेशन तुटलं किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये नाहीयेत म्हणून स्वतःवरच शंका घेऊ नका. ‘मी रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या लायक नाही’,’कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही’ किंवा ‘आता मला पुन्हा कोणावर प्रेम करता येईल का’, यांसारखे नकारत्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वास-सकारात्मक विचारांनी आयुष्य जगा.\n३. स्वतःची कामं स्वतः करा –\nसर्व गोष्टी एकट्यानं करण्याचा प्रयत्न करा आणि अधिक स्वातंत्र्य मिळवा. ही गोष्ट आत्मसात करण्यास वेळ लागेल पण नवनवीन गोष्टी शिकताना आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल.\n४. चांगल्या गोष्टींची सवय लावण्याचा निश्चय –\nचांगल्या गोष्टींच्या सवयी कधीही फायद्याच्याच असतात. त्यामुळे चांगल्या गोष्टींच्या सवयी लागण्यासाठी प्रयत्न तर कराच पण याचा निश्चय देखील करा. ३० मिनिटांसाठी व्यायाम, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, सकाळी लवकर उठणे, वेळेवर झोपणे, खाणे-पिणे आणि योग यांसारख्या गोष्टींचा समावेश करावा.\n५. स्वतःची कोणासोबतही तुलना करू नका –\nआपल्याला नेहमीच दुसऱ्यांसोबत तुलना करण्याची सवय असते. हि सवय अगोदर बंद करा. स्वतःची कधीच कोणासोबतही तुलना करू नका. करिअर, लव्ह लाइफ, फॅशन सेन्स, शरीर रचना इत्यादी गोष्टी सहसा आपण दुसऱ्यांसोबत तुलना करून बघतो. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात घट होते.\n६. जुन्या मित्रांसोबत पुन्हा संपर्कात या-\nबऱ्याचदा करिअरच्या आणि इतर कामाच्या व्यापात तुम्हाला मित्रांना वेळ देणं शक्य होत नाही. त्यामुळे मित्रांसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.\n७. जास्त विचार करू नका –\nजास्त विचार करण्याची सवय असेल तर हि सवय बंद करा. कारण हि एक वाईट सवय आहे. जास्त विचार केल्यानं समस्या सुटत नाहीत तर अधिक वाढतात.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nकौन बनेगा करोडपातीच्या विजेत्याने एका वर्षात बिहारमध्ये लावली तब्बल एवढी झाडे\nक्रिकेटमध्ये एका चेंडूवर मिळायच्या पाच धावा कशा मिळायच्या माहिती आहे का…\nक्रिकेटमध्ये एका चेंडूवर मिळायच्या पाच धावा कशा मिळायच्या माहिती आहे का...\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2021/05/14/%E0%A5%A7-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A5%A7/", "date_download": "2021-06-17T20:50:28Z", "digest": "sha1:GFVEHYL3STUQ6MP6OKGEBCPHCA7QP2Z7", "length": 8150, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "१ कांदा तुमचे पांढरे केस १००% काळेभोर करेल, स्वागत तोडकर पांढरे केस घरगुती उपाय… – Mahiti.in", "raw_content": "\n१ कांदा तुमचे पांढरे केस १००% काळेभोर करेल, स्वागत तोडकर पांढरे केस घरगुती उपाय…\nनमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या जीवनात एक कॉमन समस्या झालेल�� आहे ती म्हणजे पांढरे केस होणे, अवेळी टक्कल पडणं. केसांच्या वेगवेगळ्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहे त्या समस्यांनवर उत्तर शोधण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतच असतो.\nपण काहींना उपयोग होतो तर काहींना होत नाही. मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी केसांच्या समस्यांवर उपाय घेऊन आलो आहोत. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण कांदा वापरायचा आहे आणि त्या सोबतच दोन ते तीन पदार्थ वापरायचे आहेत. चला तर पाहुयात हे तेल कसे तयार करायचे याचा वापर कसा करायचा\nमित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुमचे केस लांब होणार आहेत, केस मजबुत होणार आहेत, केस काळेभोर होणार आहेत. या उपायाचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. या उपाय केल्यावर 0% साईड इफेक्ट आणि 100% फायदा होणार आहे.\nमित्रांनो सर्वात पहिले आपल्याला लाल कांदा घ्यायचा आहे. कारण लाल कांद्यामध्ये सल्फर नावाचा घटक असतो. तो सल्फर घटक केस गळती थांबवतो, केस मजबुत करतो. कांदा सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि त्याचा आपल्याला रस तयार करायचा आहे.\nरस काढण्यासाठी तुम्ही मिक्सर चा वापर करू शकता. कांद्या मध्ये व्हिटामिन A, व्हिटामिन B, व्हिटामिन C असे घटक असतात. तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज सुद्धा असतात. हे जे घटक आहेत ते केस वाढीसाठी खूप चांगले असतात.\nएक ते दोन चमचे कांद्याचा रस आपल्याला या साठी लागणार आहे. एका प्लेट मध्ये हा रस घ्या. फक्त हा रस जरी केसांना लावला तरी तुम्हाला याचा फायदा होईल. परंतु आपल्याला या मध्ये एक गोष्ट टाकायची आहे ते म्हणजे नारळाचे तेल.\nदोन चमचे तेल आपल्याला कांद्याच्या रस मध्ये मिक्स करायचे आहे. मित्रांनो दोन घटक चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. हे तेल केसांच्या मुळापर्यंत लावायचे आहे. केसांच्या मुळांना चांगल्याप्रकारे मसाज करायची आहे.\nपाच मिनिटे चांगल्याप्रकारे मसाज करा. हे तेल लावल्यानंतर 30 ते 40 मिनिटे ते तसेच ठेवा त्यानंतर केस धुतले तरी चालतील. मित्रांनो हा उपाय करा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article पुजा करतांना असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे \nNext Article पालीला पळवून लावण्याचा असा चमत्कारिक उपाय जो बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/seized-cannabis-of-rs-150-lakhs-two-arrested", "date_download": "2021-06-17T20:40:40Z", "digest": "sha1:IWOA5P5QFYILCC34A4D2Q3U45U63J7DD", "length": 3775, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "seized Cannabis of Rs 1.50 Lakhs, two arrested", "raw_content": "\nदीड लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक\nशहरातून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी जात असल्याच्या गुप्त माहितीवरून विशेष पोलीस पथकाने ट्रकमधून नेण्यात येणारा 1 लाख 58 हजारांचा 31 किलो गांजा जप्त केला. ट्रकसह पोलिसांनी सुमारे 7 लाखाचा एैवज जप्त केला असून दोघा संशयितांना अटक केली आहे.\nअप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष पोलीस पथकास गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने रमजानपुरा पोलिसांच्या सहाय्याने देवरे मळा भागात सापळा लावून गांजाची वाहतूक होत असल्याचा संशय असलेला ट्रक (एम.एच.41-जी-7165) पकडला. या ट्रकमध्ये 1 लाख 58 हजाराचा 31 किलो गांजा आढळून आला.\nयात साडेपाच लाखाच्या ट्रकसह सुमारे 7 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी ट्रकमधील संशयित शेख असलम शेख उस्मान (रा. मालेगाव) व अक्रम खान अब्बास खान (रा. गुजरात) या दोघांना अटक करण्यात आली असून रमजानपुरा पोलिसात अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी दोघा संशयितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dfcsindhu.com/date/2018/10", "date_download": "2021-06-17T21:15:23Z", "digest": "sha1:T2ZB6Z4SVIXDDMUGMOPMQLSDTKHTV2W2", "length": 2785, "nlines": 47, "source_domain": "dfcsindhu.com", "title": "October 2018 – Doctors' Fraternity Club, Sindhudurga", "raw_content": "\nशतकवीर डॉ.प्रशांत मडव यांचे हार्दिक अभिनंदन\nडॉ.प्रशांत मडवने यापूर्वी हाफ मॅरेथॉन 7 दिवस सतत धावण्याचे ठरवले आणि पूर्ण केले. आपल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाल्यावर त्याने सांगितले मी रजिस्ट्रेशनचा शतकवीर होणार, आज शंभरावे रजिस्ट्रेशन करून तो आपल्या…\nया महिन्याची clinical meeting दिनांक 28 October 2018 रोजी arrange करण्यात आली आहे. त्याच दिवशी GBM (General body meeting) आहे. DFC मधील अनेक गोष्टींचा आढावा व आगामी काळातील नियोजन यासाठी…\n नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना म्हणजे DFC मध्ये एकदम उत्साहाचे वातावरण असते. नोव्हेंबर महिन्यात Sports आणि डिसेंबर महिन्यात cultural programs यामुळे DFC मध्ये एकदम जल्लोषाचे वातावरण असते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-06-17T20:53:18Z", "digest": "sha1:7UO6MSGZSS5IBPZZF7AYEOGD7S2CB2QO", "length": 6993, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीटर चेस - विकिपीडिया", "raw_content": "\nऑक्टोबर ९, इ.स. १९९३\nड्युरॅम काउंटी क्रिकेट क्लब (इ.स. २०१४ – इ.स. २०१५)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nपीटर चेस हा आयर्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे एकदिवसीय आणि टी२० पदार्पण स्कॉटलंड विरुद्ध केले.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९९३ मधील जन्म\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२० रोजी ०१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संके��स्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/delhi-model-should-be-followed-in-goa-too/", "date_download": "2021-06-17T21:23:06Z", "digest": "sha1:MG6P3YVBKV6PMX3IOBPTLPQXVZIOI2OY", "length": 16322, "nlines": 162, "source_domain": "rashtramat.com", "title": "'गोव्यातही व्हावे 'दिल्ली मॉडेल'चे अनुसरण' - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/गोवा /‘गोव्यातही व्हावे ‘दिल्ली मॉडेल’चे अनुसरण’\n‘गोव्यातही व्हावे ‘दिल्ली मॉडेल’चे अनुसरण’\nगोवा आपने केली राज्य सरकारकडे मागणी\nआम आदमी पार्टी गोवाने काल दिल्लीच्या आप सरकारने जाहीर केलेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपक्रमांचे स्वागत केले असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही याच मॉडेलचे अनुसरण करण्याची मागणी केली. गोयंकरांना केवळ कोविड सारखा साथीचा रोग नाही तर त्याचवेळी चक्रीवादळ आणि आर्थिक संकटाचा देखील फटका बसला आहे, असे प्रतिपादन राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले. सावंत यांनी तातडीने सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची वेळ आता आली आहे, असे म्हांबरे म्हणाले.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोविड-19 मुळे ज्या कुटूंबातील एखादा सदस्य गमावला असेल त्या कुटुंबासाठी जाहीर 50,000 ₹ सानुग्रह रक्कम जाहीर केली. त्या भूमिकेचा संदर्भ देताना म्हांबरे म्हणाले की, “जगातील कोणत्याही देशाने किंवा भारतातील राज्याविषयी माहिती नाहीत की, त्यांनी नैसर्गिक आपत्ती अर्थात साथीच्या आजारात आपला जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला कोणी नुकसान भरपाईची घोषणा केली. केजरीवालांनी मात्र केली. हे विशेष आहे”\nम्हांबरे यां���ी सांगितले की, कोरोनामुळे कमावती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला दरमहा २५०० रुपये आर्थिक मदत, तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहा २,५०० रुपये देण्यासह वयाच्या २५ वर्षापर्यंत त्यांच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा खर्चही केजरीवाल सरकार उचलणार आहे. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता म्हणून या योजनांची घोषणा केली व याचे स्वागत करताना म्हांबरे म्हणाले की, याशिवाय यांना एकरकमी सानुग्रह रक्कम देखील दिली जाणार आहे.\nआप सरकारच्या मोफत रेशन देण्याच्या घोषणेवर प्रकाश टाकताना म्हांबरे म्हणाले की, “दिल्लीमध्ये ७२ लाख लोकांजवळ रेशन कार्ड आहे. त्यांना या महिन्यापासून प्रत्येकी पाच किलो या प्रमाणात एकूण १० किलो मोफत रेशन दिले जाईल. विशेष म्हणजे, ज्या गरीब कुटुंबाकडे रेशन कार्ड नसेल, त्यांनाही कोणत्याही कागदपत्राशिवाय मोफत रेशन दिले जाईल.” तसेच म्हांबरे म्हणाले की, ” या नोंदणीकृत लाभार्थ्यांना फक्त गरीब असल्याचे जाहीर करणे आवश्यक आहे, त्यांना मोफत रेशन मिळण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही”\nअशाप्रकारचा दिलासा गोव्यातील जनतेला देखील मिळाला पाहिजे, असे म्हणताना म्हांबरे यांनी गोवा सरकारकडे पुन्हा मागणी केली की, “लॉकडाऊनमध्ये नुकसान झालेल्या पीडित ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना देखील 5000₹ इतकी दिलासा रक्कम देण्यात यावी.”\nम्हांबरे यांनी आप सरकारचे कौतुक करताना म्हटले की, केजरीवाल सरकारने फरक्त आर्थिकदृष्ट्याच जनतेला दिलासाच दिला नाही तर सोबतच लोकांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नोकरशाहीच्या लाल-फितीच्या कारभारापासून दूर ठेवून यात यात सुलभता आणली. एकीकडे केजरीवाल सरकारचे लोकांसाठीचे शासन तर दुसरीकडे गोवा सरकारचे लाल-फितीत अडकलेले नोकरशाही शासन हा दोघांच्या कार्यक्षमतेतील मोठा फरक असल्याचे सांगताना म्हांबरे यांनी लक्ष वेधले की,” काल मुख्यमंत्री सावंत त्यांच्या भागात कोविड केअर सेंटर स्थापन करण्यासाठी वैयक्तिक व संस्थांकडून मदतीची मागणी केली असता त्यांनी त्यांना कोविड केंद्राकरीता जिल्हाधिकाऱ्यांकडे जा आणि परवानगीसाठी अर्ज करा” असे म्हटले.\nदिल्ली राज्यसरकारच्या सर्व दिलासा देणाऱ्या योजनांचे स्वागत करताना म्हांबरे म्हणाले की,”दिल्लीत हे शक्य झाले कारण फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारमुक्त कारभारामुळे आणि साफ नियतीमुळे त्यांनी सर्व क्षेत्रात करदात्यांचे पैसे वाचविले. आणि आता त्याचा सुयोग्य वापर करत आहे.” गोवा हे देशातील दरडोई कर देण्यात सर्वात मोठे राज्य असल्याचे निदर्शनास आणून म्हांब्रे यांनी अशी मागणी केली की, केजरीवाल यांच्याप्रमाणेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जेणेकरून संकटाच्या काळी सरकार भक्कमपणे गोव्याच्या जनतेसोबत उभी राहील.\n​रणजितसिंह देशमुख यांनी दिली ईदची भेट\n​बामणोलीत सुरु होणार कोरोना केअर सेंटर\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://technovation.online/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T20:55:30Z", "digest": "sha1:XYSVE6VXMICMLUHFJPDME3NRT55VHRID", "length": 5155, "nlines": 75, "source_domain": "technovation.online", "title": "कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी कंपोस्टर | Technovation 2021 - Imagine, Invent, Inspire", "raw_content": "\nकचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी कंपोस्टर\nसमस्या: आश्रम शाळेतील किचन मधील आणि मुलांच्या डब्यामधील उरलेल्या अन्नाची तसेच शाळेच्या परिसरातील पालापाचोळ्या ची विल्हेवाट लावणे. शालेय परिसरातील झाडांना सेंद्रिय खत न मिळणे.\nप्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी विभागात २०० ली. पत्र्याचा ड्रम त्यात ब्लेड्स, I-channel, बेरिंग यांपासून मिक्सर/कंपोस्टर तयार केला आहे. याचा वापर करताना प्रथम १२-१८ कि.ग्रॅ. पालापाचोळा, २-३ कि.ग्रॅ. ओला कचरा, १ ली. कल्चर कंपोस्टर मध्ये टाकून ते मिक्स होण्यासाठी फिरवावे. नंतर त्या मिक्स झालेल्या कचऱ्याचे बेड लावावे. ७ दिवसांनंतर अर्धवट झालेल्या कंपोस्टला पुन्हा दुसऱ्या ड्रम मध्ये टाकून १४ दिवसांनंतर वापरायोग्य कंपोस्ट खत तयार होते. सध्या या कंपोस्टर चा वापर शाळेत सुरु असून उरलेले अन्न तसेच पालापाचोळा यांचे पासून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार होऊन झाडांसाठी त्याचा वापर होत आहे.\nएकूण खर्च: १२६०० रुपये\nटाकाऊ अन्नपदार्थातून बायोगॅस निर्मिती\nLearning While Doing समस्या: शाळेतील आश्रमात १६-२० मुली निवासी असतात त्यांचे जेवण आश्रमातच तयार केले जाते....\nआजची गरज लक्षात घेउन तुम्ही अतिशय उपयुक्त प्रोजेक्ट केला आहे.\nअतिशय छान खूप छान प्रकारे तुम्ही कंपोस्ट खत तयार केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://technovation.online/category/projects/chikhali/", "date_download": "2021-06-17T20:49:28Z", "digest": "sha1:JUEBCSWHRQJDNOQ7FC43DJ7AIHSEGRS5", "length": 3365, "nlines": 29, "source_domain": "technovation.online", "title": "Chikhali | Technovation 2021 - Imagine, Invent, Inspire", "raw_content": "\nसॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nसॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र Automatic Hand Sanitizer Dispenser Artificial Intelligence समस्या: शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, वृद्धाश्रमातील आजी-आजोबा या सर्वांना सॅनिटायझरने हात निर्जंतुक करण्यासाठी पायाने वापरावयाचे सॅनिटायझर स्टँन्ड होते परंतु...\nकंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\nकंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र Dry leaves & grass grinder to speed up compost manure Design Thinking समस्या: शाळेचा सुमारे चार एकरचा परिसर आहे. त्यात विविध प्रकारची ५०० झाडे आणि १५० कुंड्यांची बाग आहे. तीन संस्था देखील परिसरात...\nपायाचा वापर करून सॅनिटायझर घेण्याचे स्टँड\nसॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nभाजीपाला निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार करण्याचे यंत्र\nYogesh parawade on सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nJosana on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\nसौ.निशा योगेश पारवडे. on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\nRanjita Sahare on सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nRanjita Sahare on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2021/05/25/%E0%A4%AF%E0%A4%BE-6-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-17T21:10:44Z", "digest": "sha1:OYGHUAFGXDZUVBDEYXEG3I6IYVB73YVW", "length": 9210, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "या 6 लोकांना कधीच घरात येऊ देऊ नका… – Mahiti.in", "raw_content": "\nया 6 लोकांना कधीच घरात येऊ देऊ नका…\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो आर्य चाणक्य म्हणतात की या सहा लोकांना तुम्ही तुमच्या घरामध्ये कधीही येऊ देऊ नका. आम्हाला माहिती आहे की आपण सर्व जण एका सभ्य समाजात राहत आहे त्यामुळे आपण आपल्या घरात येण्यावाचून कोणालाही अडवू शकत नाही.\nमात्र मित्रांनो हे जे सहा लोक आहेत हे जर आपल्या घरामध्ये आले तर या लोकांचा जो वाईट प्रभाव आहे तो केवळ तुमच्यावर नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवर पडेल आणि त्यामुळे तुमची मनशांती ढळू शकते. म्हणून या सहा प्रकारच्या लोकांना आपल्या घरामध्ये कधीही येऊ देऊ नका.\nमित्रांनो पहिला व्यक्ती म्हणजे दुतोंडी लोक म्हणजे असे लोक जे तोंडावर तुम्हाला गोड बोलतील मात्र पाठीमागे तुमची निंदा करतील, तुमच्या बद्धल वाईटच बोलतील. असे लोक हे अत्यंत धोकादायक आणि हानिकारक असतात. अशा लोकांपासून तुम्ही दूर रहा. मित्रांनो हे लोक तुमच्या कुटुंबामध्ये फूट सुद्धा पाडू शकतात.\nदुसरा प्रकार म्हणजे चरित्रहीन असणारे लोक. मित्रांनो तुम्हाला जरी वाटत असले की या लोकां��्यापासून आपल्याला काही धोका नाही तरी सुद्धा हे लोक अप्रत्यक्ष रित्या तुम्हाला मोठी हानी, मोठे नुकसान पोहचू शकतात. असे लोक जर तुमच्या घरामध्ये येऊ लागले तर तुमच्या घराचीही प्रतिष्ठा पणाला लागू शकते. म्हणून अशा चरित्रहीन लोकांना घरी येऊ देऊ नका.\nतिसरा प्रकार म्हणजे नीच लोक. नीच म्हणजे काय तर असे लोक की जे अविद्यावान आहेत. ज्यांनी विद्या ग्रहण केलेली नाही. ज्यांचं राहणी मान अस आहे की जे समाजाला अनुरूप नाहीत. जे समाजाच्या नियमांचे पालन करत नाहीत. असे लोक सुद्धा आपल्या घरी येता कामा नयेत. असे लोक आपल्या घरात आल्याने न कळत त्यांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर होत असतो.\nचौथा प्रकार दृष्ट लोक. मित्रांनो अशा प्रकारच्या व्यक्ती दृष्ट प्रकारचे काम करतात. चोरी करतात, लोकांच्यावर अन्याय करतात, दुसऱ्यांच्या आधार करत नाहीत. मित्रांनो या व्यक्ती मानव हितासाठी अहितकारी असतात. म्हणून आपल्याला मुलांना अशा लोकांपासून दूर ठेवा.\nपाचवा प्रकार आहे आपल्याला सातत्याने त्रास देणारे लोक. आपल्या जवळपास अशा व्यक्ती असतातच की ज्या आपल्याला सातत्याने त्रास देतातच. म्हणून अशा लोकांना घरी प्रवेश देऊ नका. कारण तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबाला सुद्धा याचा त्रास होऊ शकतो.\nसहावा प्रकार म्हणजे आपल्या व्यंगावर बोट ठेवणाऱ्या व्यक्ती. या व्यक्तींची योग्यता काहीही नसते मात्र तरीसुद्धा तुमच्या व्यंगावर या व्यक्ती अचूक बोट ठेवतात आणि त्यामुळे तुमची मानसिकता खराब होते. तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येत राहतात. म्हणून या लोकांपासून शक्य तितके दूर रहावे आणि घरामध्ये प्रवेश देऊ नका. आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी या सहा लोकांना अजिबात तुमच्या घरात प्रवेश देऊ नका.\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \nबेशरम होऊन करा हे काम सफलता अवश्य मिळेल – चाणक्यनिती…\nजर तुम्हाला हे ९ संकेत मिळत असतील, तर तुम्ही कोणी साधारण मनुष्य नाही- श्रीकृष्ण संकेत\nPrevious Article डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या कोणत्याही नसांमध्ये गुठळी होऊ देणार नाही, असा सवोत्तम घरगुती उपाय….\nNext Article जुनाट खाज, खरूज, नायटा, गजकर्ण बरा करण्याचा सरळ सोप्पा घरगुती उपाय…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86.html", "date_download": "2021-06-17T19:35:47Z", "digest": "sha1:KBHHJ5YZDA2XUAY7XNN3YXXHIROFAN5D", "length": 16174, "nlines": 205, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "काळजीपूर्वक! बनावट जिरे आणि मोहरीचे तेल बाजारात अंदाधुंद विकले जात आहे, आपण ते वापरतही नाही. - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n बनावट जिरे आणि मोहरीचे तेल बाजारात अंदाधुंद विकले जात आहे, आपण ते वापरतही नाही.\nby Team आम्ही कास्तकार\nबनावट नोटांबद्दल तुम्ही ऐकले असेलच पण बनावट जिरे आणि मोहरीच्या तेलाबद्दल तुम्ही कधी ऐकले असेलच. परंतु बनावट नोटांसह फसव्या लोकांनी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ सुरू केली आहे. तथापि, अन्न भेसळ एक लांब इतिहास आहे. एका अंदाजानुसार भारतात कोरोना कालावधीनंतर भेसळयुक्त वस्तूंच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. बनावट लोकांनी इथल्या बाजारपेठेत जिरेही काढून टाकले. अशा परिस्थितीत जर तुम्हाला जिरे भात खाण्याची आवड असेल तर ही बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करेल.\nवास्तविक, आतापर्यंत बनावट नोटांमुळे पोलिस त्रस्त झाले होते. परंतु आता अशा अन्नातही वेगाने भेसळ केली जात आहे, ज्याबद्दल आपण कदाचित कल्पना करू शकत नाही. फसव्या लोकांनी रोजच्या गोष्टींमध्ये भेसळ सुरू केली आहे. ज्यामुळे पोलिसांचे त्रास वाढले आहेत. त्याच वेळी, या फसव्या लोकांना पकडणे देखील अवघड आहे, कारण भेसळानंतर ते पॅकेजिंगला मूळसारखे बनविण्यासाठी तांत्रिक गोष्टी वापरतात. हे छळ करणारे आधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाद्वारे लेव्हल, पेंट बॉक्स, कोड आणि पॅकेजिंग मूळसारखे करतात. यामुळे, त्यांनी खरेदी केलेले जिर�� आणि मोहरीचे तेल बनावट असल्याचे ग्राहकांनासुद्धा लक्षात येत नाही.\n20 टक्केवारी द्वारा वर्धित बनावट उत्पादने च्या दर\nलॉकडाउननंतर, लोकांना वाढत्या अडचणींसह दैनंदिन गोष्टी मिळविण्यात यश आले आहे. याचा फायदा घेत फसवणूक करणार्‍यांनी बरीच बनावट उत्पादने बाजारात आणली आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतात बनावट उत्पादनांच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. 20 टक्के बनावट वस्तू बाजारात विकल्या जात आहेत. कोरोना कालावधीत बनावट उत्पादनांमध्ये झपाट्याने वाढ झाली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या बनावट वस्तूंचा व्यवसाय एकूण व्यवसायाच्या 3..3 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.\nमध्ये राज्ये मध्ये भरपूर भरभराटीचा राहिले व्यवसाय\nलॉकडाऊनचा फायदा घेत, फसवणूक करणारे बनावट वस्तूंचा वाढता व्यापार करीत आहेत. सध्या बनावट उत्पादन नाही असे काहीही नाही. औषधे, विविध आरोग्य पूरक आहार, स्वच्छता, सुरक्षा उत्पादनांसह विविध खाद्यपदार्थांची बनावट उत्पादने बाजारात वेगाने विकली जात आहेत. या अहवालानुसार, देशातील उत्तर प्रदेश, खासदार, हरियाणा आणि झारखंड या राज्यांत बनावट उत्पादने वेगाने विकली जात आहेत.\nया राज्यात बनावट वस्तूंचा व्यवसाय तेजीत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी, या फसव्या लोकांनी बाजारात बनावट इंजेक्शन्स आणि औषधे विकली. ज्यामुळे ब people्याच जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर सरकारने फसवणूक करणा catch्यांना पकडण्यासाठी मोहीम राबविली. बरं, बाजारात अनेक खाद्यपदार्थ बनावट सापडतात पण बनावट जिरे आणि बनावट मोहरीचे तेल बाजारात अधिक विकले जात आहे. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की हे बनावट उत्पादन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. एक प्रकारे ते लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना बनावट वस्तू खरेदी करण्याविषयी खूप सावधगिरी बाळगावी लागेल.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठ�� भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nविद्यापीठाच्या कांदा बियाणे दरवाढीने शेतकऱ्यांत नाराजी\nऔषधी वनस्पती ब्राह्मीच्या लागवडीने श्रीमंत होतील, वर्षातून तीन ते चार वेळा कापणी केली जाईल\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nफार्म मशीनरी बँक योजनेत एक कोटी अनुदान मिळवा, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/02/14/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E2%80%8D/", "date_download": "2021-06-17T20:45:42Z", "digest": "sha1:MG2VXWPBDGZYLVPH6S5C4EZ47EWVUDHX", "length": 19344, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "शहरासाठी चांगल्‍या गोष्‍टी करण्‍याचा सातत्‍याने प्रयत्‍न करणार ! – आयुक्‍त डॉ. विजय सुर्यवंशी", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंद��राची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nशहरासाठी चांगल्‍या गोष्‍टी करण्‍याचा सातत्‍याने प्रयत्‍न करणार – आयुक्‍त डॉ. विजय सुर्यवंशी\nडोंबिवली ( प्रतिनिधी )- शहरासाठी चांगल्‍या गोष्‍टी करण्‍याचा सातत्‍याने प्रयत्‍न करणार, असे उदगार कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनियुक्‍त आयुक्‍त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज काढले. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकचे आयुक्‍त गोविंद बोडके यांचेकडून पदभार स्विकारल्‍यानंतर आयोजिलेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍यांनी हे उदगार काढले. ” कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका सुंदर, स्‍वच्‍छ, नागरी महापालिकेचे एकच लक्ष” हेच उदि्दष्‍टय बाळगून काम करणार असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी यावेळी केले.\nकल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेचे विविध प्रश्‍न उदा. कचरा, डंम्‍पींग ग्राऊंड, वाहतूक समस्‍या इ. विषयांचा अभ्‍यास करुन प्रगती करण्‍याची दिशा ठरविणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. महापालिका आयुक्‍त म्‍हणून काम करत असतांना सर्वांचे सहकार्यही तितकेच महत्‍वाचे आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.\nकल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्‍यापूर्वी डॉ. विजय सुर्यवंशी हे जिल्‍हाधिकारी रायगड या पदावर कार्यरत होते.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nकल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे\nपाच दिवसाच्या आठवड्याबाबत समाजातील विविध घटकांच्या सकारात्मक प्रतिक्रीया\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8-50-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE-500-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE/AGS-CP-152?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-17T19:46:25Z", "digest": "sha1:LT4H5LLBJIAEALUPAV7RNBKBYCM2EYM4", "length": 6233, "nlines": 91, "source_domain": "agrostar.in", "title": "धानुका धानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nधानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम\nरासायनिक रचना: कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी\nमात्रा: बियाणे प्रकिया - 2 ग्रॅम/ किग्रॅ बियाणे 250 ग्रॅम /एकर\nवापरण्याची पद्धत: फवारा, आळवणी\nप्रभावव्याप्ती: भुईमूग: टिक्का रोग; कापूस; मूळ सड, बूड कुजव्या, कवडी,पानावर डाग; गहू: काणी ; वांगे: पानावर डाग,भुरी रोग; भात: ब्लास्ट, खोड सड\nसुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत\nप्रभावाचा कालावधी: 10 दिवस\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nपिकांना लागू: साळी, गहू, बार्ली, साबुदाणा, कापूस, ताग, भुईमूग, शुगरबीट, वाटाणा, गवार, वेलवर्गीय वनस्पती, वांगे, सफरचंद, द्राक्ष, अखरोट, गुलाब, बोर\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आळवणीसाठी तसेच बियाणे प्रक्रियेसाठी वापरता येते\nधनुका - अरेवा - 1 किग्रॅ\nबेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)100 ग्रॅम\nसुमिटोमो होसी जीए 0.001% १ ली.\nसिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली\nस्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 1000 मिली\nरॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली\nब्लु कॉपर (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nहयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) (250 ग्रॅम)\nअँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) १ किलो\nटाटा बहार (1000 मिली)\nयुपीएल - साफ - 1 किग्रॅ\nमँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 500 ग्रॅम\nपावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)\nधानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/cbse-12th-exam-finally-canceled/", "date_download": "2021-06-17T20:49:34Z", "digest": "sha1:QJLL7RFWQJSPTJGEHV7JY5P5T5DEKCQC", "length": 4963, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "CBSE 12th exam Finally Canceled", "raw_content": "\nCBSE १२ वीच्या परीक्षा अखेर रद्द\nCBSE १२ वीच्या परीक्षा अखेर रद्द\nनवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CBSE च्या बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णयघेऊन CBSE बारावी बोर्डाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. आज 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला. दरम्यान महाराष्ट्रातील HSC परीक्षेबाबतचा निर्णय गुरुवारी घेण्यात येणार आहे.\nपरीक्षा रद्द करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “सरकारने CBSE बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. शिवाय हा निर्णय आपल्या तरूणाईच्या सुरक्षेसोबत त्यांच्या भविष्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.”\nशेअर बाजारात आज नफा वसुली\nनाशिकच्या खासगी हॉस्पिटमध्ये कोरोना उपचार बंद\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/no-water-supply-in-nashik-on-saturday-2/", "date_download": "2021-06-17T19:47:29Z", "digest": "sha1:T4Q6V2LIOIWI4XSGOG7ZPGD5BX5XKCWD", "length": 3817, "nlines": 57, "source_domain": "janasthan.com", "title": "No Water Supply in Nashik on Saturday", "raw_content": "\nनाशिक शहरात शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही\nनाशिक शहरात शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही\nनाशिक – नाशिक महानगर पालिकेच्या गंगापूर धरण तसेच मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन केंद्रांवरील महावितरण कडुन ओव्हरहेड लाईनची पावसाळापुर्व कामे करायची असल्याने मनपाचे गंगापुर धरण व मुकणे धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहराला २२ मे २०२१ रोजी होणारा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा (Water Supply)होणार नाही तसेच दि. २३ मे रोजी सकाळचा पाणीपुरव��ा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.\nआंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन\nशेअर बाजारात पडझड सुरूच : SENSEX ३३७ अंकांनी घसरला\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/actress-nargis-fakhari-outing-with-friends-at-los-angels-america-in-lockdown/", "date_download": "2021-06-17T20:49:52Z", "digest": "sha1:CNZ7NZQVBHUMNQO5J7RJ7DHUG4ZRWQJF", "length": 12818, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "...म्हणून 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकर्‍यांनी सुनावलं | actress nargis fakhari outing with friends at los angels america in lockdown", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\n…म्हणून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकर्‍यांनी सुनावलं\n…म्हणून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकर्‍यांनी सुनावलं\nपोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसने जगभरात विळखा घातला आहे. यापासून वाचण्यासाठी भारतासह इतर अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सिनेमांचे शूटिंग थांबवून घरी थांबले आहेत. मात्रा, असे असतानाही एक अभिनेत्री लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडून फिरताना दिसत आहे. त्यामुळे नेटकर्‍यांनी तिला सुनावले आहे.\nलॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड सेलिब्रेटी सतत घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या असा सल्ला देत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरी वारंवार घराबाहे पडताना दिसत आहे. यासंदर्भात तिने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नर्गिस सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात आहे. अमेरिकत कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना नर्गिस मात्र बिनाधास्त घराबाहेर फिरताना दिसत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. लॉकडाऊनमध्ये मी हे शहर अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकत असल्याचे तिने म्हटले आहे.\nकोरोना विषाणूचा सगळीकडे हाहाकार माजला असताना आता हिला घराबाहेर पडण्याची काय गरज असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर नर्गिस तिच्या मित्र मैत्रिणींसोबत व्यायाम करण्यासाठी आणि बाहेर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडते. ऐकून आश्चर्य वाटेल पण नर्गिसने सायकलिंग करतानाचे आणि निसर्ग रम्य वातावरणात व्यायाम करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\nनर्गिसचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकर्‍यांनी तिला घरी राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. यासोबतच ’सध्याच्या परिस्थितीत असे स्टंट करण्यापेक्षा बाई तू घरीच थांब’ असे नेटिझन्सनी तिला सुनावले आहे. मध्यंतरी घरात भांडी घासत असताना नर्गिसचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय ती टिकटॉकवरही खूप सक्रिय असलेली पहायला मिळत आहे.\nPM-Kisan Scheme : ‘या’ कारणामुळं 60 लाख शेतकर्‍यांना नाही मिळाले 6000 रूपये, आता होईल काम, जाणून घ्या\nAir India नं सुरू केली विशेष विमानांची बुकिंग जाणून घ्या ‘कधी’ आणि ‘कोण’ करू शकतं हवाई ‘सफर’\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n ईडीकडून नागपूरमध्ये तिघांची गोपनीय…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्���ातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nIndian Developer | सोलापूरच्या विद्यार्थ्याने Instagram मधील चूक…\nLIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता…\nकोरोनाने संक्रमित लोकांवर व्हॅक्सीनचा वेगळा परिणाम, शास्त्रज्ञांनी…\nAccident in Beed | कार अन् खाजगी बसच्या धडकेत ग्रामसेवक जागीच ठार,…\nIndian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्यदलात NCC सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या\nभाजप आमदार नितेश राणेंचा सवाल, म्हणाले – ‘शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांची लिंक हिरेन प्रकरणाशी कशी\n पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://svnsmedia.com/advantages-and-disadvantages-of-eating-mango/", "date_download": "2021-06-17T20:56:35Z", "digest": "sha1:QVOUAX7GM33FIQI7Q7MUO43CRFTL5IZU", "length": 9171, "nlines": 67, "source_domain": "svnsmedia.com", "title": "Mango Season | आंबा खायला खूप आवडतो? मग, आधी जाणून घ्या त्याने शरीराला होणारे फायदे आणि तोटे", "raw_content": "\nMango Season | आंबा खायला खूप आवडतो मग, आधी जाणून घ्या त्याने शरीराला होणारे फायदे आणि तोटे\nउन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके चांगली असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत (Advantages and disadvantages of eating mango).\n– आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.\n– आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.\n– आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.\n– फिजिशियनच्यामते, एक सर्वसा��ारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.\n– ‘व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.\n– आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.\n– आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.\n– आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही (Advantages and disadvantages of eating mango).\n– आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते. म्हणून आंबे खाल्ल्यानंतर दुसरे काही खाऊ नये. असे केले तर तुमचे वजन वाढणार नाही.\n– ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आजार वाढू शकतो.\n– आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते. नैसर्गिक साखर शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगली असते. पण आंब्याचं अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंब्याचं सेवन नियंत्रणात करावं.\n– आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही.\n– आंबा हे गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात.\n 6 ते 7 दिवस पुरेल इतकाच ‘रक्‍तसाठा’; रक्तदान करण्याचे आवाहन\nHealthy Eating | दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर \nKarad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार\nRace to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही\nIPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी\nPune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी\nCorona News | कोरोना उपाययोजना���साठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa", "date_download": "2021-06-17T21:48:14Z", "digest": "sha1:FFNBIIREITZVWQF6JAKNC3ABFV2DYIOB", "length": 26037, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Latest Finance and Business News in Marathi | Economy and Financial News Headlines in Marathi | Top Business News Headlines in Marathi", "raw_content": "\nदुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला 2 लाख कोटींचा फटका- RBI\nमुंबई- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षात उत्पादनात 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India (RBI) ) व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकने पहिल्यांदाच अशाप्रकारचा अभ्यास केला आहे. असे असले तरी या नुकसानीचा थेट परिणाम जीडीपीवर होणार नाही, पण अर्थव्यवस्थेच्या मुल्यवर्\nदृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना रोजगारक्षम बनविणार बिंदू कॅप\nदृष्टीदोष (व्हिज्युअल इम्पेरमेंट) हा आरोग्याशी जेवढा संबंधित आहे तेवढाच सामाजिक-आर्थिक प्रश्नांशी जोडलेला विषय आहे. दृष्टीदोष असलेल्या\nCredit Card सांभाळून करा क्रेडिट कार्डचा वापर, नाहीतर होतील वांदे\nCredit Card : सध्याच्या घडीला क्रेडिट कार्ड नसणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही. क्रेडिट कार्डचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. तुमच्या\nफ्रान्सच्या तेल कंपनीकडून औरंगाबादेत प्रकल्पासाठी चाचपणी\nऔरंगाबाद : जगातील सर्वांत मोठी समजली जाणारी फ्रान्सची French Oil Company तेल कंपनी औरंगाबादेत Aurangabad बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी च\nइन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पक्का खबरी आहे PAN CARD, नंबर्स करतात सर्व पोलखोल\nपॅन कार्ड (PAN Card) वरील परमनंट नंबर (Permanent number) मध्ये सर्व तपशील असतो. या नंबर्समध्ये लपलेली माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (I\nSBI ग्राहकांनो इकडं लक्ष द्या दोन तास 'या' सुविधा राहणार बंद\nनवी दिल्ली : जर आपलं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल आणि आपल्याला डिजीटल पद्धतीने बँकेचं कोणतंही काम करायचं असेल तर ही माहिती तुमच्य\nहॉलमार्किंगच्या नियमांमध्ये बदल, तुमच्याजवळील सोन्याचं काय होणार\nनागपूर : अनेक दिवसांपासून चर्चा झाल्यानंतर अखेर १५ जूनपासून देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगचा नियम लागू करण्यात आला आहे. देशभरात\nनवी दिल्ली - भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधन दरवाढीचा आज भडका उडाला आ��े. पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल 102 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.84 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलच्या दरात 13 पैशांची वाढ झाल\nफक्त एकदाच भरा प्रिमियम आणि दरमहिना मिळवा पेन्शन; कोणती आहे ही पॉलिसी \nLife Insurance Corporation of India ने 'न्यू जीवन शांति पॉलिसी' (New Jeevan Shanti Policy) ची सुरुवात केली आहे. या पॉलिसीमधून मिळणारे पेंशन हीच या पॉलिसीची खासियत आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला आयुष्यभर दरमहिना पेन्शन मिळू शकते. यामुळे तुम्हाला रिटायरमेंट (Retirement) नंतरचं आय\nमालवाहतुकीच्या भाडेवाढीचे संकेत, महागाई आणखी भडकणार\nनागपूर : दररोज डिझेलचे दर (diesel rate) वाढत असतानाच टोलच्या दरातही वाढ झाल्याने मालाची वाहतूक करणाऱ्यांना माल वाहतूकदारांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात महागाई (inflation increase) वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किंमती वाढल्य\nहे आहेत भारतातील सर्वांत महाग शेअर्स; जाणून घ्या काय आहेत किंमती\nमुंबई : भारतीय शेअर बाजारात स्वस्त आणि महाग दोन्ही प्रकारच्या शेअर्सचं ट्रेडिंग होतं. अगदी १ रुपयापासून शेअर्सच्या किमती सुरु होतात. तर अनेक असे शेअर्स आहेत ज्यांच्या किमती १० हजाराच्याही वर आहेत. जास्त किमतीच्या शेअर्समध्ये सर्वचजण ट्रेडिंग करू शकत नाहीत. मात्र एखाद्या कंपनीचा प्रति\nलाखाचे झाले बारा हजार, होत्याचं झालं नव्हतं; गुंतवणूकदार बुडालेत कोणती आहे ही कंपनी\nबॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) ने DHFL या कंपनीची शेअर ट्रेडिंग बंद केलं आहे. याबाबतीत माहिती सविस्तर स्वरूपात जाहीर करण्यात आली आहे. या स्टॉक्सची क्लोजिंग प्राईस 11 जून निश्चित केली आहे. (DHFL to stop trading from Monday: H\nलॅपटॉप, TV, फ्रीज महागणार; जाणून घ्या का वाढताहेत किंमती\nतुम्ही जर टीव्ही फ्रीज किंवा लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये कन्झ्युमर ड्युरेबल (Consumer Durables) वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींमुळे आणि महत्त्वाच्या सामानाच्या कम\nबँक अकाउंट इनॲक्टिव्ह झालंय असे करा पुन्हा सुरु\nजगभरात कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) थैमानामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व बँकांमध्ये काही तातडीचे काम असेल तरच बँकेत येण्याचा सल्ला देत आहेत. बऱ्याच वेळा तर असे आर्थिक व्यवहार हे ऑनलाईनच केले जात आहेत. बऱ्याच जणांचे उद्योग बंद झाले आहेत, तर हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे\nगृहिणींना व्यवसायाची संधी, जाणून घ्या 'या' सरकारी योजनेबाबत\nतुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करायच्या विचारात आहात अशात पैशांच्या कमतरतेमुळे तुमचा व्यवसाय सुरु करण्यास अडथळे येतायत अशात पैशांच्या कमतरतेमुळे तुमचा व्यवसाय सुरु करण्यास अडथळे येतायत जर असं असेल तर सरकारकडून आता तुम्हाला मदत मिळू शकते. म्हणजेच आता तुमची पैशांची कमतरता भरून निघणार आहे. पंतप्रधान 'मुद्रा लोन' या योजनेद्वारे जर तुम्ही घरातील महिलेच्या ना\nतुमचा पगार आहे अनियमित पण बचत करायचीय\nज्या व्यक्तींना नियमित मानधन खात्यात येत असल्याने अनेकजण सेव्हिंगच्या बाबतीत बेफिकीर असतात. पण ज्या व्यक्ती कुठल्याही कंपनी किंवा संस्थेत नोकरी करत नाहीत. कामानुसार पैसा कमावतात, किंवा पगार कमी मिळत असेल किंवा ज्यांची मिळकत ही अनियमत असेल अशा व्यक्तींना कधी ना कधी आर्थिक अडचणींचा सामना करा\n'अनलॉक'चे सकारात्मक परिणाम; बेरोजगारीच्या दरात घट\nनवी दिल्ली - मे महिन्यात देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून नव्या रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. यामुळे अनेक राज्यात लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याचा सकारात्मक असा परिणाम दिसून येत आहे. लोकांना आता रोजगार मिळायला सुरुवा\nधूमधडाक्यात करू शकता लेकीचं लग्न; LIC मध्ये करा फक्त 121 रुपयांची गुंतवणूक\nमुंबई - भारतीय जीवन विमा निगम अर्थात (LIC) ने मुलींच्या पालकांसाठी एक अत्यंत चांगली पॉलिसी बाजारात आणली आहे. (LIC) च्या या स्कीमचं नाव आहे (LIC) कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy) ही स्कीम मुलींचे भविष्य आणि लग्न या दोन्ही गोष्टींना समोर ठेऊन बाजारात आणली आहे. (your daughters wedding c\n'इन्व्हेस्टमेंट क्लोनिंग' म्हणजे काय; ते योग्य की अयोग्य\nमुंबई : आपल्या सर्वांनाच खूप पैसे कामवायचे आहेत. अनेक जण लवकर पैसे कमावण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवता येऊ शकतात हे आपण पाहिलंय. तशी उदाहरणं देखील आपल्या डो��्यासमोर आहेत. मग ते राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) असोत किंवा\nप्री-अप्रूव्‍ह लोनसंदर्भातील घोटाळा: माहित असाव्‍यात अशा काही गोष्‍टी\nफखरी सर्जनउत्‍साही, आकर्षित करण्‍यासोबत भुरळ घालणाऱ्या आवाजात एक एक्झिक्‍युटिव्‍ह तुम्‍हाला कॉल करून प्री-अप्रूव्‍ह लोन मिळाल्‍याचे सांगतो किंवा सांगते. थोडं थांबा आणि अशा फोन कॉलवर बोलणे टाळा. कारण कधी-कधी, असे कॉल्‍स फसवणूक करणाऱ्यांकडून देखील केले जातात, जे सुलभपणे पैसा कमावण्‍यासाठी व्\nगुंतवणुकदारांची खाती गोठवल्याच्या चर्चा खोट्या - अदानी ग्रुप\nनवी दिल्ली : अदानी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये शेअर होल्डर असलेल्या तीन परदेशी निधी कंपन्यांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) गोठवल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. या चर्चांद्वारे गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात आहे, असं स्पष्टीकरण अदानी ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स\nमहागाईच्या आघाडीवर सरकारला झटका; 'मे' महिन्यातील दर वाचा\nमे महिन्यात घाऊक महागाईच्या आघाडीवर सरकारला मोठा झटका बसला आहे. मे महिन्यातील घाऊक महागाईचे दर आता समोर आले आहेत. यामध्ये एप्रिलमधील 10.49 टक्क्यांवरील महागाईचे आकडे मे महिन्यात थेट 12.94 टक्क्यांवर गेलेले पाहायला मिळतायत. मासिक आधारावर तुलना केल्यास मार्चमधील सुधारित WPI 7.39 टक्क्यांवरून\n'अदानी'च्या शेअर होल्डर्ससाठी 'काळा सोमवार'; सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले\nअदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या शेअरहोल्डरसाठी आजचा दिवस काळा दिवस म्हणून उगवला. कारण अदानी ग्रुप ऑफ कंपनीच्या सहा लिस्टेड कंपन्यांपैकी साही कंपन्यांचे शेअर्स आज मजबूत कोसळून थेट लोअर सर्किटला लागलेले पाहायला मिळाले. याला कारण ठरलंय ते म्हणजे (NDSL) नॅशनल डिपॉझिटरी सिक्युरिटी लिमिटेडने केलेली मो\n'आणखी एक घोटाळा', सुचेता दलाल यांचे ट्विट आणि शेअर बाजारात घसरण\nमुंबई - 1992 मध्ये हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांच्या एका ट्विटमुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी सुचेता दलाल यांनी आणखी एक घोटाळा झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सुचेता दल\nअदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्या 3 FPI वर कारवाई ; शेअर्स कोसळले\nनवी दिल्ली - नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं तीन FPI अकाउंटवर बंदी घातली आहे. या तीन अकाउंटच्या माध्यमातून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 43 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. आता या कारवाईनंतर अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. एनएसडीएलने Albula इन्व\nडाळींच्या दरामध्ये कमालीची घट, खाद्यतेल अजूनही आवाक्याबाहेरच\nनागपूर : कोरोनामुळे (coronavirus) कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी खाद्यतेल विकत घेणे अजूनही परवडण्यासारखे नाही. खाद्यतेलांचे दर (edible oil rate) अवघे पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, डाळींचे दर शंभरीच्या आत (pulses rate) आल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. (pulses rate d\n'या' शेअर्समुळं तुम्ही होऊ शकता मालामाल\nमुंबई : यावर्षी बाजारात डबल डिजिट ग्रोथ पाहायला मिळतेय. याच काळात शेअर्सच्या दरात चांगली वाढ देखील आपण अनुभवतोय. त्यामुळेच तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर ब्रोकरेज हाऊसच्या पसंतीच्या शेअर्सवर नजर ठेऊ शकता. (gail petronet LNG SBI cards top stocks by brokerage house fo\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/vithu-mauli-tu-mauli-jagachi-lyrics/", "date_download": "2021-06-17T21:17:43Z", "digest": "sha1:76TCXHA7IQEUT7DNN6YIIWQHDHX5PEC4", "length": 6829, "nlines": 147, "source_domain": "marathilyrix.com", "title": "Vithu Mauli Tu Mauli Jagachi - विठू माउली तू माउली जगाची - Marathi Lyrics", "raw_content": "\nविठू माउली तू माउली जगाची - Marathi Lyrics\nविठू माउली तू माउली जगाची\nविठू माउली तू माउली जगाची\nविठू माउली तू माउली जगाची\nविठू माउली तू माउली जगाची\nकाय तुझी माया सांगू श्रीरंगा\nकाय तुझी माया सांगू श्रीरंगा\nसंसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा\nडोळ्यातून वाहे माय चंद्रभागा\nअमृताची गोडी आज आलिया अभंगा\nअभंगाला जोड टाळ चिपळ्यांची\nअभंगाला जोड टाळ चिपळ्यांची\nविठू माउली तू माउली जगाची\nविठू माउली तू माउली जगाची\nलेकरांची सेवा केलीस तू आई\nलेकरांची सेवा केलीस तू आई\nकस पांग फेडू कस होऊ उतराई\nतुझ्या उपकारा जगी तोड न्हाई\nओवाळीन जीव माझा सावळे विठाई\nजन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची\nजन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची\nविठू माउली तू माउली जगाची\nविठू माउली तू माउली जगाची\nपांडुरंग पांडुरंग विठू माउली तू\nपांडुरंग पांडुरंग विठू माउली तू\nविठू माउली तू माउली जगाची\nविठू माउली तू माउली जगाची - Song details\nचित्रपट : अरे संसार संसार (Are Sansar Sansar)\nसंगीत : अनिल-अरुण (Anil-Arun)\nगायक / गायिका : सुधीर फडके, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी, (Sudhir Phadke, Suresh Wadkar, Jaywant Kulkarni)\nचित्रपटातील कलाकार : मंदाकणी भडभडे, मोहन गोखले, अलका इनामदार, दिनकर इनामदार, रीमा लागू, कुलदीप पवार, रंजना, अशोक सराफ (Mandakani Bhadbhade, Mohan Gokhale, Alka Inamdar, Dinkar Inamdar,\nMauli Mauli – माऊली माऊली\nChandrabhagechya Tiri Ubha Mandiri – चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-today-1103-new-patients-in-nashik-district/", "date_download": "2021-06-17T20:52:16Z", "digest": "sha1:MFU5BBUA2TQVQXJHOMJNKNDNABY53RKB", "length": 7870, "nlines": 79, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : Today 1103 New Patients in Nashik District", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११०३ तर शहरात ३५७ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११०३ तर शहरात ३५७ नवे रुग्ण\nमागील २४ तासात जिल्ह्यात ११७७ कोरोना मुक्त : १६७३ कोरोनाचे संशयित;रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६५ % : ३३ जणांचा मृत्यू\nनाशिक – (Corona Update) आज नाशिक जिल्ह्यात ११०३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ३५७ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज ११७७ जण कोरोना मुक्त झाले.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९४.६५ % झाली आहे.आज जवळपास १६७३ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३३ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २२ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ९ ,मालेगाव महापालिका हद्दीत २ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३५७ तर ग्रामीण भागात ७२० मालेगाव मनपा विभागात २६ तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९६.६८ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १५,९५९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ५४८४ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २५०९ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९१.८५ %,नाशिक शहरात ९६.६८ %, मालेगाव मध्ये ८८.९२% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.६५ %इतके आहे.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३३\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४३७१\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – १८४९\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १५३०\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १०\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २८\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१०५\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – २५०९\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nकृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यापूर्वी काय दक्षता घ्यावी\nनाशिक शहरात आज २९ लसीकरण केंद्रात मिळणार लस\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/you-can-not-buy-gold-and-silver-then-bring-5-things-in-home-mother-laxmi-provide-a-lot-of-wealth/", "date_download": "2021-06-17T21:22:49Z", "digest": "sha1:77LXCKZYUI52EM27MYFI5VX2XYMZSL25", "length": 12574, "nlines": 161, "source_domain": "policenama.com", "title": "Dhanteras 2020 : 'धनतेरस'च्या दिवशी खरेदी करू शकत नसाल सोनं-चांदी तर घ्या 'या' 5 गोष्टी, लक्ष्मी माता 'बक्कळ' धन-दौलतीनं घर भरेल | you can not buy gold and silver then bring 5 things in home mother laxmi provide a lot of wealth", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nDhanteras 2020 : ‘धनतेरस’च्या दिवशी खरेदी करू शकत नसाल सोनं-चांदी तर घ्या ‘या’ 5 गोष्टी, लक्ष्मी माता ‘बक्कळ’ धन-दौलतीनं घर भरेल\nDhanteras 2020 : ‘धनतेरस’च्या दिवशी खरेदी करू शकत नसाल सोनं-चांदी तर घ्या ‘या’ 5 गोष्टी, लक्ष्मी माता ‘बक्कळ’ धन-दौलतीनं घर भरेल\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – Dhanteras Parva 2020 : प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धन्वंतरी जयंतीसुद्धा साजरी केली जाते. धन्वतरी जयंती म्हणजेच धनतेरस होय. यादिवशी धातुची वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, सोने-चांदीची वस्तू खरेदी केल्याने घरात धन-वैभव आणि सूख-समृद्धी येते. परंतु, तुम्ही जर सोने-चांदीसारखी महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर यावर सुद्धा मार्ग आहे. आपण अशा वस्तूंची माहिती घेणार आहोत, ज्यांच्या खरेदीने तेवढाच लाभ होतो, जेवढा सोने-चांदीच्या खरेदीत.\nया आहेत त्या वस्तू\nधनत्रयोदशीला पितळेची वस्तु खरेदी केल्याने तेवढाच लाभ होतो, जेवढा सोने-चांदीच्या खरेदीने होतो. पितळ शुप शुभ मानले जाते. पितळेच्या वस्तू खरेदी करून पूजा केल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होऊ शकते.\nधनत्रयोदशीला धने खरेदी करणे खुप लाभदायक आहे. यामुळे धन वाढते. लक्ष्मी मातेला धने अर्पण करून पूजा करावी. याचे काही दाणे पेरल्यानंतर ते उगवल्यास वर्षभर घरात समृद्धीची वाढ होते.\nझाडूला लक्ष्मीमातेचे रूप मानले जाते. धनत्रयोदशीला झाडू घरी आणल्याने लक्ष्मी मातेचा प्रवेश होतो. याचे महत्व सोने-चांदीच्या बरोबरीने आहे.\nअक्षता म्हणजेच तांदुळ किंवा धान्य. धनत्रयोदशीच्या दिवशी धान्य किंवा तांदूळ घरी आणावेत. तांदूळ शुभ मानले जातात. धन-संपत्तीमध्ये वाढ होते. या दिवशी तांदूळ खरेदी करून आणल्याने धन, वैभव आणि ऐश्वर्यात वाढ होते. याचे महत्व सोन्या-चांदीएवढेच आहे.\nजऊ हे सोन्यासमान आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी जऊ खरेदी केल्याने सोने-चांदी खरेदी केल्यासमान फळ मिळते.\n54 वर्षांच्या व्यक्तीचे ‘दुष्कर्म’, 120 महिलांना पाठवले स्वतःचे न्यूड फोटो\nप्रकाश आंबेडकर यांचा दावा – बिहारमध्ये त्यांच्या आघाडीला मिळणार 20 ते 22 जागा, कुणालाही बहुमत नाही\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब,…\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nCorona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन…\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची…\n मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार\n परभणीत पेट्रोल 105 रुपये पार\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य, अशोक चव्हाण म्हणले….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A5%E0%A4%95.html", "date_download": "2021-06-17T19:56:35Z", "digest": "sha1:2VKNA5LHBZQ554GINPZWHVAERIVDZES3", "length": 20088, "nlines": 241, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सिंचन योजनांचे वीजबिल थकीत - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसिंचन योजनांचे वीजबिल थकीत\nby Team आम्ही कास्तकार\nin बातम्या, शेतीविषयक योजना\nसांगली : जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजनेतून सन २०१७-१८ व २०१८-१९ टंचाईच्या काळात दुष्काळी पट्ट्यातील भागाला पाणी दिले होते. त्याचे वीजबिल ३६ कोटी ७५ हजार ७० लाख रुपये इतके झाले होते. या वीजबिलापोटी १८ कोटी रुपयांचे देण्यात आले असून, उर्वरित १८ कोटी ७५ लाख ७० हजार रुपये अद्यापही शासनाने पाटबंधारे विभागाला दिले नाहीत. त्यामुळे वीजबिलापोटी ���८ कोटी ७५ लाख मिळणारी रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात योजना सुरू करण्यासाठी थकीत वीजबिलांमुळे अडथळे होण्याची शक्यता आहे.\nगेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजना सुरू करून दुष्काळी भागाला पाणी देण्याची मागणी केली होती. योजना सुरू केल्यानंतर वीजबिलाचा प्रश्न उपस्थित झाला. या वीजबिलाचा भार कोणावर टाकला जाणार, अशी शेतकऱ्यांत चर्चा सुरू झाली होती. परंतु टंचाई निधीतून योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याने या योजना सुरू करून दुष्काळी भागात पाणी सोडण्यात आले.\nदरम्यान, सन मार्च १८ पासून या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्याने पाण्याच्या गरजेनुसार योजना सुरू झाल्या होत्या. सन २०१८ व २०१९मध्ये ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुमारे १० ते १२ महिने सुरू होत्या. या कालावधित दुष्काळी भागात पाणी सोडले होते. तसेच दुष्काळी भागातील तलावही या पाण्याने भरून दिले होते. या योजनांचे वीजबिल ३६ कोटी ७५ लाख ७० हजार घरात पोहोचले आहे.\nवीजबिलाची रक्कम देण्यासाठी ऑगस्टमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असून, दोन हप्ते करण्यात आले आहेत. पहिला हप्ता १८ कोटी तर दुसरा हप्ता १८ कोटी ७५ लाख, असा वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, १८ कोटी ७५ लाख रुपयांचे वीजबिल टंचाईतून मिळालेले नाही. त्यामुळे थकीत वीजबिल मिळाले नाही तर योजना सुरू होण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.\nम्हैसाळ १६ कोटी ७३ लाख ९९ हजार\nताकारी ३ कोटी ८१ लाख ८९ हजार\nटेंभू १० कोटी ९१ लाख ८२ हजार\nउरमोडी ५ कोटी २८ लाख\nएकूण ३६ कोटी ७५ लाख ७० हजार\nसिंचन योजनांचे वीजबिल थकीत\nसिंचन योजनांचे वीजबिल थकीत\nसांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजनेतून सन २०१७-१८ व २०१८-१९ टंचाईच्या काळात दुष्काळी पट्ट्यातील भागाला पाणी दिले होते. त्याचे वीजबिल ३६ कोटी ७५ हजार ७० लाख रुपये इतके झाले होते. या वीजबिलापोटी १८ कोटी रुपयांचे देण्यात आले असून, उर्वरित १८ कोटी ७५ लाख ७० हजार रुपये अद्यापही शासनाने पाटबंधारे विभागाला दिले नाहीत. त्यामुळे वीजबिलापोटी १८ कोटी ७��� लाख मिळणारी रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात योजना सुरू करण्यासाठी थकीत वीजबिलांमुळे अडथळे होण्याची शक्यता आहे.\nगेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजना सुरू करून दुष्काळी भागाला पाणी देण्याची मागणी केली होती. योजना सुरू केल्यानंतर वीजबिलाचा प्रश्न उपस्थित झाला. या वीजबिलाचा भार कोणावर टाकला जाणार, अशी शेतकऱ्यांत चर्चा सुरू झाली होती. परंतु टंचाई निधीतून योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याने या योजना सुरू करून दुष्काळी भागात पाणी सोडण्यात आले.\nदरम्यान, सन मार्च १८ पासून या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्याने पाण्याच्या गरजेनुसार योजना सुरू झाल्या होत्या. सन २०१८ व २०१९मध्ये ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुमारे १० ते १२ महिने सुरू होत्या. या कालावधित दुष्काळी भागात पाणी सोडले होते. तसेच दुष्काळी भागातील तलावही या पाण्याने भरून दिले होते. या योजनांचे वीजबिल ३६ कोटी ७५ लाख ७० हजार घरात पोहोचले आहे. या वीजबिलाची रक्कम देण्यासाठी ऑगस्टमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असून, दोन हप्ते करण्यात आले आहेत. पहिला हप्ता १८ कोटी तर दुसरा हप्ता १८ कोटी ७५ लाख, असा वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, १८ कोटी ७५ लाख रुपयांचे वीजबिल टंचाईतून मिळालेले नाही. त्यामुळे थकीत वीजबिल मिळाले नाही तर योजना सुरू होण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.\nम्हैसाळ १६ कोटी ७३ लाख ९९ हजार\nताकारी ३ कोटी ८१ लाख ८९ हजार\nटेंभू १० कोटी ९१ लाख ८२ हजार\nउरमोडी ५ कोटी २८ लाख\nएकूण ३६ कोटी ७५ लाख ७० हजार\nम्हैसाळ सांगली sangli २०१८ 2018 विभाग sections वर्षा varsha सिंचन\nम्हैसाळ, सांगली, Sangli, २०१८, 2018, विभाग, Sections, वर्षा, Varsha, सिंचन\nटेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजनेचे वीजबिल ३६ कोटी ७५ हजार ७० लाख रुपये इतके झाले होते. या वीजबिलापोटी १८ कोटी रुपयांचे देण्यात आले असून, उर्वरित १८ कोटी ७५ लाख ७० हजार रुपये थकीत आहे.\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भ���ती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nभातपिकासह ट्रॅक्टर जळून खाक\nकिसान सन्मान योजनेचे चिपळूणमध्ये ३७७ लाभार्थी अपात्र\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nफार्म मशीनरी बँक योजनेत एक कोटी अनुदान मिळवा, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T21:07:45Z", "digest": "sha1:2KAJBF3JDY3PITRX7GKGKJMP3YEXXWWL", "length": 17038, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नीलम गोऱ्हे - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nजात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा; नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे कारवाईची...\nमुंबई :- अकोल्यात जात पंचायतीने एका महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिली असल्याची घटना उघडकीस झाली आहे. या प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी...\n२१ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना अनुरक्षण गृहात राहण्याची परवानगी द्या :...\nमुंबई : महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर २१ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाही अनुरक्षण गृहात राहण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना...\nलॉकडाऊन केल्यास जनतेला तीन दिवसांचा वेळ द्या : नीलम गोऱ्हे\nमुंबई : कोरोनाची (Corona) दुसरी लाट रोखण्यासाठी कमीत कमी १४ दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) गरज आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे....\nनीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या आहेत; तृप्ती देसाई यांची...\nमुंबई :- राष्ट्रवादीचे (NCP) नेते, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर रेणू शर्मा (Renu Sharma) या तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र, यावर ठाकरे सरकारमधील...\nबलात्कार : राकाँचे नेते मेहबूब शेख यांना नीलम गोऱ्हे यांचा दणका;...\nऔरंगाबाद :- बलात्काराचे आरोप असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीची फौज मैदानात उतरली आहे. मात्र, या प्रकरणात...\nशीतल या सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक होत्या – नीलम...\nमुंबई : डॉ. शीतल आमटे - करजगी या अत्यंत सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक आणि वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असणाऱ्या होत्या. अनेक आकांक्षा असलेल्या...\nनारायण राणे दुःखी आत्मा, विक्रम-वेताळासारखी अवस्था; नीलम गोऱ्हे यांचा टोमणा\nमुंबई : “भाजपा नेते नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी झाली आहे. एका जाहिरातीत ‘धुंडते रह जाओगे’ असे म्हटले आहे, तसेच पुरावे...\nउत्तरप्रदेश प्रकरण : डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...\nपुणे : उत्तरप्रदेश हाथरस येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पीडित कुटुंबाला उत्तरप्रदेश पोलिसांनी पहिल्यांदा बंदी करून ठेवले. कोणाला भेटण्याची परवानगी...\nहाथरसप्रकरण : शिवसेनेचे राष्ट्रपतींना पत्र\nमुंबई : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका युवतीवर सामूहिक बलात्कार करून अत्याचार करण्यात आले. मानवतेस काळिमा फासणाऱ्या या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. उत्तरप्रदेश पोलिसांनी...\nपुन्हा शिवसेनेचा बुलंद आवाज; नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निवड\nमुंबई : ���महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उपसभापतिपदासाठी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे यांची एकमतानं उपसभापतिपदी (Deputy-chairperson)...\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/29/trailer-release-of-sunil-grovers-sunflower-series/", "date_download": "2021-06-17T21:11:58Z", "digest": "sha1:KGB6T5USWBSSUAQBYBX4NLCKQ2HALICV", "length": 6308, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सुनील ग्रोवरच्या ‘सनफ्लॉवर’ सिरीजचा ट्रेलर रिलीज - Majha Paper", "raw_content": "\nसुनील ग्रोवरच्या ‘सनफ्लॉवर’ सिरीजचा ट्रेलर रिलीज\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / वेबसिरीज, सनफ्लॉलर, सुनील ग्रोव्हर / May 29, 2021 May 29, 2021\nसध्या वेब सिरीजच्या चित्रीकरणामध्ये कॉमेडियन सुनील ग्रोवर व्यस्त आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खानच्या ‘तांडव’ या सिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तो आता लवकरच ‘सनफ्लॉवर’ या सिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.\nसनफ्लॉवर नावाची सोसायटी २ मिनिटे २५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तेथे राहणाऱ्या लोकांचे विचित्र वागणे पाहून पोलिसांना काही तरी गडबड असल्याचे जाणवते. ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी आणि मराठमोळे अभिनेते गिरीश कुलकर्णी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. दरम्यान प्रेक्षकांची मने सुनील ग्रोवरने साकारलेल्या भूमिकेने जिंकली आहे. या सिरीजचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.\n‘सनफ्लॉवर’ या कॉमेडी थ्रिलर सिरीजचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही सिरीज ११ जून २०२१ रोजी रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना ही सिरीज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. सुनील ग्रोवरसोबत या सिरीजमध्ये रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी, आश्विन कौशल, आशीष विद्यार्थी, शोनाली नागरानी हे कलाकार दिसणार आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_66.html", "date_download": "2021-06-17T20:21:37Z", "digest": "sha1:ESWKJ7TB7R5ECPGY6SWN6NAKZX2UCKGU", "length": 8283, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "धारावीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट", "raw_content": "\nHome धारावीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट\nधारावीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट\nधारावी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील पहिल्या लाटेप्रमाणे सर्वाधिक प्रसार होणाऱ्या धारावीत आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं समोर येत आहे . गेल्या काही दिवसात कमी रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाने निश्वास सोडला आहे . धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६६२ इतकी आहें. त्यापैकी ५७०२ रुग्ण बरे झाले आहेत . तर सध्या धारावीत सक्रिय रूग्णांची संख्या ६१६ इतकी आहे. धारावीत 8 मार्चला 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती 11 एप्रिलला धारावीत 76 नवे रुग्ण आढळून आले होते. पण आता पुन्हा ही संख्या कमी होऊ लागली आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून उपचाराअभावी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. याचे काटेकोर पालन धारावीकर करत असल्यानेच हे शक्य झाले असल्याचे मत येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवराम कासारे यांनी व्यक्त केले.\nधारावीत गेल्या ९३ दिवसात फक्त २१७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा धारावीत केवळ ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे . कारण मागील महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला ७० हुन अधिक रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे . गेल्या १३ दिवसात २१७ रुग्णांची नोंद झालीय . तर गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा ९ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे .\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प��रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T19:55:33Z", "digest": "sha1:APTMRDSVSFAJ2BRVX5MRTEUHUCAAB5LB", "length": 6579, "nlines": 144, "source_domain": "gondia.gov.in", "title": "गोरेगांव तालुका | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती – गोरेगांव तालुका\nआसलपाणी डाउनलोड (296 KB)\nबागडबंंध डाउनलोड (871 KB)\nबोरगांव डाउनलोड (128 KB)\nहिरापुर डाउनलोड (1.0 MB)\nखाडीपारटोला डाउनलोड (866 KB)\nकुर्हाडी डाउनलोड (636 KB)\nनवरगांंव डाउनलोड (119 KB)\nशहारवाणी डाउनलोड (1.0 MB)\nसोनेगांव डाउनलोड (1.1 MB)\nसुखापुर डाउनलोड (657 KB)\nतिमेझरी डाउनलोड (630 KB)\nबोळुंदा डाउनलोड (4.7 MB)\nचिल्हाटी डाउनलोड (867 KB)\nगहेलाटोला डाउनलोड (58.8 KB)\nगराडा डाउनलोड (121 KB)\nगोरेगांव डाउनलोड (116 KB)\nहिरडामाली डाउनलोड (291 KB)\nजाभुंलपाणी डाउनलोड (583 KB)\nमलपुरी डाउनलोड (409 KB)\nमेंघाटोला डाउनलोड (238 KB)\nमोहगांव बु. डाउनलोड (754 KB)\nमुंडीपार डाउनलोड (1.4 MB)\nमुरदोली डाउनलोड (232 KB)\nपालेवाडा डाउनलोड (980 KB)\nपाथरी डाउनलोड (176 KB)\nपुरगांव डाउनलोड (1.2 MB)\nरामाटोला डाउनलोड (529 KB)\nसायटोला डाउनलोड (61.6 KB)\nसर्वाटोला डाउनलोड (237 KB)\nसोदलागोंदी डाउनलोड (593 KB)\nसोनी डाउनलोड (172 KB)\nचिचटोला डाउनलोड (891 KB)\nखोसेटोला डाउनलोड (434 KB)\nतुमसर डाउनलोड (3 MB)\nहलबीटोला निंबा डाउनलोड(579 KB)\nहलबीटोला तेढा डाउनलोड(410 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 17, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mass.ministrybooks.org/mr/home/", "date_download": "2021-06-17T21:16:33Z", "digest": "sha1:DROV72RD6CMX6TK43U24CJXSZVUUBQ2Q", "length": 4881, "nlines": 50, "source_domain": "mass.ministrybooks.org", "title": "मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाकरता असलेल्या प्रकाशन संकेत स्थळावर स्वागत असो", "raw_content": "\nमोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता प्रकाशन\nमोठ्या प्रमाणावरील उत्पादनाकरता असलेल्या प्रकाशन संकेत स्थळावर स्वागत असो\n2003 पासून लिव्हिंग स्ट्रीम मिनिस्ट्रीने त्यांच्या प्रकाशनांचा निवडक संच मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता उपलब्ध केला आहे. खासकरून, सात पुस्तकांची मालिका मधून मधून अधिक भाषांची भर घालत 26 भाषांत प्रकाशित केली आहे. आमची अभिलाषा ही आहे की मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता असलेली ही प्रकाशने संपूर्ण पृथ्वीभरातून देवाला आणि त्याच्या उद्देशाला जाणून घेणाऱ्यांकडे, मग त्यांचे राष्ट्रीयत्व किंवा भाषा कोणतीही असो, विस्तृतपणे पसरली जावोत.\nसात प्रकाशनांचा पूर्ण मजकूर सध्या उपलब्ध असलेल्या सर्व भाषात या संकेतस्थळाकरवी उपलब्ध करून देण्यात आम्हास आनंद वाटतो. साधनसंपत्ती उपलब्ध होईल त्याप्रमाणे, वेळोवेळी नविन भाषांची भर टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू. या पुस्तकांमधून सर्वात फायदेशीर मार्गाने वाचण्याकरता काही उपयुक्त सूचनांसाठीGetting Startedहा विभाग वाचण्यास आम्ही तुम्हास प्रोत्साहित करतो. आज अनेक देशात सहकार्यातील वितरणाकरवी उपलब्ध असलेल्या या पुस्तकांच्या छापील प्रती कशा प्राप्त कराव्या याच्या विचारणेसह तुमच्या सूचना आणि विनंत्या यांचे देखील आम्ही स्वागत करतो.\nकॉपीराइट © 2020 लिव्हिंग स्ट्रीम मिनिस्ट्री\nसर्व हक्क राखून ठेवले आहेत. परवानगी शिवाय पूर्ण किंवा काही भाग पुनरुत्पादीत करण्यास मनाई आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-house-of-leader-deeraj-ghate/", "date_download": "2021-06-17T20:33:27Z", "digest": "sha1:NRJG3CUSCI6X6CSP7PQDYHXKZHS7ZUTX", "length": 3191, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmc house of leader Deeraj Ghate Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : शासन मदतीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना राज्य शासन काहीच मदत करीत नाही, असे भाजपच्या नगरसेवकांनी म्हणताच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला.महापालिकेच्या आज, मंगळवारी झालेल्या ऑनलाइन सभेत सत्ताधारी आणि…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://priya05world.home.blog/", "date_download": "2021-06-17T19:56:05Z", "digest": "sha1:KHQFDJ2EDUPAWGG7AS3HWONB44WLHZSM", "length": 2697, "nlines": 27, "source_domain": "priya05world.home.blog", "title": "PHOENIX… – @sp", "raw_content": "\nमाझ्याकडे integrity नसेल,माणुसकी नसेल मी माझ्या जवळच्याच माणसांना तुच्छतेची वागणूक देत असेल तरी तुम्ही tention कमी व्हाव म्हणून तुमचं सगळं मला सांगितलंच पाहिजे मला तुम्ही काही सांगितलं तर त्यावरून मी तुमचं characher ठरवत असेल तुमच्याकडे पैसे नोकरी घर गाडी आहे नाही यावरून मी तुमची लायकी ठरवत असेल तरी तुम्ही टेंशन कमी व्हाव म्हणून तुमचं सगळं… Read more\nमानवी नातं ही फार अनमोल गोष्ट आहे.ते जेवढं सहज आहे तेवढंच गूढ आहे.अगम्य आहे,अकल्पनिय आहे.अनेक घरात आईवडिलांवर प्रेम करणारी मुलं असतात,परंतु आई वडिलांच्या कृतींचे अनुकरण करणे त्यांना अनावश्यक वाटते.जबाबदारी न घेणे ,निसर्गनियमाच्या बरोबर विरुद्ध वागणे हेच जास्त प्रिय असते.प्रेम आहे पण आमच्या मनाविरुद्ध काही ऐकणार नाही याला प्रेम कसे म्हणावे ती माझ्या मते फसवणूक… Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0.html", "date_download": "2021-06-17T20:23:06Z", "digest": "sha1:AVRHNGVPZLONAZV2IKVS7XYCTRRS7YEV", "length": 11778, "nlines": 200, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "धक्कादायक: आता कोल्हापूरात महिलांचाही जुगार अड्डा; पोलिसांच्या छाप्यात सहा महिला ताब्यात..! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nधक्कादायक: आता कोल्हापूरात महिलांचाही जुगार अड्डा; पोलिसांच्या छाप्यात सहा महिला ताब्यात..\nby Team आम्ही कास्तकार\nकोल्हापूर | जुगार अड्डा म्हणटलं की आजपर्यंत पुरूष हेच समीकरण बहुतांशी लोकांना माहित होतं. परंतु याला छेद देणारी घटना कोल्हापूरात उघडकीस आली असून चक्क महिलांचा जुगार अड्डा पोलिसांना सापडला आहे. टेंबलाईवाडी परिसरात चालणाऱ्या या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी अड्डा मालक महिला, दोन युवक यांच्यासह ८ जणांना अटक केली आहे. महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या या अड्डयावर छापा पडताच परिसरात खळबळ उडाली आहे.\nया प्रकरणी अड्डा मालक शोभा संजय हेगडे (रा. झेंडा चौक, कागल), निलम विजय कांबळे (रा. मणेर मळा, उचगांव), वर्षा इकबाल लोंढे (वय ३०), दिपाली आकाश लोंढे (वय २०, दोघीही रा. टाकाळा झोपडपट्टी), भिंगरी अविनाश सकट (वय ४०, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी), सुरेखा राजू नरंदेकर (वय ३७, टेंबलाई नाका), करीम मोहिद्दीन खान (वय ३८, रा. ओमसाई पार्क, उचगांव) सुनील संभाजी घोडके (वय ३८, रा. घोडके चाळ, टेंबलाई नाका), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.\nटेंबलाई नाका परिसरातील झोपडपट्टीत महिलांचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ घुगरे यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी रोख सहा हजार रूपये, दोन मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण १४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुर्वी दारू अड्डे, मटका अड्डे चालवणाऱ्या महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पण महिलांच्या जुगार अड्ड्यावरील छाप्याची ही पहिलीच कारवाई असून ती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nधामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nधामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार\nखानदेशात कांदा दरात सुधारणा\nराज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस; पेरण्या सुरू\nमराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणार\nहुल्लडबाजांनो.. गगनबावड्यात वर्षापर्यटनासाठी याल तर पोलिसांचा प्रसाद खाल\nकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक थांबेना; आज ५० हून अधिक पॉझिटिव्हची भर\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौ��मात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/three-members-family-died-corona-same-day-3-hours-apart-13741", "date_download": "2021-06-17T21:30:03Z", "digest": "sha1:6BFXBJH5SGWRU4CQCXTT2UYYEH6ZPP5Z", "length": 12351, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दुर्देवी ! 3 तासाच्या फरकाने एकाच दिवशी घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n 3 तासाच्या फरकाने एकाच दिवशी घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू\n 3 तासाच्या फरकाने एकाच दिवशी घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू\nबुधवार, 2 जून 2021\nमाटोरा गावातील बोरकर कुटुंबावर एकाच दिवशी तीन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्देवी वेळ आली आहे.\nभंडारा : एकाच दिवशी एकाच घरातील तिघांचा कोरोनामुळे Corona मृत्यू Death झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील माटोरा Motara गावात घडली आहे. 3 तासाच्या फरकाने एकाच कुटुंबातील वृद्ध आई-वडिलांसह मुलाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.Three members Of family died of corona on the same day 3 hours apart\nत्यामुळे माटोरा गावातील बोरकर कुटुंबावर एकाच दिवशी तीन मृतदेहावर अंत्यसंस्कार Funreal करण्याची दुर्देवी Unfortunately वेळ आली आहे. बोरकर परिवारावर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त येत आहे.\nहे देखील पहा -\nमाटोरा गावात ग्रामपंचायत मार्फत घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत बोरकर कुटुंबातील 7 सदस्या पैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, त्यांच्या वर उपचार सुरु असताना सेवानिवृत्त शिक्षक 90 वर्षीय महादेव बोरकर यांचा कोरोनाने मृत्यु झाला. Three members Of family died of corona on the same day 3 hours apart\nत्यांच्यावर अं���्यसंस्कार उरकून घरी पोहचत नाही तोपर्यंत पर्वता बाई बोरकर वय 85 वर्ष यांचा ही 3 तासाच्या फरकाने मृत्यु झाला. अग्निसंकर करून आलेल्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा पर्वता बाई यांच्या अंत्यसंस्कार करावा लागला.\nमनसे नगरसेवक वसंत मोरेंचा दणका दिव्यांगांसाठी तोडला महापालिकेने लावलेला जॅमर\nया सगळ्या दुःखद प्रसंगात मृतकांचा मुलगा विनायक बोरकर वय 55 यांची ही ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना दवाखान्यात घेऊन जात असतांना रस्त्यातच त्यांना कोरोनाने गाठले. Three members Of family died of corona on the same day 3 hours apart\nत्यामुळे परत दोघांवर अत्यंसंस्कार करून परतलेल्या नातेवाईकांना आता तिसऱ्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अवघ्या काही तासांतच आई- वडील आणि पाठोपाठ मुलाचा मृत्यु झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.\nमृत्यू झालेल्या विनायक बोरकर यांच्या मागे पत्नी ,3 मुले असा परिवार आहे. यावेळी एकाच कुटुंबातील तीन धगधगत्या चिता पाहुन अनेकांना शोक अनावार झाला होता.\nकोरोना corona ग्रामपंचायत ऑक्सिजन\nनागपुरातल्या फॅशन डिझायनरला खंडणी प्रकरणी अटक \nनागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू \nकेंद्र सरकार व राज्य सरकारच्या महागाई धोरण विरोधात समाजवादी पार्टी...\nधुळे : गेल्या काही दिवसांपासून महागाई अधिकच वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या...\n12वी मूल्यांकनासाठी CBSE कडून 30-30- 40 चा फॉर्म्युला न्यायालयात...\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आणि भारतीय शालेय...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nबीडमध्ये आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक\nबीड - राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी Maratha Reservation आक्रमक झाला असतांना आता...\nनागपूरात वाढतेय मल्टिसिस्टीम इंल्फामेटरी सिंड्रोम आजाराची दहशत\nनागपूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता...\nवारकरी संघटनांचा पायदळ वारीचा निर्णय\nअकोला : पायी वारी व्हावी याकरिता वारकरी संघटनांनी पुढाकार घेत अखेर 100 वारकऱ्यांची...\nनको औषध नको उपचार कोरोनामुक्तीनंतर योगाचा करा विचार\nकोविड—१९ Covid वर मात केली आहे मात्र त्यानंतरही तुम्हाला दम लागतोय\nवेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघातून ऑस्ट्र��ियाच्या 7 स्टार खेळाडूंची...\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन (Australia tour of West Indies, 2021...\nपुण्यातील वेदीकाला दिले 16 कोटीचे इंजेक्शन\nपुणे - कोरोनासारख्या कठीण काळातही महाराष्ट्रांन माणुसकी जपली आणि एका चिमुकलीचा जीव...\nखाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात द्या, अन्यथा...\nबीड - राज्यात कोरोनाचे Corona संकट आल्यानंतर गेल्या पंधरा महिन्यांपासून...\nघरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार...\nहिंगोली : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत Gharkul Awas Yojana सर्वांसाठी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tkstoryteller.com/ek-jivghena-anubhav-bhaykatha-tkstoryteller/", "date_download": "2021-06-17T20:32:38Z", "digest": "sha1:LIN5LPFIQD4NY5Q2A5GLSNHCSNPDTZY5", "length": 12555, "nlines": 74, "source_domain": "www.tkstoryteller.com", "title": "एक जीवघेणा अनुभव – T.K. Storyteller – TK Storyteller", "raw_content": "\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nएक जीवघेणा अनुभव – T.K. Storyteller\nएक जीवघेणा अनुभव – T.K. Storyteller\nअनुभव – निनाद सावंत\nही घटना साधारण २००७-२००८ च्या मे महिन्यातली आहे. मी कोकणात माझ्या गावी गेलो होतो. माझ्या गावातील अनेक उत्सव जसे होळीच्या दिवशीचा हुडा, भवानीमातेचा गोंधळ, गावदेवीचा वाढदिवस हे खूप प्रसिद्ध आहेत. आणि त्यासाठी मुंबईवरून चाकरमानी गावात जातात. गोवा, कर्नाटक, कोल्हापूर इथूनही अनेक लोकं हे उत्सव बघण्यासाठी गर्दी करतात. असाच अजून एक उत्सव म्हणजे “देवपण”. हे देवपण दर ३ वर्षांनी एकदा होत असतं आणि खरंतर हा आमच्या कुटुंबाच्या गृहदैवताचा उत्सव आहे. हा देव नवसाला पावत असल्याने अनेक लोक या उत्सवाला दूरवरूनही येतात. बरीच गर्दी असते.\nहे देवस्थान गावापासून थोडसं आत, जंगलात आहे. तिथेच हा उत्सव होतो. दुपारपासून नवस बोलणे, नवस फेडणे हे कार्यक्रम सुरु होतात. एकीकडे जेवण बनवणे सुरू असते. ही सर्व कामे पुरूषमंडळीच करतात. तिथे बायकांना यायला मनाई असते. रात्री तिथेच जेवणाच्या पंगती बसतात. देवाचा प्रसाद म्हणून हे जेवण असतं. सगळ्यांचं जेवण उरकल्यावर हे जेवण गावात आणलं जातं आणि मग बायका जेवतात. त्यावर्षीही देवपणासाठी आम्ही गावी गेलो होतो. उत्सव झाला. रात्री साधारण १०-१०.३० च्या सुमारास आम्ही जेवलो. ���मचे इतर नातेवाईक त्या रात्री गावातच थांबणार होते. पण आम्ही मात्र आमच्या घरी जायला निघालो. तिथून आमचे घर साधारण ४ ते ४.५ किमी आहे. आमच्याकडे स्वतःचे वाहन नव्हते. शेवटची बसही निघून गेलेली आणि रिक्षा वगैरेही मिळत नव्हती. म्हणून आम्ही चालत जायचं ठरवलं.\nमी, माझे वडिल, माझा धाकटा काका आणि माझ्या आत्तेचे मिस्टर असे आम्ही चौघे होतो. जंगलातून गावात आणि गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आम्ही आलो. तेव्हा साधारण ११.३० वाजले असतील. गप्पा मारत, मजामस्करी करत आम्ही चालत होतो. मे महिना असला तरी रात्रीची वेळ आणि निसर्गसंपन्न गाव असल्याने हवा आल्हाददायक होती. थोडासा चंद्रप्रकाशही होता. पण इतरत्र अंधार आणि आजूबाजूला मोठमोठे वृक्ष होते आणि त्यामधून जाणार्या त्या शांत डांबरी रस्त्यावरून आम्ही निघालो होतो. माझा काका आणि माझ्या आत्तेचे मिस्टर पुढे चालत होते आणि त्यांच्या मागे सुमारे ६ ते ८ फुटांवर मी आणि माझे वडील चालत होतो. रस्त्यावर लाईट नसल्यामुळे मी मोबाईलचा टाॅर्च लावला होता. आम्ही आपापसात अगदी हळू आवाजात गप्पा मारत होतो पण रस्त्यावरच्या त्या नीरव शांततेमुळे आमचे आवाज एकमेकांना अगदी स्पष्ट ऐकू येत होते.\nचालत चालत आम्ही अर्धे अंतर कापले असेल. आता आम्ही अशा एका ठिकाणी आलो होतो की जिथे रस्ता थोडासा उंचावर होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओसाड, मोकळा मैदानासारखा भाग होता. मी आणि माझे वडील शांतपणे चालत होतो. काका आणि आत्त्याच्या मिस्टरांच्या मात्र हळू आवाजात गप्पा सुरूच होत्या. त्यामुळे त्यांचाच काय तो आवाज कानावर पडत होता. बाकी सगळीकडे मिट्ट काळोख आणि स्मशानशांतता होती. इतक्यात अचानक….त्या रस्त्यावर अंधारातून एक बाई अचानक आमच्या दिशेने वेगात धावत आली आणि पुढे चालत असलेल्या माझ्या काकाच्या आणि आत्ता च्याच मिस्टरांच्या समोरून जवळजवळ २ फुटांवरुन रस्त्यावरून खाली उतरून अंधारात नाहीशी झाली.\nहा प्रकार काही क्षणातच घडला होता. काही क्षण आम्हाला कळलंच नाही की आपण नक्की कोणाला पाहिलं की आपल्याला भास झाला. पण तो आमचा भास नक्कीच नव्हता. आम्ही चौघांनीही तीला पाहिलं होतं. चेहरा दिसला नव्हता पण तीने केसांचा अंबाडा बांधला होता आणि मळकट पांढरी साडी नेसली होती आणि साडीचा पदर कमरेला खोचला होता. ती ज्या दिशेला गेली तिकडे मी टाॅर्च मारून बघितले प�� तिथे कोणीही नव्हते.\nतो संपूर्ण परिसर निर्जन होता. तिथे कुणाचही घर नव्हतं. अशा ठिकाणी ती बाई इतक्या रात्रीची काय करत असेल आणि ती अचानक गायब कुठे झाली आणि ती अचानक गायब कुठे झाली नक्की बाईच होती की अजून काही नक्की बाईच होती की अजून काही . आम्ही जास्त वेळ न घालवता घर गाठलं. माझ्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होत. ती बाई आमच्या अगदी समोर येऊन अचानक वाट बदलून का निघून गेली असेल. आम्ही जास्त वेळ न घालवता घर गाठलं. माझ्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होत. ती बाई आमच्या अगदी समोर येऊन अचानक वाट बदलून का निघून गेली असेल कदाचित ज्या देवाकडे आम्ही जेवून येत होतो त्यानेच आमचं रक्षण तर केलं नसेल ना\nPrevious Postएक मंतरलेला प्रवास – मराठी भयकथा | T.K. Storyteller\nवेताळची स्वारी – एक भयानक अनुभव\nया वेबसाईट वर पोस्ट केल्या जाणाऱ्या कथा, अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा वेबसाईट करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा वेबसाईट चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.\nएक मंतरलेला प्रवास – मराठी भयकथा | T.K. Storyteller June 8, 2021\nगावाकडच्या भुताच्या गोष्टी – T.K. Storyteller May 10, 2021\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nनवीन कथांचे नोटिफिकेशन मिळवा थेट तुमच्या ई-मेल इनबॉक्स मध्ये..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/vadal-matha-te-1965-bharat-pak-yuddha-by-ram-pradhan", "date_download": "2021-06-17T20:50:54Z", "digest": "sha1:YMIG27PFCTMUTFYT4BTXW5AGRCJJUJFW", "length": 4634, "nlines": 98, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Vadal Matha Te 1965 Bharat Pak Yuddha by Ram Pradhan Vadal Matha Te 1965 Bharat Pak Yuddha by Ram Pradhan – Half Price Books India", "raw_content": "\n२० नोव्हेंबर, १९६२ला यशवंतराव चव्हाण भारताचे `संरक्षण मंत्रिपद` भूषविण्यासाठीच दिल्लीला गेले. `हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री` या शब्दांत मराठी जनतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रीला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. चीनविरुद्ध १९६२मधील युद्धातील पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचलित बंदुका, दारूगोळा व हे सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले. त्यामुळे १९६५च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये जे काही घडले आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला, यांची उत्तरे यामध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडींचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. ....... `यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार व जाणते रणनिती विचारवंत होते....` – पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (‘१९६५ : War Inside Story’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/Take-advantage-of-ONLINE-Coach-q8pUqF.html", "date_download": "2021-06-17T21:24:30Z", "digest": "sha1:QXUWR4AHSODFYZDEI7BDNZPMRCPBQH5O", "length": 4574, "nlines": 68, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "Take advantage of ONLINE Coaching", "raw_content": "\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/entertainment/when-amitabh-bachchan-went-bankrupt-know-why-he-refused-dhirubhai-ambani-money-offer/566518", "date_download": "2021-06-17T20:43:10Z", "digest": "sha1:FXGHRXGNCQKEZ3KWDZIN6Z5FL6E3GNL2", "length": 17945, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "when amitabh bachchan went bankrupt know why he refused dhirubhai ambani money offer", "raw_content": "\nकर्जबाजारी अमिताभ, यांची धीरुभाई अंबानी यांनी उद्योगपतींच्या बैठकीत पाट का थोपटली...\nअमिताभ बच्चन यांचा एक काळ असा आला होता की, सरकार घराला सील करत होते आणि बँक बॅलन्सही शून्यावर आला होता.\nमुंबई : 1973मध्ये जेव्हा अमिताभ बच्चन यांचा 'जंजीर' हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा या चित्रपटामधून त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांचे यश शिगेला पोहचलं. पण 90च्या दशकापर्यंत असा काळ आला की, त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. सरकार घराला सील करत होते आणि बँक बॅलन्सही शून्यावर आला होता. रिलायन्स कंपनीच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी हा खुलासा केला.\nया कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओही कायम शेअर केले जातात. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी त्या दिवसातील आठवणी शेअर केल्या आहेत जेव्हा ते कंगाल झाले होते आणि त्या काळात धीरूभाई अंबानी यांनी त्यांना कशी मदत केली होती.\nत्यांचा वाईट टप्पा आठवताना अमिताभ म्हणाले, ''एक वेळ अशी आली जेव्हा मी कंगाल झालो होतो. माझी कंपनी लॉसमध्ये गेली होती. कोट्यवधी रुपयांचे कर्ज चढलं. माझे पर्सनल बँक बॅलन्स शून्यावर गेला होता. सर्व बाजूंनी कमाई बंद करण्यात आली होती आणि सरकारच्या वतीने घरी छापे टाकण्यात आले.''\nयाचा खूप वाईट वेळ चालू आहे, त्याला थोडे पैसे द्या…\nबिग बी पुढे म्हणाले, ''धीरूभाईंना याची माहिती मिळाली. त्यांनी आपला धाकटा मुलगा आणि माझा मित्र अनिल अंबानी यांना सांगितलं की, आता याची खराब वेळ चालू आहे. त्याला हे थोडे पैसे द्या अनिल आले मला भेटायला आले आणि मला हे सगळं सांगितलं. त्यांना मला जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे घेवून माझे सगळे प्रश्न संपले असते.\nमी त्याच्या उदारपणाबद्दल उत्साही होतो,पण मला वाटलं की, कदाचित मी त्याचे उपकार स्वीकारू शकणार नाही. देवाचा आशीर्वाद आणि वेळ बदलली. काम सुरू झालं आणि मग हळूहळू मी माझं सगळं कर्ज फेडत गेलो\"\nअमिताभ यांनी या कार्यक्रमात तो ही किस्सा शेअर केला, धीरूभाई अंबानी यांच्या घरी पार्टीला गेले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या बिझनेस इंडस्ट्रीमधील लोकांशी ओळख कशी करुन दिली. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, “मला संध्याकाळी धीरूभाईंच्या पार्टीमध्ये आमंत्रित केलं होतं.\nधीरूभाई एका बाजूला आपल्या कॉर्पोरेट इंडस्ट्रीमधील दिग्गजांशी बोलत होते. तेव्हा त्यांची नजर माझ्यावर पडली तेव्हा त्यांनी मला बोलावलं. ते म्हणाले, इकडे या आणि माझ्याबरोबर बसा. मला खूप विचित्र वाटलं. मी त्यांना सांगितलं की नाही, मी तिथे माझ्या मित्रांसह बसलो आहे, मी तिथे ठीक आहे.\"\nहा मुलगा पडला होता, मात्र स्वतःच्या बळावर पुन्हा उभा राहिला…\n\"यानंतर, खूप भावनिक होवून बीग बी पुढे म्हणाले, नंतर त्यांनी दिग्गजांच्या मिटींगंध्ये सांगितलं की, हा मुलगा खाली पडला होता, मात्र स्वतःच्या बळावर पुन्हा उभा राहिला आहे, मी त्याचा आदर करतो.\" त्यांचे हे वर्तन आणि त्यांचे हे शब्द माझ्यासाठी, हजारो पट जास्त होते.\"\nया सिनेमातील एक सीन शूट करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना लागले होते दोन तास\nअरुण गवळीचा नातीसोबतचा फोटो व्हायरल\n६ वर्षाच्या मृत मुलाला कवटाळून आईचा जीवघेणा हंबरडा...आणि नि...\nज्या डॉक्टरांनी कोरोनातून बरं केलं, त्या डॉक्टरांना महिलेची...\nWTC : भारत की न्यूझीलंड, क्रिकेटच्या देवाला काय वाटतं\nआनंदाची बातमी...जबदरस्त फीचर्सचे Samsung चे २ टॅब लॉन्च हो...\nVIDEO : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात, अंगा...\nचीनकडून भारतीय सीमेवर मिसाईल तैनात...नेमकं काय आहे ड्रॅगनच्...\nधारदार शस्त्राने वार करून कारमध्येच हत्या, घटनेनं शहरात खळब...\nया बँकेचं अकाऊंट डिटेल्स अपडेट करा, त्याशिवाय ऑनलाईन व्यवहा...\nमुंबई पश्चिम उपनगरात चांगला पाऊस, मुंबई-ठाण्यात पुढील 3 दिव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-blame-on-north-koreas-hydrogen-bomb-proclamation-5218808-NOR.html", "date_download": "2021-06-17T19:56:30Z", "digest": "sha1:YLPIVTJJ6UUHXIF25RGYHD4JF63GQTNQ", "length": 4105, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Blame on North Korea\\'s Hydrogen Bomb Proclamation | कोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीवर संशय का? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीवर संशय का\nजोश कॅलर, फोर्ड फेसनडन आणि टीम वॉलेस -उत्तर कोरियाने नुकताच हायड्रोजन बॉम्ब चाचणीचा दावा केला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांतील चाचण्यांची तुलना आणि शास्त्रीय तर्काच्या आधारावर तज्ज्ञांनी त्यावर संशय व्यक्त केला आहे. तज्ज्ञ उत्तर कोरियाचा दावा का नाकारत आहेत हे जाणून घेऊया...\nकारण स्फोट खूप लहान होता\n>६ किलोटनांच्या स्फोटानंतर जी कंपने आणि ऊर्जा तयार झाली ती मागील तीन अणुबॉम्ब चाचण्यांपेक्षा खूप जास्त नव्हती. तिसऱ्या चाचणीपेक्षाही ती कमीच होती.\nउत्तर कोरियाने बुस्टेड अॅटोमिक बॉम्बची चाचणी केली. शस्त्राची विध्वंसक शक्ती ट्रिटियमने वाढवली असेल. ट्रिटियम हायड्रोजनचा किरणोत्सारी प्रकार आहे. या पद्धतीने आण्विक क्षमता वाढलेली दाखवण्याचा प्रयत्न आहे.\n>तज्ज्ञांनुसार असा केला स्फोट\nयुरेनियम आणि प्लुटोनियम अणूंवर प्रचंड दबाव टाकून त्याच्या गाभ्यात नाभीय विखंडन रोखले तर प्रचंड स्फोट होतो. बुस्टेड अणुबॉम्बही असाच असतो. उत्तर कोरियाने अशीच चाचणी केली असावी. उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीनंतर व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, प्राप्त माहिती उत्तर कोरियाचे दावे खोटे ठरवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/launch-of-green-highway-in-nashik-5973977.html", "date_download": "2021-06-17T20:47:43Z", "digest": "sha1:PSC4QJV535ZWP2WLC3PDNLP62PW4FFBW", "length": 24354, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "launch of Green highway in nashik | सीएसअार निधीतील देशातल्या पहिल्या हरित मार्गाचे लाेकार्पण; १५ हजार झाडांची लागवड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसीएसअार निधीतील देशातल्या पहिल्या हरित मार्गाचे लाेकार्पण; १५ हजार झाडांची लागवड\nनाशिक - मुंबई-अाग्रा महामार्गावरील गाेंदे ते पिंपळगाव बसवंत या ६० किलाेमीटर अंतराच्या हरित महामार्गाचे लाेकार्पण बुधवारी (दि. २४) केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात अाले. सीएसअार निधीमधून झालेला देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच हरित महामार्ग असून येस बंॅकेच्या सीएसअार निधीतून ताे साकारला अाहे. नाशिक परिसरातील उद्याेग अाणि काॅर्पाेरेट कंपन्यांनी पुढे येत पाच-पाच किलाेमीटरची जबाबदारी घेऊन महामार्ग पूर्णपणे हरित करावा, असे अावाहनही गडकरी यांनी यावेळी केले.\nहरित पथ प्रायव्हेट लिमिटेडने साकारलेला हरित महामार्ग हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, जल अाणि वायू प्रदूषण या अाज देशासमाेरीलच नव्हे तर जगासमाेरील समस्या अाहेत. देशभरात महामार्गांची उभारणी, रुंदीकरणाची कामे वेगाने सुरू अाहेत. ही कामे करताना अनेक ठिकाणी वृक्षताेडही हाेत असते. त्यामुळे एक झाड ताेडले तर कमीत कमी दहा झाडे अापण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच दृष्टीने देशात अाज अनेक ठिकाणी काॅर्पाेरेट‌्स, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था यांना साेबत घेऊन त्यांच्या माध्यमातून हरित महामार्ग साकारण्याचे काम सुरू अाहे. यामुळे वायू प्रदूषणाला अाळा बसू शकणार असल्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.\nकार्यक्रमाला निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सेक्रेटरी तुषार चव्हाण, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, सुरेश पटेल, भरत पटेल, लघु उद्याेग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, श्रीपाद कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, अशाेक राजवाडे, मनीष रावल यांच्यासह माेठ्या संख्येने उद्याेजक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते.\nअसा अाहे हरित महामार्ग प्रकल्प\nगाेंदे ते पिंपळगाव बसवंतदरम्यान शहरातील २० किलाेमिटरचे अंतर वगळून महामार्गाच्या दुतर्फा ११,७९० तसेच मध्यभागी २,७६९ झाडांची लागवड करण्यात अाली अाहे. त्यांचे पाच वर्षांपर्यंत संगाेपन केले जाणार अाहे. महामार्गाच्या कडेला तीन रांगांमध्ये अनुक्रमे शाेभेची, सावली देणारी अाणि सावलीसह फळे देणारी झाडे लावण्यात अाली अाहेत. वड, अांबा, कडुलिंब, पिंपळ, चिंच यांसारख्या झाडांचा त्यात समावेश असल्याचे प्रदीप पेशकार यांनी सांगितले.\n'पुण्यकर्माचा हिशेब हाेताेच; तेव्हा रुग्णसेवेला व्यवसायाचे रूप देऊ नका'\nअांतरराष्ट्रीय दर्जाची रुग्णसेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा अशाेका ग्रुपच प्रयत्न खराेखरच स्तुत्य असून या हाॅस्पिटलकडे व्यवसाय म्हणून न बघता समाजातील शाेषित, पीडित, गरीब असा कुठलाही घटक रुग्णालयात उपचारासाठी अाल्यास पैशांअभावी वंचित राहू नये, याची दक्षता घ्या. इतर संस्थांनीही रुग्णसेवेला कधीही व्यवसायिक स्वरूप देऊ नये, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.\nअशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे बुधवारी (दि. २४) केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या हस्ते उद‌्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, आचार्य चंदनाजी म. सा., महापाैर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अशाेका ग्रुपचे अध्यक्ष अशाेक कटारिया, अामदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, अनिल कदम, किशाेर दराडे, नरेंद्र दराडे, कल्याणचे अामदार नरेंद्र पवार अादी उपस्थित हाेते. गडकरी म्हणाले की, राज्यात पहिल्यांदा बीअाेटी तत्त्वावरचे रस्ते, पुलांचे काम सुरू करताना एका तरुण व्यावसायिक असलेल्या कटारिया यांनी अापल्यावर विश्वास ठेवला अाणि अाज बघता बघता १० ते १५ हजार काेटींचा रस्ते बांधकामाचा व्यवसाय उभा केला अाहे. त्यांनी अाता वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केल्याने अद्ययावत असे रुग्णालय उभारले. यातूनही गरीब रुग्णांना माेफत व इतरांना माफक दरात ते दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध करून देतील असा विश्वास व्यक्त केला. गडकरी यांनी मी अाणि पालकमंत्री महाजन यांच्या राजकीय यशस्विततेमागे केवळ रुग्णसेवाच असल्याचे सांगितले. रुग्णसेवेचे महत्त्व पटवून देताना गडकरी यांनी २००४ मध्ये विराेधी पक्षनेता असताना झालेल्या अपघाताची अाठवण करून दिली. गाडीचा चक्काचूर झालेला असताना ते बघून काेणीही वाचले नसेल, असे वाटत हाेते. परंतू माझ्यासह कुटुंबीय सहीसलामत बचावले. मला प्रत्येकाने विचारले असा चमत्कार कसा त्या दिवसापासून मी सांगताे, यापूर्वी अाठ वर्षात जे काही शेकडाे गरीब रुग्णांना माेफत मुंबई, पुण्यात हृदयविकार असाे की कृत्रिम अवयव बसविण्याच्या कामाचे पुण्य लाभल्यानेच जीवदान मिळाले. सेवा ही सेवेसारखीच असावी, व्यवसायात राजकारण अाणि राजकारणात व्यवसाय अाणू नये. जात, धर्म, पंथ न बघता रुग्णसेवा झाली पाहिजे.रावल यांनी रुग्णसेवेबरोबरच नागरिकांनी आजारीच पडू नये यासाठी अशोका ग्रुपच्या माध्यमातून वेलनेस सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करावे. त्यास पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून सर्वताेपरी मदत करणार अाहाेत, असे सांगितले. डाॅ. संचेती म्हणाले की, जगभरातील ३१ देशातील १५० हून अधिक रुग्णालये बघितली असता त्यांच्यापेक्षा अधिक सुविधा अशोका मेडिकव्हरमध्ये उपलब्ध अाहेत, यातील ऑपरेशन थिएटर दर्जेदार असल्याचेही त्यांनी नमूद केले.\nअशाेका मेडिकव्हरच्या उद‌्घाटनप्रसंगी केंद्रीय परिवहन व दळणवळणमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, आचार्य चंदनाजी म. सा., महापाैर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अशाेका ग्रुपचे अध्यक्ष अशाेक कटारिया, अामदार सीमा हिरे अादींसह मान्यवर.\nकवितेतून गडकरींनी टाेचले स्थानिक भाजपेयींचे कान\nघर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती.., इथे असावा प्रेम जिव्हाळा... नको नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकाेच नुसती वाणी सुर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी... ही काव्यपंक्ती सादर करीत गडकरींनी स्थानिक भाजपेयींना सामंज्यस्याचे बाेल सुनावले. त्यांचा राेख मात्र पालकमंत्र्यांसह शहराध्यक्ष अाणि अामदारांच्या दिशेने असल्याचे लपून राहिले नाही. या काव्यपंक्तीमागे पार्श्वभूमी अशी हाेती की, 'बाळासाहेब सानप, विजय साने यांच्यासाेबत येत असताना पालकमंत्री महाजन यांनी नवीन पक्ष कार्यालयाच्या बांधणीबाबत चर्चा केली असताना मी त्यांना म्हटलाे की चार भिंतंी उभारून त्यावर माेजॅक, टाइल्सवर किती माेठा खर्च हेईल, त्यापेक्षा अापसातील संवाद महत्त्वाचा अाहे.'\nमूकबधिर मुलांना घेतले दत्तक; त्यंाच्यावर सर्वप्रकारचे उपचार केले जातात मोफत\nमहागड्या उपचारामुळे गरीब रुग्णांची मोठी अडचण होते. याचसाठी मुख्यमंत्री सहायता निधी, सीएसआर फंड, देवस्थानच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी अर्थिक मदत मिळवून दिली आहे. आतापर्यंत ३.५० लाखांपेक्षा अधिक रुग्णांना मदत मिळवून देताना राज्यातील १२ वर्षांच्या आतील सर्व मूकबधिर मुलांना दत्तक घेतले अाहे. त्यांच्यावर सर्वप्रकारचे मोफत उपचार केले जात असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.\nउत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारपद्धती माफक स्वरूपात मिळावी, यासाठी हॉस्पिटलची उभारणी केली. यात ५९ बेड गरीबांसाठी राखीव अाहेत. त्या रुग्णांवर मोफत उपचार करणार असल्याची ग्वाही अशोका बिल्डकॉनचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी दिली. मेडिकव्हर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल कृष्णा यांनी रुग्णालयातील सेवांबाबत माहिती दिली.\nके. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे कर्मयोगी व कृषी तपस्वी पुरस्कार प्रदान\nशिक्षण विकासाची किल्ली असून शिक्षणाचे व्यावसायिकीकरण आणि तांत्रिकीकरण झाले पाहिजे. संशोधन व कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची देशाला गरज आहे. देशाचे इंजिन पुढे नेण्यासाठी शिक्षणसंस्थांनी दोष कमी करत गुणवत्तेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.\nके. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कर्मयोगी व कृषी तपस्वी या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोह���्याप्रसंगी गडकरी म्हणाले की, गरीबी व भूकबळी ही मोठी समस्या असून सर्वांच्या सहकार्यातूनच प्रश्न सुटू शकतील. देशात आज अाठ लाख डॉक्टरांची गरज आहे. वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात अजून काम करावे लागणार आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल तयार करावे. अाठ लाख कोटी रुपये इंधनाच्या माध्यमातून बाहेर जातात. इथेनॉलच्या वापरामुळे दोन लाख कोटी वाचू शकतील. तसेच त्यातून ५० लाख लोकांना रोजगारही मिळेल. आदिवासींना जंगलात इथेनॉलची निर्मिती होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घेता येईल. निफाड येथील ड्रायपोर्ट लवकरच सुरू होणार असून त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. नाशिकच्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने यावेळी के. के. वाघ संस्थेतर्फे गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.\nयाप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, जि प. अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार सीमा हिरे, राहुल आहेर, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, नरेंद्र दराडे व किशोर दराडे, मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार, संस्थेचे चांगदेवराव होळकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते. अजिंक्य वाघ, प्रा. डॉ. केशव नांदूरकर, प्रा. प्रकाश कडवे, प्रा. विलास आैरंगाबादकर, उद्योजक सुधीर मुतालिक, माणिकराव कोकाटे, सुरेशबाबा पाटील, अशोक मर्चंट, के. एस. बंदी, संजय होळकर उपस्थित होते.\nविद्या फडके व शेखर गायकवाड यांना पुरस्कार\nसामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना के. के. वाघ संस्थेतर्फे कर्मयोगी व कृषी तपस्वी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिकच्या घरकुल परिवारच्या विद्याताई फडके यांना कर्मयोगी तर कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांना कृषी तपस्वी पुरस्कारांचे गडकरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रत्येकी एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप अाहे. विद्याताई फडके यांनी मानसिक अपंगत्व आलेल्या मुलींसाठी मोठे काम उभारले आहे. तर शेखर गायकवाड यांनी कृषी क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. नदी संवर्धनातही त्यांचे योगद���न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/man-came-under-the-train-nothing-happen-to-him-5974519.html", "date_download": "2021-06-17T21:10:31Z", "digest": "sha1:MCANYOW5J3AC4N3KXVANZI3ZJ45I554X", "length": 3548, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Man came under the train nothing happen to him | मृत्युशी झुंज..रेल्वे रुळावरुन जात होता तरुण, तितक्यात अचानक आली भरधाव एक्स्प्रेस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमृत्युशी झुंज..रेल्वे रुळावरुन जात होता तरुण, तितक्यात अचानक आली भरधाव एक्स्प्रेस\nढोलपूर (राजस्थान)- 'दुर्घटना से देर भली' असे बऱ्याचदा म्हटले जाते. तरीही बहुतांश लोक घाईगडबडीत आपले आयुष्य धोक्यात घालतात. या तरुणासोबतही असेच काहीसे झाले.\nही घटना आहे ढोलपूर रेल्वे स्टेशनजवळची. एक तरुण एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पादचारी पुलावरून जाण्याऐवजी रेल्वे रुळ ओलांडायचा प्रयत्न करत होता. त्याचवेळ‍ी संपर्क क्रांती एक्स्प्रेस प्रचंड वेगात आली. या स्थितीत तरुणाला रुळावरून बाहेर निघणे अवघड झाले. तो रुळाच्या मध्यभागी खडीवर लोटला. साधारणपणे 2 मिनिटांपर्यंत एक्स्प्रेस गाडीचे डबे त्याच्यावरुन जात होते.हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले लोक अक्षरश: सुन्न झाले होते. रेल्वे गाडी गेल्यानंतर लोकांनी या तरुणाला प्लॅटफॉर्मवर बसवले. या घटनेमुळे तरुण प्रचंड घाबरला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/private-bus-car-accident-near-umaraga-town-4-killed-1-seriously-injured-125839103.html", "date_download": "2021-06-17T19:57:21Z", "digest": "sha1:V6QDEFRDRURGPUC6ZAUWWPGQ5JI4LYCV", "length": 6037, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Private bus car accident near Umaraga town; 4 killed, 1 seriously injured | उमरगा शहराजवळ खासगी बस-कारची समोरासमोर धडक; 4 ठार, 1 गंभीर जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउमरगा शहराजवळ खासगी बस-कारची समोरासमोर धडक; 4 ठार, 1 गंभीर जखमी\nउमरगा - हैदराबादकडून उमरग्याकडे येत असलेली खासगी बस व तुळजापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.४) मध्यरात्री एकच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साई कॉलनीजवळ घडली. बिदर जिल्ह्यातील भालकी व औराद तालुक्यातील पाच जण कारने (टीएस ०७ ��के ५९३९) तुळजापूर येथे देव दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून तुळजापूरहून हैदराबादकडे परतत होते. राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान उमरगा शहराजवळील साई कॉलनी समोर आले असता हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या खासगी बसने (केए ०१ एसी ३५५०) समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील धनाजी बिराजदार (३५, रा. मुदळ, ता.औराद, जि. बीदर), उमाकांत व्हरांडे (३०, रा. तलवाड, ता. भालकी, जि. बीदर), चंद्रकांत बिराजदार (५८, रा. हिप्पळगाव, ता. औराद, जि. बीदर), दीपक अगसगिरे (२१, रा. दुपतमहागाव (औराद, जि. बीदर) यांचा अपघातात मृत्यू झाला. कारचालक सतीश निडोडे (३२, रा, दुपतमहागाव,औराद, जि. बीदर) हे गंभीर जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे. खासगी बस व कारचा समोरासमोर झालेला हा अपघात भीषण असल्याने कारचे मोठे नुकसान झाले असून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली.\nअरुंद वळण रस्त्यामुळे अपघात\nउमरगा शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर साई कॉलनी ते वळण रस्त्यापर्यंत असलेल्या अरुंद रस्त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. घटनेची माहिती मिळताच अंतुबळी सभागृहाजवळील युवक व नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. खासगी बस पोलिस ठाण्यात लावण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आले. उमरगा पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/talegaon-crime-news-in-marathi/", "date_download": "2021-06-17T20:16:23Z", "digest": "sha1:JWXBI62AWRMI4EARABYJW5RW2JKMLAAJ", "length": 10994, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon crime news in Marathi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Crime News : लाच मागितल्याप्रकरणी अटक नगरपरिषद मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षकास…\nएमपीसी न्यूज - व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून नऊ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षक यांची बुधवारी (दि.2) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.…\nTalegaon Crime News : केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nएमपीसी न्यूज - केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सप्टेंबर 2020 ते 22 मे 2021 या दरम्यान तळेगाव एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने (शनिवारी,…\nTalegaon Crime News : बेकायदेशीर गांजा बाळगणा-यास अटक\nएमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे गांजा जवळ बाळगणा-यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 842 ग्रॅम वजनाचा गांजा व रोख रक्कम 2900 रुपये जप्त करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.07) नवलाख…\nTalegaon Crime News : मयत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांचे गृह राज्यमंत्र्यांना साकडे\nएमपीसी न्यूज - एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या पाय-या झिजवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र पुढील कारवाई करण्यास पोलीस…\nTalegaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा\nएमपीसी न्यूज - तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तरुणीने स्वतःला जाळून घेतले. तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत तरुणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे…\nTalegaon : विनाकारण पत्नीला मारहाण करणा-या पतीवर गुन्हा\nएमपीसी न्यूज - घरात बसलेल्या पत्नीला विनाकारण पतीने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी एक वाजता घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ, बौद्ध वस्ती, तळेगाव दाभाडे येथे घडली. याबाबत पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात…\nTalegaon Crime : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल\nएमपीसी न्यूज - पत्नीने विकत घेतलेले घर स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी पतीने केली. पत्नीला मारहाण करून घर माझ्या नावावर कर किंवा पैसे दे असा दम देत तिचा शरीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देण्यात आली…\nTalegaon Crime : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की\nएमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये घुसून त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रक���र उघडकीस आला आहे. पोलिसांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करणा-याला अटक करून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा…\nChakan Crime : दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतील दीड लाखांची रोकड बारा मिनिटात केली लंपास\nएमपीसी न्यूज - दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतून एक लाख 45 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना पाईट येथे घडली. पिशवी दुचाकीला अडकवून दुचाकीस्वार एका दुकानात प्लास्टिक कागद घेण्यासाठी गेला असता बारा मिनिटात कागद घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या…\nChinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड परिसरातून दोन लाख 84 हजारांच्या सात दुचाकी चोरीला\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 84 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शनिवारी (दि. 12) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात वाहन चोरट्यांचा…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/category/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2021-06-17T19:35:04Z", "digest": "sha1:V7SMFBLGBHAB76DDWEGMOTQIJSG4XD5Y", "length": 7809, "nlines": 141, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "जगभरातील घडामोडी ‘ | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome जगभरातील घडामोडी '\nअमेरिका-रशिया शिखर परिषद: ‘या’ मुद्यावर बायडन-पुतीन यांचे एकमत\nअमेरिकेत ‘एक्सपायर’ झालेली लस 899 लोकांना टोचली, शहरात एकच खळबळ\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या ‘डेल्टा स्ट्रेन’चा वाढता प्रादुर्भाव; 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले\nभारतीय वंशाच्या मेघा राजगोपाल यांना ‘पुलित्झर’ पुरस्कार\nपाकिस्तानात गाढवांच्या संख्येत लक्षणीय वाढ\nफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना चापट मारणाऱ्या व्यक्तीला 18 महिन्यांचा कारावास\nहुकुमशहा किम जोंग उनचे वजन घटले, जगभरात तर्क-वितर्कांना उधाण\nफ्रान्सचे रा���्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्या कानशिलात लगावली; दोघांना अटक\nमहात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत 3.22 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याखाली सात...\n‘जीन्‍स वापरली अन् परदेशी चित्रपट पाहिले तर मिळणार मृत्यूदंड’; उत्‍तर कोरियाच्या...\nचीनच्या नदीत मच्छिमारी करायला जाणं पडलं महागात; तब्बल ३ हजार ९६६...\nब्रिटन सरकारचा मोठा निर्णय; १२ ते १५ वयोगटातील मुलांना दिली जाणार...\nकोरोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा अजब आदेश\nइस्साक हरझोग इस्रायलचे अध्यक्ष\nइराणची सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाल्याने खळबळ\nकोरोनामुळे जीव गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख रुपयांची...\n”विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरल्याचं पाहून आनंद”\nपरवानाधारक पर्ससीन नौकांना चार महिनेच डिझेल कोटा, परवाना रद्द झालेल्यांना डिझेल...\nनवरात्रोत्सव काळात भाविकांसाठी मंदिरे बंदच राहणार\nभारताला सामना जिंकण्यासाठी ३७५ धावांची गरज\nमाखजनात अँटिजन टेस्टची सोय; ग्रामस्थांची गैरसोय दूर\nजिल्ह्यात 24 तासात 588 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nरत्नागिरी शहरात सगळीकडे शुकशुकाट\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-jamner-blast-fadnavis-venue-jamner-sparked-uproar-358782", "date_download": "2021-06-17T19:44:03Z", "digest": "sha1:T7N7H6L6CMO6BMB3SOA4BAJ5HPZQE3U7", "length": 16533, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘सभा के चारो और बम है’ फडणवीसांच्या कार्यक्रमात आली धमकी आणि उडाली खळबळ !", "raw_content": "\nहिंदीत बोलणाऱ्याने ‘सभा के चारो ओर बॉम्ब रखे है, ए बात आपको बता देता हू, आपको क्या करना है ये देखो.\n‘सभा के चारो और बम है’ फडणवीसांच्या कार्यक्रमात आली धमकी आणि उडाली खळबळ \nजामनेर : येथे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थितीत कार्यक्रम होता. तत्पूर्वी माजी मंत्री तथा आमदार ग���रीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने हिंदीत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली, त्यानंतर एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा मेसेज आला अन् सभास्थळी चांगलीच खळबळ उडाली.\nआवश्य वाचा- खडसेंचा घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश असे ठरलेय प्रवेशाचे सुत्र\nया घटनेबाबत दीपक तायडे यांनी तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी (ता. १३) बीओटी कॉम्प्लेक्समध्ये विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना तायडे यांच्या भ्रमणध्वनीवर दुपारी ३ वाजून १८ मिनिटांनी एक कॉल आला. तो त्यांनी रिसिव्ह केला असता समोरून हिंदीत बोलणाऱ्याने ‘सभा के चारो ओर बॉम्ब रखे है, ए बात आपको बता देता हू, आपको क्या करना है ये देखो.\nटेक्स मॅसेज ही आला\n३ वाजून ३७ मिनिटांनी ‘टेक्स मॅसेज’ आला. त्यात इंग्रजी शब्दांत हिंदी मजकूर असा ‘पाच बजेतक एक करोड भेज दे, महाजन को बोलदे, नही तो बहुत बडा धमाका हो जाएगा, मालेगाव मे मेरे आदमी खडे है, नही तो तुम्हारी मर्जी असा मजकूर आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहेत.\n महाविकास आघाडीने भाजपला केले चारीमुंड्या चीत\nअहमदनगर ः अहमदनगर जिल्हा सहाकारी बँकेत चार जागांसाठी काल मतदान झाले. त्याची मतमोजणी आज झाली. मतदारांनी महाविकास आघाडी आणि भाजपला समान संधी दिली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा मिळवल्या. यापूर्वी सतरा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात आजीमाजी आमदार-खासदार मंत्र्यांचा समावेश आहे.\nनाथाभाऊंना राजकारण कळतं, चुकीचा निर्णय घेणार नाहीत : देवेंद्र फडणवीस\nजळगाव : ‘नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासोबत राहावे, ही आमची सर्वांचीच इच्छा आहे.. त्यांना राजकारण अधिक कळतं, त्यामुळे ते पक्षांतराचा चुकीचा निर्णय कधीही घेणार नाहीत..’ असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जामनेर येथे ग्लोबल महाराष\nविरोधी पक्षनेते फडणवीस राजभवनातच जास्त दिसतात-गृहमंत्री देशमुख यांची टीका\nजळगाव ः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनातच जास्त दिसतात. या परिस्थितीत सर्व पक्षांनी या लढाईमध्ये एकत्र काम करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचे नाही, असा टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल(ता.28) येथे केली. गृहमंत्री देशमुख काल\nज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..\nनाशिक / मालेगाव : मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यावर त्याची सर्वाधिक झळ मालेगाव शहराला बसली. येथे रुग्णांची संख्या एव्हढ्या वेगाने वाढत होती, की मालेगावला महाराष्ट्राचा हॉटस्पॉट नव्हे तर कोरोनाचा ब्लॅकस्पॉट संबोधले जाऊ लागले होते. मात्र येथील प्रशासनाने घेतलेले निर्णय, उपाययोजना,\n\"खाजगी हॉस्पिटलवर बारकाईने लक्ष ठेवा\" - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\nनाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. 8) नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. नाशिकसह जळगाव व धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राज्यभरातील दौऱ\n\"सत्ताधाऱ्यांनी आपसात लढण्याऐवजी कोरोना संसर्गाशी लढा द्यावा\" - देवेंद्र फडणवीस\nमालेगाव : शहरात विविध यंत्रणांमध्ये चांगला समन्वय साधला गेला. प्रारंभी मोठ्या प्रमाणात रूग्ण व मृत्यूही वाढले होते. शहर आता चांगले स्थिरावले आहे. नव्याने रुग्णसंख्या वाढणार नाही याची खबरदारी घेतानाच काँन्टँक्ट ट्रेसिंग व तपासण्या वाढवायला हव्यात. सत्ताधाऱ्यांनी आपसात लढण्याऐवजी कोरोना संसर\nसोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा.. देवेंद्र फडणवीसांची नाशिक जिल्हा रुग्णालय भेट...\nनाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सकडून जादा बिलिंगच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने समिती नेमावी. या समितीने प्रत्यक्ष जाऊन रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलिंगची खातरजमा करून संबंधित हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची सूचना देतानाच, कोविड\n\" सरकारने नुसतं ऑडिट करून उपयोग नाही\" खासगी हॉस्पीटल संदर्भात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस..\nनाशिक : सरकारने नुसतं ऑडिट करून उपयोग नाही. सरकारने GR मध्ये त्वरित सुधारणा केली तर खाजगी हॉस्पिटल्सला चाप बसेल, कोविड केअर सेंटर नुसते उभारून चालणार नाही,त्याठिकाणी ऑक्सिजन सह इतर व्यवस्था हव्यात असेही फडणवीस म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ब��धवारी (ता. 8) नाशिकसह उत्तर\nकेवळ एका दुर्दैवी घटनेने 'त्या' दोन भावांचे स्पप्न राहिले कायमचे अपूर्ण..कुटुंबियांवर शोककळा\nनाशिक / मालेगाव : यावर्षी परिसरात चांगला पाऊस झाला आहे. परिणामी शेततळ्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे. सोनवणे बंधूंच्या शेतात कांदे व जनावरांना चारा पिकांना पाणी भरायचे काम चालू होते. वीज नसल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पाण्याचे नियोजन करावे लागते. परिसरातील वीज उपलब्धतेचा पूर्णता बोजवीरा उड\n स्टेशन एक अन् गावं चाळीस; सोबतीला महामार्गसुद्धा\nतळेगाव (जि.वर्धा) : आर्वी, आष्टी, कारंजा तहसीलच्या काही गावांचा समावेश अमरावती महामार्गावरील तळेगाव शामजीपंत पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. यामुळे या पोलिस ठाण्याला विशेष महत्त्व आहे. या पोलिस ठाण्याची हद्द कारंजा, आर्वी, आष्टी या तीन तहसीलमधील काही खेड्यापर्यंत वाढविण्यात आली असून या तीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/woman-attempts-suicide-two-children-tv-313327", "date_download": "2021-06-17T20:22:49Z", "digest": "sha1:ZL276EJ44Q7QN4K43K3Z2R6RXW7YIZEG", "length": 29014, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगड ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...", "raw_content": "\nनसीम बेग यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून कोणत्याही परिस्थितीत टीव्ही घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने दोन ते तिन मित्रांना काही पैसे उधार मागितले. मात्र, पैसे मिळाले नाही. त्यामुळे निराश होऊन नसीम यांनी थेट घरच्या दोन दुभत्या गायी विकण्याचा निर्णय घेतला.\nपत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगड ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...\nनागपूर : मिर्झा आयशा नसीम बेग (वय 32, रा. न्यू गणेशनगर, वाठोडा) हिने शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता पती घरी नसताना 10 महिन्यांची चिमुकली मिर्झा हबीबा आणि सहा वर्षांचा मुलगा मिर्झा अमन नसीम बेग या दोघांना कोंबड्यावरील रोग मारण्याचे विष पाण्यातून पाजले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. अमन हा घराबाहेर निघला असता त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेला दिसले. तिने लगेच अन्य शेजाऱ्यांसह घराकडे धाव घेतली. तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती टीव्ही घेत नसल्यामुळे आयशा नेहमी वाद घालायची. मात्र, पती खिशातील पैसे आणि कुटुंबाची जबाबदारी बघता एक-दोन महिन्यात टीव्ही घेऊ असे आश्‍वासन पत्नीला देत होता. शेवटी त्याने जून महिन्यात नक्‍की टीव्ही विकत घेऊ, असे पत्नीला सांगितले. मात्र, या महिन्यातील शेवटचा आठवडा आला तरी पती टीव्ही घेण्याचे नाव घेत नसल्यामुळे पत्नी आयशा रोज वाद घालायला लागली. त्यामुळे पतीही त्रस्त झाला होता.\nहेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...\nटीव्ही विकत घेण्यासाठी पत्नीने पतीला तगादा लावला. मात्र, आर्थिक स्थिती योग्य नसल्याचे सांगून पतीने टाळाटाळ केली. रागाच्या भरात पत्नीने सहा वर्षांच्या मुलाला आणि केवळ 10 महिन्यांच्या मुलीला विष पाजून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. ही खळबळजनक घटना नागपुरातील वाठोडा परिसरात उघडकीस आली.\nगायी विकून पैसे जमविले\nनसीम बेग यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून कोणत्याही परिस्थितीत टीव्ही घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने दोन ते तिन मित्रांना काही पैसे उधार मागितले. मात्र, पैसे मिळाले नाही. त्यामुळे निराश होऊन नसीम यांनी थेट घरच्या दोन दुभत्या गायी विकण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच त्याने दोन्ही गायी विकून टाकल्या आणि टीव्हीसाठी पैसे जमविले.\nअधिक माहितीसाठी - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...\nनसीम बेग याने गायी विकून आलेले पैसे घेतले आणि थेट टीव्हीचे दुकान गाठले. टीव्ही विकत घेत असतानाच शेजारी महिलेचा नसीमला फोन आला. तिने आयशाने मुलांसह विष घेतल्याची खबर दिली. नसीमला धक्‍का बसला. तो थेट रुग्णालयात पोहोचला. कुणालाही न सांगता घरात टीव्ही आणून आश्‍चर्याचा धक्‍का देण्याची योजना करणे नसीमला धोक्‍याचे ठरले.\nआर्थिक चणचण असल्याचे सांगून टाळाटाळ​\nनसीम बेग हे दूध विक्रेता आहे. त्यांच्या घरी काही गायी आणि कोंबड्या पाळलेल्या आहेत. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे घरोघरी जाऊन दूध विकणे तसेच अंडे विकण्याचे काम ते करतात. त्यांची पत्नी आयशा ही गेल्या तीन महिन्यांपासून घरी टीव्ही घेण्यासाठी तगादा लावत होती. मात्र, आर्थिक चणचण असल्याचे सांगून पती टाळाटाळ करीत होता.\nयोग ‘ऊ���्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत न���यमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलम���्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/13/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T20:46:25Z", "digest": "sha1:L335ABAFTIOKX3YHV6LXXN3O6T4P6B63", "length": 7311, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या राजाला होता उंच सैनिकांचा शौक - Majha Paper", "raw_content": "\nया राजाला होता उंच सैनिकांचा शौक\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / उंच सैनिक, जर्मनी, पहिला फ्रेडरिक विलियम, राजा, शौक / May 13, 2021 May 13, 2021\nजगात सणकी माणसे खूप असतात. राजे रजवाड्यांच्या काळात तर राजे, बादशहा, सुलतान यांच्या विक्षिप्त पणाच्या अनेक कथा आजही ऐकायला मिळतात. कुणी क्रूर म्हणून, कुणी दयाळू, कुणी उदार म्हणून अश्या कथातून लक्षात राहतात. पण असाही एक राजा होता ज्याची आवड किंवा शौक विचित्र म्हणावा लागेल. या राजाला उंच सैनिक तैनात करण्याचा शौक होता आणि अश्या सैनिकांना तो भरभक्कम पगार देत असे. विशेष म्हणजे या सैनिकांना युद्धासाठी प्रशिक्षण दिले जात नसे.\nजर्मनीतील प्रशा राज्याचा हा राजा. त्याचे नाव होते पहिला फ्रेडरिक विलियम. त्याने १७१३ ते १७४० या काळात राज्य केले. नंतर हे राज्य १९३२ मध्ये जर्मनीत विलीन केले गेले. हा फ्रेडरिक राजा शांत, दयाळू होता पण त्याला उंच सैनिक विशेष पसंत होते. त्याने उंच सैनिकांची एक वेगळी तुकडी तयार केली होती. तो राजा होण��याअगोदर या राज्यात ३८ हजार सैनिक होते. फ्रेडरिक राजा गादीवर आला तेव्हा त्यांने सैनिकांची संख्या ८३ हजारावर नेली.\nत्याच्या विशेष उंच सैनिक तुकडीचे नामकरण ‘पॉटसडॅम जायंटस’ असे केले गेले होते आणि त्या तुकडीत असलेल्या सैनिकांची उंची किमान ६ फुट होती. त्यातील सर्वात उंच सैनिक होता जेम्स किकीलंड. त्याची उंची ७ फुट १ इंच होती. ही तुकडी फक्त दिखाव्यापुरती होती कारण त्यांना युद्धाचे प्रशिक्षणच नव्हते. राजा जेव्हा उदास असेल तेव्हा या सैनिकांना महालात बोलावत असे. तेथे हे सैनिक राजाचे मनोरंजन नृत्य करून करत. कधी कधी राजा त्यांना मार्च करून दाखवायला सांगत असे.\nहा राजा मृत्यू पावला तेव्हा ५१ वर्षाचा होता आणि त्याच्या उंच सैनिक तुकडीत ३ हजार सैनिक होते. राजाच्या मृत्युनंतर अनेक वर्षे ही रेजिमेंट कायम होती पण नंतर १८०६ मध्ये त्याच्या मुलानेच ही तुकडी बरखास्त करून टाकली असे सांगितले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/cyclone-tauktae-live-update-tauktae-cyclone-effect-all-over-maharashtra", "date_download": "2021-06-17T21:12:31Z", "digest": "sha1:4XLQ45OPD4Z7FU4EUHRAVKUAWX7HMCRA", "length": 5800, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Cyclone Tauktae : तौक्ते चक्रीवादळाचा धुमाकूळ, मुंबई विमानतळ बंद", "raw_content": "\nCyclone Tauktae : तौक्ते चक्रीवादळाचा धुमाकूळ, मुंबई विमानतळ बंद\nघरांची पडझड, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित\nदक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ तौक्ते गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे.\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे यांसह अनेक ठिकाणी याचा फटका बसला आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी झाडांची पडझडही पाहायला मिळते.\nवादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे.\nदरम्यान, मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nतसेच मुंबईमध्ये आज पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्राला उधाण येण्याची शक्यता असल्याने वांद्रे- वरळी सी लिंक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिक त्याऐवजी माहीम-शिवाजी पार्क-प्रभादेवी (सिद्धिविनायक मंदिर मार्ग)-हाजी अली जंक्शन, या मार्गाचा वापर करु शकतात. तर मुंबई विमानतळ दुपारी ११ ते २ या वेळेत बंद असेल. अशी माहिती MIAL ने दिली आहे. घाटकोपर- विक्रोळी भागामध्ये मध्य रेल्वेच्या ओवर हेड वायर वर फांदी पडल्याने त्याची वाहतूक देखील मंदावल्याची माहिती देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/help-students-who-have-lost-their-parents-in-corona-varsha-gaikwad-to-cm-thackeray/", "date_download": "2021-06-17T21:01:22Z", "digest": "sha1:MRKNTUEWYYIXKHYE6373Q2VR5LTICZY7", "length": 15508, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोरोनात मातापित्यांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना मदत करा; वर्षा गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nकोरो��ात मातापित्यांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना मदत करा; वर्षा गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या (Corona Virus) लाटेने थैमान घातले आहे. या संकटकाळात अनेक विद्यार्थ्यांचे पालक मृत पावल्यामुळे त्यांचे छत्र हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) मदत करण्याच्या मागणीसंदर्भात पत्र लिहिले आहे.\nही बातमी पण वाचा:- दहावीचा निकाल जूनमध्ये, अभ्यासक्रमावरून मूल्यांकन; वर्षा गायकवाड यांची माहिती\nगोरगरीब, शोषित, वंचित, पीडितांना मदत करून आधार देणे व त्यांना स्वावलंबनाने आयुष्यामध्ये पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करणे ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा आहे व ती कोरोनासारख्या साथीच्या महामारीमध्ये निश्चितच जपली पाहिजे. मातापित्यांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता आर्थिक मदत सुरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले. यासंदर्भात प्रस्ताव सादर केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राच्या माध्यमातून दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleममता बॅनर्जींचे असहिष्णू वर्तन; सुवेंदू अधिकारींना निमंत्रण दिल्याने बैठकीला हजर राहणार नाही\nNext articleकलानगरचे साहेब अनिल परबांना म्हणाले, ‘तू तुझं बघून घे’, नितेश राणेंचा गौप्यस्फोट\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_96.html", "date_download": "2021-06-17T21:08:41Z", "digest": "sha1:UDEPLHNU6QFAYUUS77BJ5YBYDJV3443T", "length": 10011, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाण्यातील इमारतींच्या जलद पुनर्विकासाचे काही अधिकार आता सहा. संचालक नगररचना यांच्याकडे", "raw_content": "\nHomeठाण्यातील इमारतींच्या जलद पुनर्विकासाचे काही अधिकार आता सहा. संचालक नगररचना यांच्याकडे\nठाण्यातील इमारतींच्या जलद पुनर्विकासाचे काही अधिकार आता सहा. संचालक नगररचना यांच्याकडे\nठाण्यातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार चालना\nठाणे शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सकारात्मक निर्णय घेवून शहरविकास विभागातील कामामध्ये सुसूत्रता आणणे तसेच जलदगतीने कामकाज होण्याच्या दृष्टीने कार्यपध्दती निश्च‍ित केल्याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. यामुळे आता जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. जुन्या ठाण्यातील पुनर्विकासाला गती मिळावी व प्रस्ताव मंजुरी तात्काळ व्हावी या संदर्भात विकासकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी नुकतीच महापौर नरेश म्हस्के व राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी ठाण्यातील नामांकित विका���क व वास्तुविशारद यांच्यासमवेत आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये ठाण्यातील जुन्या इमारतीचा पुनर्विकास व लहान भूखंडावरील विकासाला चालना मिळावी या दृष्टीने सर्वंकष अशी चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तातडीने स्थायी आदेश काढून ठाण्याच्या विकासाला योग्य दिशा दिली आहे. आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत करीत महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.\nया आदेशात 0.4 हेक्टर कमी निव्वळ भूखंड असलेल्या विकास प्रस्तावातंर्गतचे अधिकार उपनगर अभियंता यांना प्रदान केले आहेत. 0.4 ते 1 हेक्टरमधील निव्वळ भूखंड असलेल्या विकास प्रस्तावातंर्गतचे अधिकार, विकास हस्तांतरणाबाबत नोंदणीकृत ट्रान्सफर डीड दाखल असेल तर त्यामधील डी.आर.सी.चा तपशील व ट्रान्सफर क्षेत्र तपासून याबाबतची कार्यवाही करण्याचे अधिकार, 1000.00 चौ.मी पर्यतंचे निव्वळ भूखंड असलेल्या प्रस्तावातंर्गत विकास हक्क वापर वजावट अनुज्ञेय करणेबाबतच्या मंजूरीचे अधिकार व विकास हक्क वापर वजावट मंजूरीनंतर अंतिम वजावटीची कार्यवाहीकरिता डी.आर.सी. प्रमाणपत्रावर स्वाक्षरीचे अधिकार सहाय्यक संचालक नगररचना यांना प्रदान केले आहेत. तसेच एक हेक्टर वरील निव्वळ भूखंड असलेल्या विकास प्रस्तावाच्या अभिन्यास मंजूरीचे अधिकार महापालिका आयुक्त यांनाच राहणार आहेत तर सदर प्रस्तावांमध्ये भूखंडाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत नसल्यास सूट/ सवलत देणे, धोरणात्मक निर्णयाच्या बाबीचा समावेश नसल्यास सुधारित परवानगी/ बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मंजूर करण्याचे अधिकार सहाय्यक संचालक नगररचना यांना प्रदान करण्यात आले आहेत.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/dcm-ajit-pawar-slams-police-commissioner-amitabh-gupta-over-low-quality-work-of-police-headquarters-474161.html", "date_download": "2021-06-17T20:24:09Z", "digest": "sha1:23CSUAPNQKTLXKXVQWSOQM7ZBGUMQ7ZX", "length": 15445, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVIDEO: ‘गुप्ता, मला पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो, पोलीस मुख्यालयाचं काम छा-छू झालंय’\nया ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. | Ajit Pawar\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपुणे: पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस मुख्यालयाचं काम अगदी छा-छू झालं आहे. ही पोलिसांची अवस्था असेल तर बाकीच्या कामांचं काय, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. (DCM Ajit Pawar slams police commissioner amitabh gupta over low quality work of pune police headquarters)\nअजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले. गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर ह छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.\nदरम्यान, अजित पवार यांनी कोरोना काळात योगदान दिल��ल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. कोविड काळात जे पोलीस मृत झाले त्यांच्या कुटुंबियांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यानंतर अजित पवार विधानभवात कोरोना आढावा बैठक घेणार आहेत. तर सायंकाळी चार वाजता जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार आहेत.\nअजित पवार सरकार चालवत आहेत, नंतर शिवसेनाही चालवतील : अविनाश जाधव\nझोपेत असताना सरकार जाईल, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा टोला, म्हणाले…\nAjit Pawar : इक्बाल चहल, शेवटी माझ्या लेकामुळेच मी BMC मध्ये आलो : अजित पवार\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nनागपूरमध्ये 200 अल्पसंख्याक विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृह निर्मितीला मान्यता : नवाब मलिक\nSpecial Report | भाजप, काँग्रेस एकटी… शिवसेना -राष्ट्रवादीची युती\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम\nमहाराष्ट्र 6 hours ago\n‘त्या’ नावावर अद्याप विचार झालेला नाही, पूर्वी अशी प्रथा नव्हती; जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायग���मध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T20:55:16Z", "digest": "sha1:HTPCJJIWHKZZRLDC6X3RFRL7HRTVUF3L", "length": 12818, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "मुंबई उच्च न्यायालया Archives - बहुजननामा", "raw_content": "\nTag: मुंबई उच्च न्यायालया\nPune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’ तारखेपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - गेल्या वर्षी मार्चपासून केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांसाठी खुल्या असलेल्या शहरातील सर्व न्यायालयांत (Court) आता ...\nparambir singh and mumbai high court | मुंबई उच्च न्यायालयाकडून चा परमबीर सिंह यांना पुन्हा मोठा दिलासा, 22 जूनपर्यत अटक नाही\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai Ex CP Param Bir Singh) यांना मुंबई उच्च ...\nपरमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या माजी पोलीस आयुक्त ...\nखेड पं.स.चे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाला हायकोर्टाकडून स्थगिती\nराजगुरुनगर : बहुजननामा ऑनलाईन - उच्च न्यायालयाने खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाला स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाने ...\nखासदार नवनीत राणांना मोठा झटका, मुंबई HC कडून जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात\nमुंबईः बहुजननामा ऑनलाइन - युवा स्व���भिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना मुंबई उच्च ...\n परीक्षार्थ्यांना RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक विषयांच्या पदवी परीक्षा रद्द अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. आता वैद्यकीय ...\nपरमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, क्रिकेट सट्टेबाजानं नोंदवला CID कडे जबाब, केला ‘हा’ आरोप\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत ...\n…म्हणून मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांची खरडपट्टी; जाणून घ्या प्रकरण\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अपहरणाचा गुन्हा दाखल केलेल्या वकिलाच्या अटकेबाबत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांची ...\nमुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची खरडपट्टी त्यानंतर भाजप नेते म्हणाले – ‘आतातरी सरकार भानावर येईल का त्यानंतर भाजप नेते म्हणाले – ‘आतातरी सरकार भानावर येईल का जनहिताचे निर्णय घेईल का जनहिताचे निर्णय घेईल का\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - स्वताच स्वताच्या कौतुकाची टीमकी वाजवत त्यातच मश्यगुल असणाऱ्या राज्य सरकारचे वाभाडे आज न्यायालयाने काढले. जनहितापेक्षा ...\nसुजय विखेंना न्यायालयाने चांगलेच फटकारले; म्हटलं – ‘अशा कामाचा हेतू कधीच शुद्ध नसतो’\nऔरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाने संकट कायम आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्सचा ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nPune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’ तारखेपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार\nMaratha Reservation | हसन मुश्रीफांची गर्जना, म्हणाले- ‘सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, आघाडी सरकारची ‘ती’ चूक मान्य\n गजा मारणे सेलिब्रिटी आहे का ; उच्च न्यायालयाने फटकारले\nAjit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती\nPune News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड टाकून लुटले\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nउर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/sick/", "date_download": "2021-06-17T21:19:44Z", "digest": "sha1:AEGYPINERLLN5QFG5GZXPLM6TO2KI4UE", "length": 12584, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "Sick Archives - बहुजननामा", "raw_content": "\nतुम्ही तुमची इम्युनिटी कमजोर तर करत नाही ना जाणून घ्या असे 4 फूड्स ज्यामुळे आजारी पडू शकता\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाशी लढण्यासाठी इम्युनिटी (Immunity) मजबूत असणे आवश्यक आहे. काही असे फूड्स आहेत ज्यांच्या सेवनाने इम्यूनिटी ...\nभारतात काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळी बुरशी; रुग्ण सापडल्याने चिंतेत वाढ, जाणून घ्या लक्षणं\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने मोठे नुकसान झाले आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य ...\n पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 2093 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. एप्रिलमध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ ...\n पुण्यात गेल्या 24 तसात 2790 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, 648 नवे पॉझिटिव्ह\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - मागील काही महिन्यात पुणे शहरामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार मांडला होता. शहरात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने ...\n पुण्यात गेल्या 24 तासात 3033 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करत आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात ...\nपाण्याची कमतरता तुम्हाला आजारी बनवू शकते, होऊ शकतात ‘हे’ 5 आजार, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डाएटेरी गाईडलाईन्सनुसार, रोज आठ ग्लास किंवा दोन लीटर पाणी प्यायले पाहिजे. ...\nकोरोना व्हायरस खुपच ‘पावरफूल’ लोकांनी जास्त वेळ घराच्या बाहेर राहू नये; अमेरिकेतील ‘या’ मोठया संस्थेनं केलं कळकळीचं आवाहन\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आवश्यक त्या आरोग्य सेवा-सुविधा मिळत ...\nभोरमध्ये 6 दिवसाचा कडक Lockdown \nभोर : बहुजननामा ऑनलाईन - भोर शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने ...\n ‘कोरोना’नंतर ‘ब्लॅक फंगस’ आजाराचे संकट, ‘या’ शहरात आढळले रुग्ण\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या ...\nपुण्यात ‘कोरोना’च्या नवीन रुग्णसंख्येत घट मात्र, 82 रुग्णांचा मृत्यू\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत घट होत असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालय���; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nतुम्ही तुमची इम्युनिटी कमजोर तर करत नाही ना जाणून घ्या असे 4 फूड्स ज्यामुळे आजारी पडू शकता\nसहकारी महिला डॉक्टरचा छळ करणार्‍या वरिष्ठ डॉक्टराला नातेवाईकांनी अक्षरशः तुडवलं; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या पर्यटकांवर पुणे ग्रामीण पोलिसांची ‘दंडात्मक’ कारवाई\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 388 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\n30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद\n10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार आहे, लक्षणे समजताच ताबडतोब करा ‘ही’ 5 कामे\n11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/beed-ambejogai-have-reportedly-interrupted-funeral-person-who-died-corona-virus/", "date_download": "2021-06-17T21:27:28Z", "digest": "sha1:NB7CRG77G73C3P32Z74BD7RP3E4HESGQ", "length": 14812, "nlines": 156, "source_domain": "policenama.com", "title": "'कोरोना'ग्रस्त व्यक्तीच्या पार्थिवाची अहवेलना, नागरिकांनी रोखला अंत्यविधी | beed ambejogai have reportedly interrupted funeral person who died corona virus", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्���्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\n‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीच्या पार्थिवाची अहवेलना, नागरिकांनी रोखला अंत्यविधी\n‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीच्या पार्थिवाची अहवेलना, नागरिकांनी रोखला अंत्यविधी\nबीड : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे संक्रमण अधिक प्रमाणात होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाची अवहेलना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृत रुग्णाचा अंत्यविधी गावकर्‍यांनी रोखल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे गुरुवारी घडली आहे. यामुळे गावकर्‍यांनी मृत कोरोनाग्रस्त रूग्णाच्या पार्थिवावर योग्य अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार घेणार्‍या दोन व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर अंबाजोगाई शहरातील बोरुळा तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, संतप्त नागरिकांनी कोरोनाग्रस्त व्यक्तीचा अंत्यविधी रोखला होता. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nअंबाजोगाईत नागरी वस्तीत असलेली बोरूळ स्मशानभूमी सार्वजनिक असून शहरातील 70 टक्के अंत्यविधी या ठिकाणी होतात. दहाव्याचे कार्यक्रम देखील नियमित होतात. येथील तलावावर कपडे धुण्यासाठी आजूबाजच्या महिलांची सतत वर्दळ असते.\nतसेच, हे ठिकाण स्वराती रूग्णालयापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी मृतदेह आणण्यासाठी गावातून वर्दळीच्या रस्त्याने यावे लागते. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोरोनाग्रस्त मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीच केली होती. कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर 24 तास झाले तरी दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार झाले नाहीत.\nदरम्यान, कोरोना विषाणूने मराठवाड्यात एकाच दिवशी 15 बळी घेतले आहेत, बीड, न���ंदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्याने झाला आहे. तर, हिंगोलीत 7, जालना 100, बीड 26, उस्मानाबाद 20, परभणी 26 तर नांदेड जिल्ह्यात 32 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.\nयोग्य अंत्यसंस्कारसाठी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता\nकाही ठिकाणच्या रूग्णालयातून बिल भरल्याशिवाय पार्थिव दिल्या नसल्याची घडना समोर आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णाच्या पार्थिवावर योग्य पध्दतीने अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी प्रशासनाने योग्य पर्याय व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. जेणेकरून त्या पार्थिवावर योग्य पध्दतीने अंत्यसंस्कार होतील आणि पार्थिवाची अहवेलना देखील होणार नाही. पण, आता प्रशासन याची दखल घेणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.\nभारतीय मसाल्यांपासून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात जग ‘व्यस्त’, निर्यातीत वाढ \nIPL 19 सप्टेंबर पासून UAE मध्ये होणार सुरू, 8 नोव्हेंबरला ‘अंतिम सामना’ \nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण,…\nPradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना…\n पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड,…\n16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nबृहन्मुंबई म��ानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी…\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण…\nKarnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार…\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही…\n‘वारजे कुस्ती संकुल’ या नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणावरून 80 हजार रूपयांच्या प्लेटची चोरी\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य, अशोक चव्हाण म्हणले….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/hampi-parytan-sthal/", "date_download": "2021-06-17T21:13:23Z", "digest": "sha1:52LDNTV3LRHVZSKHCFK4ID2Z2AFFYYTT", "length": 8018, "nlines": 72, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "हंपी - भारतीय शिल्पकलेने नटलेला भव्यदिव्यगौरवशाली इतिहास - Shodh Itihasacha", "raw_content": "\nहंपी – भारतीय शिल्पकलेने नटलेला भव्यदिव्यगौरवशाली इतिहास\nहंपी म्हणजे दक्षिणेकडील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध ठिकाण. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे वैभव या ठिकाणी पाहायला मिळते. हंपी हे शहर एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होती.\nदक्षिणेकडील पर्यटन स्थळांपैकी हंपी हे सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे. कर्नाटकमधील बेलोरी येथून अवघ्या 13 किलोमीटरच्या अंतरावर हंपी हे शहर विजयनगर साम्राज्याची गाथा घेऊन उभे आहे. इ.स. 1336 ते इ.स. 1565 हा विजयनगर साम्राज्याचा सुवर्णकाळ होता.\nतुंगभद्रा नदीकाठी हरिहर आणि बुक्क या भावांनी स्थापन केलेल्या या शहरात अनेक सुंदर वास्तू अगदी कलापूर्ण पद्धतीने वसवलेल्या पहायला मिळतात. या ठिकाणी आपणास विरूपाक्ष, विठ्ठलस्वामी, रामस्वामी, कृष्णस्वामी ही मुख्य मंदिरे पाहायला मिळतात.\nविठ्ठल मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. या विठ्ठल मंदिराच्या पूर्व, दक्षिण व उत्तरेस गोपुरे पाहायला मिळतात. या मंदिरातील सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे संगीत स्तंभ. या मंदिरातील खांबांवर टिचकी मारली असता विभिन्न प्रकारच्या संगीताची निर्मिती होते.\nयाठिकाणी एकूण 56 स्तंभ आहेत. येथे असलेल्या शिला रथावरील शिल्पकाम हे अगदी पाहण्यासारखे आहे. अखंड दगडात असलेल्या या रथास भव्य चाक असल्याचे पहायला मिळतात.\nहंपी शहरातील कमल महाल हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा कमल महाल वीट आणि चुना यांपासून बांधलेला आहे. या महालाचा रस्ता कमळाच्या फुलांच्या पाकळ्या सारखा आहे. या महाला जवळच हजारा राम मंदिर आहे.\nविक्रमादित्य दुसरा यांची राणी लोकमहादेवी यांनी विरूपाक्ष मंदिर बांधले. हंपीमधील विरूपाक्ष मंदिर हे असे एकमेव मंदिर आहे जे आजही उपासनास्थळ म्हणून वापरले जाते. तसेच हंपीमध्ये अनेक प्रकारची कलापूर्ण मंदिरे पाहायला मिळतात.\nहंपी या शहरास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हंपी या शहरास फक्त भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात आणि येथील वैभवशाली इतिहासाचा अभ्यास करून इतिहास जपण्याचे कार्य करतात.\nसौमित्रची भुमिका साकारलेल्या अद्वैत दादरकरची पत्नी आहे एक उत्कृष्ट अभिनेत्री…\nशिर्डीपासूनजवळ असलेल्या शनी शिंगणापूर मंदिराची आश्चर्यकारक माहिती\nउष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय.. फक्त हि दोन पाने अंघोळीचा पाण्यात टाका\nनिसर्गाचा अद्भुत अविष्कार “आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड”\nभारतातील पहिला रंगीत चित्रपट हा होता\nआकाशाला भिडणारा सुळका असणारा धोडप किल्ला\nसातारा जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला ”केंजळगड”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T21:13:35Z", "digest": "sha1:CG34GQ3AH27GLBMJGZXG5F6A43RLGMK3", "length": 23669, "nlines": 238, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कृषी कायद्यात करणार सुधारणा ः महसूलमंत्री पाटील - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकृषी कायद्यात करणार सुधारणा ः महसूलमंत्री पाटील\nby Team आम्ही कास्तकार\nमुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे राज्याच्या विद्यमान कृषी कायद्यात बदल करून शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे हितरक्षण करणारा नवा कायदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.\nश्री. थोरात यांच��यासह सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन या कायद्याच्या मसुद्याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर श्री. थोरात यांनी ही माहिती दिली.\nकेंद्र सरकारने सुधारणेच्या नावाखाली आणलेले काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. साध्या पॅन कार्डावर कुठलाही व्यापारी शेतकऱ्याचा माल विकत घेऊ शकतो, यात जर फसवणूक झाली तर जबाबदारी कोण घेणार या सर्वच गोष्टींचा विचार कृषी सुधारणा विधेयक तयार करताना आमच्या सरकारने केला आहे. शरद पवार यांचे या क्षेत्रातील योगदान मोठे आहे. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी देशाचा कृषी विभाग सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने सुचविलेल्या सुधारणांवर शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले आणि अधिकच्या सूचनाही केल्या, असेही थोरात म्हणाले.\nसहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, की कृषी सुधारणा विधेयक येत्या अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत, त्यासाठी आम्ही मसुद्यावर चर्चा करण्यासाठी सातत्याने एकत्र भेटत आहोत. याशिवाय केंद्र सरकारने सहकारी बँकेच्या अस्तित्वाला नख लावणारा कायदा केला आहे, त्या संदर्भानेही शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. न्यायालयीन लढाई लढणे किंवा राज्याचा नवीन सहकार बँक हित संरक्षण कायदा करणे, या दोन पर्यायांवरही चर्चा झाली, असेही पाटील म्हणाले.\nदादा भुसे म्हणाले, की पीक विम्याच्या संदर्भात केंद्र सरकारची नियमावली देशभर लागू आहे, यावर्षी पीक विम्यात ५८०० कोटी जमा झाले. शेतकऱ्यांना त्यातून ८०० ते एक हजार कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी मिळाले. खासगी विमा कंपन्यांना ५००० कोटी रुपयांचा नफा झाला. हे अन्यायकारक आहे. या संदर्भात आम्ही वारंवार केंद्र सरकारबरोबर संपर्क केला आहे. मी स्वतः केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटलो आहे. कालही मुख्यमंत्री महोदय यांनी पंतप्रधान यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला आहे.\nकृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, की नागरी सहकारी बँकांशी आम्ही बोलत आहोत केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक कायद्याची झळ सर्वात जास्त महाराष्ट्राला बसणार आहे. राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.\nव���मा कंपन्यांच्या नफ्याला मर्यादा घालण्याबाबतचे मॉडेल लागू करण्याचा विचार आम्ही करतो आहोत. बीड जिल्ह्यात आम्ही हे मॉडेल सुरू केले. आम्हाला त्यात यश मिळाले. आज शरद पवार यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या आहेत.\n– दादा भुसे, कृषिमंत्री\nकृषी कायद्यात करणार सुधारणा ः महसूलमंत्री पाटील\nमुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे राज्याच्या विद्यमान कृषी कायद्यात बदल करून शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे हितरक्षण करणारा नवा कायदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.\nश्री. थोरात यांच्यासह सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन या कायद्याच्या मसुद्याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर श्री. थोरात यांनी ही माहिती दिली.\nकेंद्र सरकारने सुधारणेच्या नावाखाली आणलेले काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. साध्या पॅन कार्डावर कुठलाही व्यापारी शेतकऱ्याचा माल विकत घेऊ शकतो, यात जर फसवणूक झाली तर जबाबदारी कोण घेणार या सर्वच गोष्टींचा विचार कृषी सुधारणा विधेयक तयार करताना आमच्या सरकारने केला आहे. शरद पवार यांचे या क्षेत्रातील योगदान मोठे आहे. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी देशाचा कृषी विभाग सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने सुचविलेल्या सुधारणांवर शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले आणि अधिकच्या सूचनाही केल्या, असेही थोरात म्हणाले.\nसहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, की कृषी सुधारणा विधेयक येत्या अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत, त्यासाठी आम्ही मसुद्यावर चर्चा करण्यासाठी सातत्याने एकत्र भेटत आहोत. याशिवाय केंद्र सरकारने सहकारी बँकेच्या अस्तित्वाला नख लावणारा कायदा केला आहे, त्या संदर्भानेही शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. न्यायालयीन लढाई लढणे किंवा राज्याचा नवीन सहकार बँक हित संरक्षण कायदा करणे, या दोन पर्यायांवरही चर्चा झाली, असेही पाटील म्हणाले.\nदादा भुसे म्हणाले, की पीक विम्याच्या संदर्भात केंद्र सरकारची नियमावली देशभर लागू आहे, यावर्षी पीक विम्यात ५८०० कोटी जमा झाले. शेतकऱ्यांना त्यातून ८०० ते एक हजार कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी मिळाले. खासगी विमा कंपन्यांना ५००० कोटी रुपयांचा नफा झाला. हे अन्यायकारक आहे. या संदर्भात आम्ही वारंवार केंद्र सरकारबरोबर संपर्क केला आहे. मी स्वतः केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटलो आहे. कालही मुख्यमंत्री महोदय यांनी पंतप्रधान यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला आहे.\nकृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, की नागरी सहकारी बँकांशी आम्ही बोलत आहोत केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक कायद्याची झळ सर्वात जास्त महाराष्ट्राला बसणार आहे. राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.\nविमा कंपन्यांच्या नफ्याला मर्यादा घालण्याबाबतचे मॉडेल लागू करण्याचा विचार आम्ही करतो आहोत. बीड जिल्ह्यात आम्ही हे मॉडेल सुरू केले. आम्हाला त्यात यश मिळाले. आज शरद पवार यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या आहेत.\n– दादा भुसे, कृषिमंत्री\n​ शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे हितरक्षण करणारा नवा कायदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nमॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात\nचारा ज्वारीचे लागवड तंत्र\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी य���त्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/india-will-get-5-more-vaccines-in-the-war-with-coronavirus-2-billion-vaccines-to-be-ready-by-december/", "date_download": "2021-06-17T19:46:31Z", "digest": "sha1:LL3UY2MJKGCGG3OC3ODMI5JSXGSM7CZR", "length": 12280, "nlines": 126, "source_domain": "bahujannama.com", "title": "Coronavirus सोबत लढण्यासाठी भारताला मिळणार आणखी 5 व्हॅक्सीनची साथ, डिसेंबरपर्यंत तयार होतील 2 अरब डोस - बहुजननामा", "raw_content": "\nCoronavirus सोबत लढण्यासाठी भारताला मिळणार आणखी 5 व्हॅक्सीनची साथ, डिसेंबरपर्यंत तयार होतील 2 अरब डोस\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस विरूद्धच्या युद्धात भारताला लवकरच इतर 5 व्हॅक्सीनची मदत मिळणार आहे. भारत सरकारने एकुण 8 व्हॅक्सीनची संभाव्य यादी सादर केली आहे. सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या मदतीने लसीकरण अभियान संथगतीने होत असले तरी, लवरकच इतर व्हॅक्सीन लोकांना देण्यास सुरूवात होईल. याच कारणामुळे आरोग्य मंत्रालयाने या वर्षी डिसेंबरपर्यंत भारतात सुमारे 2 अरबपेक्षा जास्त व्हॅक्सीन उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.\n1. रशियन कोरोना व्हॅक्सीन स्पूतनिक व्ही\nनीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रशियन व्हॅक्सीन स्पूतनिक-व्ही पुढील आठवड्यात भारतीय बाजारात उपलब्ध होईल.\n2. बायोलॉजिकल ई सब युनिट व्हॅक्सीन\nमंत्रालयानुसार, बायोलॉजिकल ई सब युनिट एक सबयुनिट व्हॅक्सीन आहे, जी चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात आहे. केंद्राला ऑगस्ट ते डिसेंबरच्या दरम्यान या लसीचे 30 कोटी डोस मिळतील अशी आशा आहे.\n3. जायडस कॅडिला डीएनए व्हॅक्सीन\nजायडस कॅडिलाची ही व्हॅक्सीन तिसर्‍या टप्प्याच्या ट्रायलमध्ये आहे, कंपनी लवकर लायसन्ससाठी भारतात अप्लाय करेल. ही तीन डोसवाली व्हॅक्सीन आहे आणि ती इंजेक्शन फ्री तत्रज्ञानाने दिली जाईल. सरकारला डिसेंबरपर्यंत जायडस कॅडिला व्हॅक्सीनचे 5 कोटी डोस मिळण्याची आशा आहे.\n4. नोवाव्हॅक्स अथवा कोवाव्हॅक्स\nही व्हॅक्सीन सुद्धा सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (सीरम) द्वारे भारतात बनवली जाईल. ही व्हॅक्सीन अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्सने विकसित केली आहे. सोबतच पुण्याची जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स कंपनी सुद्धा मेसेंजर आरएनए व्हॅक्सीन विकसित करत आहे. फायजर आणि मॉडर्न सुद्धा एमआरएनए व्हॅक्सीनच आहे.\n5. भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सीन\nभारत बायोटेक कंपनी सध्या नाकाने दिल्या जाणार्‍या नेजल व्हॅक्सीनवर काम करत आहे. ही सिंगल डोस व्हॅक्सीन असेल. सध्या, या व्हॅक्सीनची पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.\nTags: 5 vaccines5 व्हॅक्सीनaccompanyingArab doseCorona virusDecemberfightsIndiaअरब डोसकोरोना व्हायरसडिसेंबरभारतालढण्यासाथ\nवजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात ‘या’ 7 अज्ञात चूका, जाणून घ्या लठ्ठपणा कसा करावा नियंत्रित\nवजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात 'या' 7 अज्ञात चूका, जाणून घ्या लठ्ठपणा कसा करावा नियंत्रित\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nCoronavirus सोबत लढण्यासाठी भारताला मिळणार आणखी 5 व्हॅक्सीनची साथ, डिसेंबरपर्यंत तयार होतील 2 अरब डोस\nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम\n मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार\nPune News | भिगवणमध्ये जुगार अड्यावर छापा, राजकीय नेते आणि शासकीय कर्मचाऱ्यांसह 26 जण पोलिसांच्या ताब्यात\n‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/golden-women-of-maharashtra/", "date_download": "2021-06-17T21:21:07Z", "digest": "sha1:7OUBCSK2W3PBV3JPJ44BBQBJKBHOI6CB", "length": 7218, "nlines": 94, "source_domain": "khaasre.com", "title": "अनेक गोल्डन मन बघितले असेल आज बघा गोल्डन वूमन.. - Khaas Re", "raw_content": "\nअनेक गोल्डन मन बघितले असेल आज बघा गोल्डन वूमन..\nपुणेत आपण अनेक गोल्डन मेन बघितली असतील परंतु आज पुणेचा नंबर काटत सोन्याच्या बाबतीत सोलापूरने नंबर मारला आहे. स्पेशल सोलापूर येथून आपल्या करिता खास गोल्डन वूमन विषयी आपण खासरेवर माहिती बघूया..\nश्रीदेवी फुलारे ह्या सोलापूर येथील कॉंग्रेस नगरसेवीका आहेत. त्यांनी निवडणुकीत प्रचार हि तसाच केला लाखो बस्तीमे एकही हस्ती श्रीदेवी जॉन फुलारे, त्यांना गोल्डन नगर सेविका म्हणून ओळखल्या जाते. तब्बल ४५ लाखच सोन अंगावर श्रीदेवी मिरवतात नाहीका खासरे..\nश्रीदेवी यांनी सर्वप्रथम २००७ साली शिवसेनेच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. परंतु तेव्हा त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन पक्षासाठी काम केले. २०१२ आणि २०१७ साली काँग्रेसच्या तिकिटावर श्रीदेवी काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेत निवडून आल्या.\nत्याचे पती जॉन फुलारे देखील राजकारणात सक्रीय आहे त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढविली होती. परंतु या मध्ये त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर श्रीदेवी ह्��ा राजकारणात सक्रीय झाल्या. श्रीदेवी यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाला त्यांच्या पतीने त्यांना सव्वा किलो सोन भेट दिले आहे त्यामुळे त्या गोल्डन नगरसेविका म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत.\nव्यवसायातून जमा झालेल्या पैशातून आपण हे सव्वा किलो सोने जीएसटी भरून आणि आयकर रिटर्न्स भरुन विकत घेतल्याचा जॉन यांचा दावा आहे. श्रीदेवी यांचे सामाजिक कार्य कोनापुरे चाळ या भागात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच त्या या प्रभाग क्रमांक १५ मधून २ वेळेस नगरसेविका म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\nआईच्या उपचारासाठी “तो” वेचतो कचरा..\nनियमित शिळे अन्न खाताय, थांबा होऊ शकतात हे गंभीर आजार…\nनियमित शिळे अन्न खाताय, थांबा होऊ शकतात हे गंभीर आजार…\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-06-17T20:33:52Z", "digest": "sha1:O3EETEIO6DQRWEUGLJJDCWACJ24WVD6A", "length": 7133, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मानवी भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अ���वा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nमानवी भूगोलमधील अभ्यासाचे प्राथमिक क्षेत्र खालीलपैकी मुख्य क्षेत्रांवर केंद्रित होते.\nसांस्कृतिक भूगोल हा सांस्कृतिक उत्पादने आणि मानदंडांचा अभ्यास आहे - त्यांचे स्थान आणि ठिकाणे यांच्यातील फरक, तसेच त्यांचे संबंध. हे मार्ग, भाषा, धर्म, अर्थव्यवस्था, सरकार आणि अन्य सांस्कृतिक घटनांचे वर्णन आणि विश्लेषणावर लक्ष केंद्रित करते आणि एका स्थानापर्यंत दुसऱ्यापासून वेगळे किंवा सतत राहते\nमानवी भौगोलिक भूगोलची शाखा म्हणजे लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी संवाद साधून त्यांच्याशी आणि त्यांची जागा आणि स्थानासह त्यांचे अभ्यास करून त्यांचा अभ्यास करणारी भौगोलिक माहिती.मानव भूगोल सामाजिक परस्पर संबंधांच्या नमुन्यांची तसेच स्थानिक पातळीवर परस्पर निर्भरता आणि पृथ्वीवरील वातावरणावर कसा प्रभाव पाडते किंवा त्यास प्रभावित करते हे पाहते.एक बौद्धिक शिस्त म्हणून भौगोलिक भौगोलिक भूगोल आणि मानव भूगोल उप-क्षेत्रांत विभागले गेले आहे, नंतर उत्क्रांती गुणात्मक आणि परिमाणात्मक संशोधन पद्धती वापरून मानवी क्रियाकलापांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते.\nव्याख्या : लोक, स्थान आणि पर्यावरण यांच्यातील अंतर्गत संबंधांच्या अभ्यासाचे आणि हे स्थान वेगवेगळ्या आणि स्थानांदरम्यान वेगवेगळे आणि स्थानिकरित्या वेगवेगळे असतात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/therefore-investing-in-gold-will-be-very-profitable-this-year/", "date_download": "2021-06-17T20:23:54Z", "digest": "sha1:YXRP2IMXTAZNBC3U7G22QIWWSOO7BFSW", "length": 12510, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "...म्हणून सोन्यातील गुंतवणूक यंदा खुप फायदेशीर ठरणार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\n…म्हणून सोन्यातील गुंतवणूक यंदा खुप फायदेशीर ठरणार\n…म्हणून सोन्यातील गुंतवणूक यंदा खुप फायदेशीर ठरणार\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वी लग्न समारंभावेळी सोन्याची खरेदी व्हायची, पण आता सर्वसामान्य ग्राहकही सोन्यात पद्धतशीर गुंतवणूक करु लागला आहे. अमेरिका-इराणमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे सोन्यावर याचा परिणाम होण्याची शक्याता आहे. अमेरिकेमध्ये असलेल्या मुख्य बँका आणि सरकार यांच्यातील तणावामुळे या ठिकाणचे लोक सोन्यात गुंतवणुक करत आहेत. त्यामुळे यांदाच्या वर्षी सोने महागण्याची शक्याता असून सोन्याचे भाव येत्या वर्षात आत्तापर्य़ंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.\nअमेरीकन बँकांनी सोन्यावरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या भावावर पडणार आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा भावाने ३४ हजारांच्या पुढे गेला आहे. असाच भाव वाढत राहिला तर ऑक्टोंबर पर्यंत सोन्याचा भाव ३८ हजारांपर्यंत जाण्याची शक्यात आहे.\n२००० हजार सालानंतर पहिल्यांदाच सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सोने १४२४ ते १४२५ डॉलर प्रति औंसवर ट्रेड होत आहे. पण सोन १५०० डॉलरच्या वर जाण्याची शक्यात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचा सरळ परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार असल्याचे आयबीजेएचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी म्हटले आहे.\nचवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’\n मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन\n फास्टफूड ठरू शकते तुमच्या शरीरासाठी अपायकारक\n मग ‘हे’ उपाय आवश्य करा\nराष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने IPS हेमंत करकरेंच्या वेशात केला विधीमंडळात प्रवेश\nनिजामाच्या ८ कोटींचा ‘वारसदार’ भारत की पाकिस्��ान ; इंग्लंडच्या न्यायालयात पुढील महिन्यात ‘फैसला’\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nPune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ…\nयोगी सरकारचा मोठा निर्णय ज्येष्ठाला मारहाण व दाढी…\nPune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nभारतीय वंशाच्या सत्या नडेला यांची झाली बढती;…\nMurder Case | तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर अटकेत;…\nकोविड टास्क फोर्सने दिला सावधानतेचा इशारा, म्हणाले – ‘2 ते…\nExtortion Case | खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण, 7 जणांची टोळी…\nपीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या पीएफची संपूर्ण एबीसीडी\n SBI मध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती\n अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटरविरोधात FIR दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/bribe-sought-for-pms-report-and-copy-of-punchnama-of-deceased-police-caught-red-handed-taking-a-bribe-nrab-103653/", "date_download": "2021-06-17T21:41:13Z", "digest": "sha1:EI32JXVIF6TUFYTJM6UHHOWWTQGDBI2D", "length": 12476, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bribe sought for PM's report and copy of Punchnama of deceased; Police caught red-handed taking a bribe nrab | मयत व्यक्तीचा पीएम रिपोर्ट व पंचनामाची प्रत देण्यासाठी मागितली लाच ; नेवाश्यात दहा हजाराची लाच घेताना पोलिसास रंगेहा��� पकडले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nअहमदनगरमयत व्यक्तीचा पीएम रिपोर्ट व पंचनामाची प्रत देण्यासाठी मागितली लाच ; नेवाश्यात दहा हजाराची लाच घेताना पोलिसास रंगेहात पकडले\nकन्नड (जि . औरंगाबाद) येथील रहिवासी असलेले ऊसतोड कामगार व्यक्ती त्याच्या अपघातात मयत झालेल्या नातेवाईकाचा पीएम रिपोर्ट व पंचनामा ची प्रत घेण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते . पोलीस नाईक सोमनाथ कुंधारे याने तक्रारदार यांच्याकडे १६ मार्च रोजी पंधरा हजार रुपयांची मागणी केली.\nनेवासा : अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचा पीएम रिपोर्ट व पंचनामाची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतांना नेवासा पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक सोमनाथ अशोक कुंधारे वय ३३ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे .\nयाबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड (जि . औरंगाबाद) येथील रहिवासी असलेले ऊसतोड कामगार व्यक्ती त्याच्या अपघातात मयत झालेल्या नातेवाईकाचा पीएम रिपोर्ट व पंचनामा ची प्रत घेण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते . पोलीस नाईक सोमनाथ कुंधारे याने तक्रारदार यांच्याकडे १६ मार्च रोजी पंधरा हजार रुपयांची मागणी केली.तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले .आज १७ मार्च रोजी नेवासा पोलीस स्टेशन येथे ही रक्कम स्वीकारली .याप्रकरणी सदर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.कॅश व्हॅल्यू व फोटोग्राफ घेण्यात आले आहेत . आरोपीकडून दहा हजार रुपयांची रक्कम हस्तगत कर��्यात आली.सापळा अधिकारी म्हणून नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक उज्वलकुमार व्ही पाटील , सह अधिकारी चंद्रसेन पालकर, पो.कॉ. दीपक कुशारे,पो.कॉ. सचिन गोसावी , पो.ना.एकनाथ बाविस्कर , चालक पो.शी.जाधव होते .\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/eat-breakfast-to-lose-weight-egg-spinach-omelette-469060.html", "date_download": "2021-06-17T20:47:40Z", "digest": "sha1:PZPYA5AOKUUSED3PU4KFG6O2KK2UKXNM", "length": 16789, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nWeight loss : वजन कमी करायचे आहे तर आहारात अंडा पालक ऑम्लेटचा समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. यामुळे व्यायाम करू देखील काही फायदा होत नाही. खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आ���च आपल्या आहारात बदल करा. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. (Eat breakfast to lose weight Egg Spinach Omelette)\nअंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत. यामुळे आपण आहारात अंड्याचा समावेश केला पाहिजे. नाश्त्यामध्ये अंडा पालक ऑम्लेट खाणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पालकामध्ये विविध विटामिन असतात. ऑम्लेटमध्ये जर तुम्ही पालक टाकत असाल तर तुमचे वजन कमी होऊ शकते. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.\nविशेष म्हणजे हे अंडा पालक ऑम्लेट आपण दररोज आहारात घेऊ शकतो. नाश्तामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही. त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार राहते. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.\nजर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर आजच आपल्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपली चरबी कमी होते. दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते.\nSkin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान\nपायांना सतत दुर्गंध येतोय मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा\nHealth | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nHarvard Study : उम्र लंबी होनी चाहिए… आहारात ‘हे’ दोन फळ आणि तीन भाज्या समाविष्ट करा\nWeight Loss | वजन कमी करण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ महत्त्वाचा जाणून घ्या ‘4’ महत्त्वपूर्ण फायदे\nWeight Loss : मनुके आणि गूळ वजन कमी करण्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा \nPHOTO : शरीरात फायबरची कमतरता आहे मग आहारात ‘या’ फळांचा समावेश करा\nफोटो गॅलरी 1 week ago\nHealth Tips : चुकूनही ‘या’ भाज्या कधी कच्च्या खाऊ नका, कारण…\nफोटो गॅलरी 1 week ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाज��� छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/opinion/rishi-desai-writes-blog-on-jounery-of-writer-actor-girish-karnad-70874.html", "date_download": "2021-06-17T20:09:16Z", "digest": "sha1:KAO74U4AQWEJA2TWR6F7MQVGE66HV4YY", "length": 32525, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBLOG : ‘उंबरठा’ ओलांडलेले आभाळ\nमराठी मातीच्या संस्कारातून नाट्यधर्माची पताका घेऊन कलेच्या वारीला निघालेला हा कलावंत आपल्यामागे लक्षलक्ष प्रेक्षकांना आणि कलावंतानाही त्याच पायवाटेवरुन मागूते व्हा म्हणत आज दूरच्या प्रवासाला निघालाय.. अलविदा हयवदन..\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nऋषी श्रीकांत देसाई, टीव्ही 9 मराठी\nमहाराष्ट्र.. कलावंताची खाण आणि कलेचं माहेरघर.. इथल्या मातीचा कण नि कण शोध घेत असतो दुरवरच्या त्या क्षितिजाचा.. आणि मातीचा वारसा खेळतो प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या नसानसातून.. महाराष्ट्राचा इतिहास संपन्न केलाय तो याच मातीच्या भूगोलानं.. असंच एक महाराष्ट्रातलं गाव म्हणजे माथेरान.. थंड हवेचे ठिकाण म्हणून विश्वविख्यात असलेल्या या गावातला १९ मे १९३८ ला एक वादळ जन्माला आलं.. शाळकरी वयात पठारावरुन द-यांमध्ये आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी शोधताना तो आवाज डोगरपल्याड अगदी सिमापल्याड गेला.. आणि सामाजिक स्थित्यंतराच्या आणि मानवी कल्लोळाला त्या वादळाचा जणू आधार मिळाला.. मेंदूच्या कल्लोळाला आणि बेभान झालेल्या सामाजिक वेगाला आवर घातला तो याच वादळानं.. आणि त्या वादळाचं नाव होतं.. गिरीश रघुनाथ कर्नाड…\nतो सुमार १९४० चा होता.. स्वांतत्र्याचे धुमारे फुटत होते आणि त्याचवेळी मराठी नाटकाच्या सुवर्णपर्वाला ही आरंभ झाला होता. माथेरानमधून विद्यानगरी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या कर्नाडांच्या आयुष्यात त्याच वेळी मराठी नाटकांची श्रीमंती आली.. लहानपणीच बालगंधर्व आणि किर्लोस्करांसारख्या नाटकमंडळीची नाटक पाहत भरजरी झालेल्या कार्नाडांना नंतर याच फुटलाईटच्या प्रकाशात भारतीय नाटक आपल्याला वास्तवात आणायचं आहे याची त्यावेळी कदाचित कल्पनाही नसेल.. मुळच्या कोकणी कुटूंबातील या तरुणाला मराठीने वेड लावलं खरं, पण तोपर्यंत कर्नाटकात जावं लागलं. कर्नाटकातल्या सिरसीमध्ये शिक्षण घेत असतानाच नाटकवेड्या परिवाराच्या संस्कारामुळे कर्नांडानी यक्षगान प्रकारासाठी तोंडाला रंग फासला आणि त्याचवेळ��� नभातल्या तारांगणालाही हेवा वाटेल असे एक दैदिप्यमान नक्षत्र रंगमंचावर अवतरलं. लोकसंस्कृतीचा हाच घट्ट वसा आणि वारसा आजही गिरीश कर्नाड यांच्या लिखाणातून दिग्दर्शनातून आणि अभिनयातूनही समर्थपणे दिसतो. धारवाड विद्यापीठातून मॅथ्येमेटीक्स आणि स्टॅटीक्सच्या या विद्यार्थी असणा-या कार्नांडानी लिंकन क़ॉलेज ऑक्सफर्ड गाठलं आणि पॉलिटिक्स, फिलॉसॉफीमध्ये पारगंत झाले. त्य़ानंतर शिकागो विद्यापीठात प्राध्यापकी करत विद्यार्थ्यांवर संस्कारही केले.\nपण नाटक आणि कलेची बाधा ज्याला झाली ना कि, त्याच ‘माणूसपण’ खेचत राहतं त्याला, एक असीम अशा प्रकाशाकडे.. त्याच प्रकाशात प्रत्येकाला आपल्यातल्या ख-या कलावंताचा शोध लागतो. आणि सुरु होतो कलावंताचा स्वताशीच संघर्ष…\nतो काळ सत्तरचा होता. ऑक्सफर्ड युनिवर्सीटीतल्या नोकरीचा राजीनामा देत कर्नाडांनी चेन्नईत आता स्थानिक ऐम्युचर थिएटरसाठी काम करायचं ठरवलं..\nकार्नांडानी रंगभुमीसाठी काम करायचं ठरवल.. पण त्यांच्यातला अभिनेता आणि लेखक यांच्यात व्दंव्द झाल.. कर्नांडानी लेखक म्हणून मातृभाषा कोकणी स्विकारली नाही की, ज्या भाषेत विचारांना गती मिळाली ती इंग्रजी स्विकारली नाही.. त्यानी स्विकारली ती कानडी भाषा.. कार्नांडानी कन्नडमध्ये लिखाणास सुरुवात केली त्या काळी तात्कालीन कन्नड लेखकांवर आणि कन्नड साहित्यावर पाश्चिमात्यांचा प्रभाव होता. कार्नांडानी प्रवाहाच्या विरुद्ध झोकून द्यायचे ठरवले आणि त्यांच्या मदतीला धावुन आली ती यक्षगानची पात्रसंस्कृती.. वयाच्या २३व्या वर्षी कार्नांडानी सामाजिक बदलांना नाट्यपरावर्तीत करायचं ठरवल आणि त्यासाठी एतिहासिक पात्र आणि मिथकांचा वापर करत त्यांनी कन्नड रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर जावून ठेवल.. महाभारतातल्या असंख्य पात्रांपैकी एक असलेला ययाती, कार्नांडाच्या लेखणीतून साकारला आणि कन्नड रंगभूमीनं त्याला सम्राटपद दिलच.. आणि या सार्वभौमानं अनुवादीत होत मराठीसह इतर भाषांमध्ये उतरत रसिक मनांवर अधिराज्य केलं.. आणि ते आजही चिरतरुण आहे ययातीच्या तारुण्याएवढच…\nतत्कालीन सामाजिक माणसांची घुसमट आणि इतिहासाची सांगड हे सगळ काहीतर वेगळच होत.. पण तो पर्यत वयाच्या २७ व्या वर्षी गिरीश कर्नांडानी, जी व्यक्तीरेखा कुंचल्यातून साकारण कठीण ती आपल्या लेखणीनं लिलया रेख���टली. कर्नांडांचे तुघलक रंगभूमीवर आलं आणि प्रयोगणिक या तुघलकांनं रसिकाची काळीजं अक्षरक्ष लुटली… इब्राहिम अल्काझी आणि दिनेश ठाकूर या कलावंतानी तुघलकाला दिल्लीत एनएसडीत पुन्हा सत्ताधिश बनवलं..\nमस्तक बदलांच्या खेळाला कार्नाडांनी नाव दिलं हयवदन.. आणि यक्षगानशी प्रेरणा घेऊन आलेला हा प्रकार विजया मेहता नावाच्या अनुभवसंपन्न दिग्दर्शिकेच्या हाती लागला आणि प्रयोगागणिक भारतीय रंगभूमी समृद्ध होत गेली. डेत्सेचेस च्या रंगपीठावरही हयवदनचा प्रयोग तेवढ्याच ताकदीन स्विकारला गेला हे विशेष.. हयवदन पाठोपाठ नागमंडलनेही खळबळ माजवून दिली. आणि त्य़ाच नागमंडलचा विळखा मराठीतही तेवढ्य़ाच ताकदीन बसला गेलाय..\nकन्नडमध्येही अग्नि मत्ते मळे, ओदकलु बिम्ब, अंजुमल्लिगे, मा निषाद, टिप्पुविन कनसुगळू या नाटकांच्या गारुडांनी मोहीत झालेला आजही फार मोठा प्रेक्षकवर्ग आहे हे .. कन्नड आणि मराठीत अनमोल अशी नाट्यसंपदा उधळणा-या या कलंदर कलावंताच्या हाती रुपेरी पडदा मिळाला.. आणि मग चंदेरी संपत्तीला लाभलं हि-याचे कोंदण..\nरंगभूमीच्या तिन भिंतीत आपलं लिलया साम्राज्य उभ्या करणा-या गिरीश कार्नांडानी भारतीय चित्रपट सृष्टीलाही तेवढ्याच ताकदीन सजवलय.. मराठीत निशांत उंबरठा ही दोन नावच त्यांना समजून घ्यायला खूप मोठी आहेत. यु.आर अनंतमुर्तीच्या कांदबरीवर आधारीत १९७०च्या संस्कार या चित्रपटासाठी कर्नांडानी पटकथा लेखन केल. आणि या चित्रपटानं कन्नड सिनेसृष्टीतला पहिलं राष्ट्रपती पुरस्काराचं सुवर्णकमळ पटकावलं.. गिरीश कार्नांडानी १९७१ मध्ये एस एल भैरप्पा यांच्या कांदबरीवर पहिल्यांदाच वंशवृक्ष हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटासाठी कर्नाडांना दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर भारतीय रजतपटावर कर्नांडानी आपल्या अदाकारीन आपली वेगळी ओळख निर्माण केली. १९७७ चा गोधुली, १९८४ चा उत्सव आणि उंबरठा या सारखे चित्रपट कुणी विसरुच शकत नाही. उत्कृष्ट दिग्दर्शक असणा-या कार्नांडाना अभिनेता म्हणून संधी मिळाली तीही सत्यजीत रे, मृणाल सेन आणि श्याम बेनेगल याच्यासारख्या विख्यात दिग्दर्शनात काम करण्याची.. नाटक, डॉक्युमेंटी , सिरीयल आणि सिनेमा अशा सगळ्या प्रांतात कार्नांडाची जबरदस्त हुकूमती स्वारी सुर होती. त्याचवेळी कन्नडमध्येही तब्बालेयु नेन्नंद म���गाने, ओन्दानुदू कालाडाली, चेलुवी आणि कोड्डू आणि कोनोरु हेगडट्टी यासारखे आशयघन सिनेमेही कर्नांडानी दिले. हिंदीतही निशांत, मंथन, स्वामी, पुकार, इक्बाल, डोर, आशाये यासारख्या सिनेमातून आपला ठसा उमटवला.. कलंदर असणारा कलावंत ब़ॉलीवूडच्या व्यावसायिक गणितांच्या सिनेमातही लक्षात राहीला. हमसे है मुकाबला,नायक, एट बाय टेन तस्वीर, आणि अगदी सलमापट असलेल्या एक था टायगर या सिनेमात काम करताना त्यांच कर्नाडपण तसूभरही कमी झालं नाही.. नव्या पिढीशी जुळवून घेताना कार्नांडाना मालगुडी डेजमधील स्वामीचे वडील विसरण कस शक्य होईल.. आणि हेच तर वैशिष्ठ आहे कर्नांडाचे एकाचवेळी प्रायोगिक आणि व्यावसायिक पातळीवर काम करण आणि यशस्वी असणं… अशा दोन्ही पातळीवर फार कमी नाव आढळतात त्यापैकीच एक म्हणजे, गिरीश कर्नाड..\nगिरीश कार्नाडाच्या संपन्न कारकिर्दीवर नजर टाकताना कार्नांडानी आपल्या लेखणीन, आपल्या दिग्दर्शनानं, आपल्या अभिनयानं कलाप्रांत सजवला आणि रसिकाला कलानंदात न्हावू घातलं.. प्रत्येक कलाप्रकारानंतर रसिकांच्या काळजाची पकड घेणे हाच तर त्या कलावंताचा खरा गौरव असतो.. तो गौरव आणि ते अढळपद भारतीय रसिकांनी कार्नांडाना केव्हाच दिलय.. पण पुरस्कारानीही या कलावंतचा वैभव वाढवलय. १९७० साली ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटासाठी सवोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण कमळ पटकावले. १९७२ साली ‘वंशवृक्ष’साठी सवोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘भूमिका’ चित्रपटासाठी सवोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८९ मध्ये कनक पुरंदर चित्रपटासाठी साठी सुवर्ण कमळ मिळाले\nकर्नांडाची कलाकृतीची दखल मोठमोठ्या पुरस्काराच्या वेळीही घेतली गेलीय.. कर्नाड यांना १९७० मध्ये होमी भाभा फेलोशिप, १९७२ मध्ये नाट्यलेखनासाठी संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. १९७४ साली पद्मश्री पुरस्कार,१९७२ साली पद्मभूषण पुरस्कार आणि १९९२ मध्ये नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला. याबरोबरच १९९४ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार, १९९८ साली ज्ञानपीठ पुरस्कार,कालिदास सन्मान पुरस्कार, २०१२ मध्ये तन्वीर सन्मान पुरस्कार अशा सर्व पुरस्कारांवर गिरीश कर्नाड हे नाव कोरलं गेलंय. नाट्यसेवेतील योगदानाबद्दल कर्नाटक विद्यापीठाकडून डॉक्टरेटने गौरव केला. युनिवर्सिटी ऑफ सर्दन कॅलिफोर्नियाकडून डी.लिट पदवीनं गौरव करण्यात आला.\nया आणि अशा असंख्य पुरस्कारावर आपलं नाव कोरणा-या कार्नांडानी मोठमोठ्या जबाबदा-याही यशस्वीपणे पेलल्या.१९७४-७५ साली गिरीश कर्नाड हे भारतीय चित्रपट आणि दुरदर्शनचे दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.\n१९७६-७८ मध्ये कर्नाडांनी कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्षपद भुषवल.१९८८ ते १९९३ याकाळात कार्नाड हे नाटक अकादमीचे अध्यक्ष होते.\nगिरीश कार्नांडाची कलाप्रांताची दखल घेणे हा खरतर अनेकाच्या अभ्यासाचा विषय बनलाय.. पण या कलावंताने माणूसपणाचं भान राखत समाजाला आपल्या प्रत्येक कलाकृतीनं एक दिशा दिलीय. मराठी मातीच्या संस्कारातून नाट्यधर्माची पताका घेऊन कलेच्या वारीला निघालेला हा कलावंत आपल्यामागे लक्षलक्ष प्रेक्षकांना आणि कलावंतानाही त्याच पायवाटेवरुन मागूते व्हा म्हणत आज दूरच्या प्रवासाला निघालाय.. अलविदा हयवदन..\nHappy Birthday Ameesha Patel | ‘कहो ना प्यार है’ म्हणत इंडस्ट्रीत प्रवेश, 3 जणांना डेट केल्यानंतरही एकाकी जीवन जगतेय अमिषा पटेल\nRadhe Deleted scenes : सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील डिलिट केलेले सीन्स, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nTamil Thriller Movies : हे आहेत तामिळचे 5 थ्रिलर चित्रपट, लॉकडाऊनमध्ये घरबसल्या पाहता येणार\nफोटो गॅलरी 1 month ago\nBollywood Movies In April | कोरोना लॉकडाऊनचं सावट, तरीही बॉक्स ऑफिसवर नशीब आजमवणार ‘हे’ बॉलिवूड चित्रपट…\n‘स्पेशल 26’ चित्रपट पाहून गँग बनवली, दिल्लीत ठगांकडून थेट कॉल सेंटर लक्ष्य, 6 जणांना अटक\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | ��ाडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/india-not-won-any-test-series-in/", "date_download": "2021-06-17T19:47:44Z", "digest": "sha1:KRSAJKGPIFRKE2UH3XZEZYWAGFX2ELYU", "length": 7902, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "या एकाच देशात भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आली नाही.. - Khaas Re", "raw_content": "\nया एकाच देशात भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आली नाही..\nin क्रीडा, नवीन खासरे\nभारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया मध्ये तब्बल ७२ वर्षांनी भारताने मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारत हा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणारा आशियातील पहिला संघ बनला आहे.\nकोहलीच्या नेतृत्वात तब्बल ७२ वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका विजयाचा भीम पराक्रम केला. ४ टेस्ट मॅचच्या मालिकेमध्ये भारताचा २-१ नं विजय झाला.\nभारतानं आत्तापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं आत्तापर्यंत १२ कसोटी मालिका खेळल्या होत्या पण एकदाही भारताला मालिका जिंकता आली नव्हती. २००३-��००४ साली झालेल्या मालिकेत भारताला मालिका ड्रॉ करण्यात यश आलं होतं. हि मालिका सोडल्यास ऑस्ट्रेलियातल्या इतर सगळ्या मालिकामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता.\nऑस्ट्रेलियामध्ये तर कसोटी मालिका विजय भारताने मिळवला. पण अजूनही एक देश असा आहे ज्यामध्ये भारताला कसोटी मालिका जिंकता आली नाही. तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. आफ्रिकेत भारताने एकही कसोटी मालिका जिंकली नाही.\nयाशिवाय इतर प्रमुख संघाच्या बाबतीत बघायचं झालं तर भारताने नन्यूझीलंडमध्ये ९ कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी २ मध्ये विजय, ५ मध्ये पराभव आणि २ मालिका ड्रॉ करण्यात भारताला यश आलं होतं. याशिवाय भारताने इंग्लडचे १८ दौरे केले. त्यापैकी ३ मध्ये विजय, १ ड्रॉ आणि बाकी १४ मालिकांत पराभव पदरी पडला.\nवेस्ट इंडिजचे भारताने ११ वेळा दौरे केले. ज्यामध्ये भारताने ४ मालिका विजय मिळवले तर ७ वेळा पराभव झाला. पाकिस्तानमध्ये भारतानं आत्तापर्यंत ७ कसोटी मालिका खेळल्या आहेत. यातली २००३-०४ सालच्या एकमेव मालिकेमध्ये भारताचा विजय झाला. तर ३ मालिका पाकिस्ताननं जिंकल्या आणि ३ मालिका ड्रॉ झाल्या.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nकुण्या एका व्यक्तीला नव्हे तर देशातील सर्व जनतेला एका शेतकऱ्याच खुलं पत्र \nवारूळचा राजा उर्फ टेकराजचा उपयोग वाचून तुम्ही नक्की अवाक व्हाल…\nवारूळचा राजा उर्फ टेकराजचा उपयोग वाचून तुम्ही नक्की अवाक व्हाल…\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%AB.html", "date_download": "2021-06-17T20:07:42Z", "digest": "sha1:AB6F6WHWSFQ2BXG6J53I43XWDM737G3N", "length": 16687, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मध्य प्रदेशात कापसाला ५५०० रुपये दर - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमध्य प्रदेशात कापसाला ५५०० रुपये दर\nby Team आम्ही कास्तकार\nin नगदी पिके, बातम्या\nजळगाव ः मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील खेतिया बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) दर्जेदार किंवा उत्तम प्रकारच्या आठ क्विंटल कापसाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.\nबडवानी किंवा खेतीया भाग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यालगत आहे. खेतीया बाजार समिती शहादा तालुक्यातील खेडदिगर, ब्राह्मणपुरी, सुलतानपूर आदी गावांपासून अगदी नजीक आहे. खेतीया बाजार समितीत खानदेशातील अनेक शेतकरी कापसासह कांदा विक्रीसाठी जातात. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातही शासकीय कापूस खरेदीसाठी कापूस महामंडळाचे केंद्र नसते. मंदीच्या वेळेस अनेक शेतकरी खेतिया बाजार समितीत कापसाची विक्री करतात.\nसध्या खानदेशात कापसाची खेडा खरेदी रखडत सुरू आहे. पावसात भिजलेल्या व नंतर कोरड्या वातावरणात वेचलेल्या चांगल्या कापसाला सरसकट ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलला दर खेडा खरेदीत मिळत आहे. अशात खेतीया येथील बाजार समितीत कापसाला या हंगामात विक्रमी ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मंगळवारी मिळाला. या बाजार समितीत सध्या कापसाची आवक कमी आहे. आवक अलीकडेच रखडत सुरू झाली आहे.\nदीपक सोनजी माळी (रा. खेतीया) यांच्या आठ क्विंटल कापसाला हा ५५०० रुपये प्रतिक्विंटलला दर खेतिया येथे मिळाला, अशी माहिती मिळाली. खेतिया बाजार समितीत गेल्या आठवड्यात प्रतिदिन ६५ क्विंटल कापसाची आवक झाली. कमी दर्जाच्या कापसाला या बाजार समितीत चार हजार ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक दर मिळत आहे, असे सांगण्यात आले.\nमध्य प्रदेशात कापसाला ५५०० रुपये दर\nजळगाव ः मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील खेतिया बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) दर्जेदार किंवा उत्तम प्रकारच्या आठ क्विंटल कापसाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.\nबडवानी किंवा खेतीया भाग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यालगत आहे. खेतीय��� बाजार समिती शहादा तालुक्यातील खेडदिगर, ब्राह्मणपुरी, सुलतानपूर आदी गावांपासून अगदी नजीक आहे. खेतीया बाजार समितीत खानदेशातील अनेक शेतकरी कापसासह कांदा विक्रीसाठी जातात. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातही शासकीय कापूस खरेदीसाठी कापूस महामंडळाचे केंद्र नसते. मंदीच्या वेळेस अनेक शेतकरी खेतिया बाजार समितीत कापसाची विक्री करतात.\nसध्या खानदेशात कापसाची खेडा खरेदी रखडत सुरू आहे. पावसात भिजलेल्या व नंतर कोरड्या वातावरणात वेचलेल्या चांगल्या कापसाला सरसकट ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलला दर खेडा खरेदीत मिळत आहे. अशात खेतीया येथील बाजार समितीत कापसाला या हंगामात विक्रमी ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मंगळवारी मिळाला. या बाजार समितीत सध्या कापसाची आवक कमी आहे. आवक अलीकडेच रखडत सुरू झाली आहे.\nदीपक सोनजी माळी (रा. खेतीया) यांच्या आठ क्विंटल कापसाला हा ५५०० रुपये प्रतिक्विंटलला दर खेतिया येथे मिळाला, अशी माहिती मिळाली. खेतिया बाजार समितीत गेल्या आठवड्यात प्रतिदिन ६५ क्विंटल कापसाची आवक झाली. कमी दर्जाच्या कापसाला या बाजार समितीत चार हजार ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक दर मिळत आहे, असे सांगण्यात आले.\nमध्य प्रदेश madhya pradesh बाजार समिती agriculture market committee जळगाव jangaon महाराष्ट्र maharashtra नंदुरबार nandurbar धुळे dhule खेड खानदेश कापूस मात mate\nमध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील खेतिया बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) दर्जेदार किंवा उत्तम प्रकारच्या आठ क्विंटल कापसाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nपरतीच्या पावसाला माघारीसाठी पोषक वातावरण\n'जलयुक्त शिवार'ची होणार खुली चौकशी\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्���ा मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/05/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95.html", "date_download": "2021-06-17T21:15:31Z", "digest": "sha1:7PLEBRJCNB5YJXVUPYEO3PPAWIKFGBSN", "length": 11990, "nlines": 215, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "एसबीआयमध्ये हजारो लिपिक पदांची भरती केल्यास मासिक वेतन मिळेल - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nएसबीआयमध्ये हजारो लिपिक पदांची भरती केल्यास मासिक वेतन मिळेल\nby Team आम्ही कास्तकार\nआपण ग्रामीण किंवा शहरी भागातील असल्यास आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला एक सुवर्ण संधी देत ​​आहे. वास्तविक, लिपिकांच्या पदांसाठी एसबीआयकडे अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवार बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 निश्चित करण्यात आली आहे. यानंतर केलेले सर्व अर्ज रद्द केले जातील.\nपोस्टची संख्या (एकूण पोस्ट) – 5,454 पोस्ट\nपोस्टचे नाव – लिपिक\nजॉब प्लेस – संपूर्ण भारत\nअर्ज भरण्यासाठी प्रारंभ तारीख – 27 एप्रिल 2021\nअर्ज भरण्याची अंतिम तारीख – 17 मे 2021\nप्राथमिक परीक्षेची तारीख – जून 2021\nमुख्य परीक्षेची तारीख – 31 जुलै 2021\nयासाठी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे ते कमाल 28 वर्षे निश्चित केले गेले आहे.\nयासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 7,900 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 47,920 रुपये पगार देण्यात येईल. आपण आपल्याला सांगूया की मूलभूत मूलभूत वेतन 19,900 रुपये आहे. यासह, उमेदवारांना पदवीसाठी 17,900 रुपये आणि दोन अ‍ॅडव्हान्स वाढीस अनुमती देखील मिळेल.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nदेशभरातील शाखांमध्ये लिपिक स्तरावर 5,,44 पदे भरण्यासाठी बँकेने अर्ज मागविले आहेत. पात्र उमेदवार एसबीआय http://sbi.co.in/ च्या अधिकृत साइटवर जाऊन नोंदणी करू शकतात.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nहा कोरोनाचा नुकताच ट्रेलर आहे, चित्रपटाचे काम अजून बाकी आहे\nमाणगा अन् मेस बांबूचे सुटले कोडे\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/three-districts-will-benefit-godown-created-efforts-mla-rohit-pawar-317422", "date_download": "2021-06-17T21:48:43Z", "digest": "sha1:V2FVD44CYZUBCI44IL7YK7C7GCS6AVQX", "length": 21465, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आमदार रोहित पवार��ंच्या प्रयत्नातून होणाऱ्या गोडाऊनचा ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा", "raw_content": "\nखर्डा (ता. जामखेड) येथे पाच कोटीचे शासकीय वखार महामंडळाचे दोन गोडावून लवकरच होणार, असून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खर्डा येथे भेट देऊन जागेची पहाणी केली.\nआमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून होणाऱ्या गोडाऊनचा ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा\nजामखेड (अहमदनगर) : खर्डा (ता. जामखेड) येथे पाच कोटीचे शासकीय वखार महामंडळाचे दोन गोडावून लवकरच होणार, असून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खर्डा येथे भेट देऊन जागेची पहाणी केली.\nआमदार पवार यांच्या कल्पनेतून खर्डा येथे शासकीय वखार महामंडळाचे गोडाऊन होणार आहे. खर्डा व परिसराच्या वैभवात यामुळे भर पडणार आहे. पुणे येथील शासकीय वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक भरत एखे व वखार महामंडळाचे उपव्यवस्थापक इंजिनियर राजाराम अडगळे यांनी खर्डा भेट देऊन पाहणी केली. येथील पैठण ते पंढरपूर या महामार्गावरील कानिफनाथ मंदिराजवळील जागेची पाहणी करून याबाबत तीन एकर जागा आरक्षित करून 22 बाय 42 मीटर असे 1800 मेट्रिक टनाची दोन गोडाऊनचे इस्टिमेट लवकरच करून या संदर्भात टेंडर काढून या कामास मान्यता मिळेल, असे वखार महामंडळाचे व्यवस्थापक एखे यांनी सांगितले. येथील राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी याबाबत आमदार पवार यांच्याशी संपर्क साधून हे शासकीय वखार महामंडळाचे गोडावन लवकर व्हावे, याबाबत चर्चा केली होती.\nखर्डा हे तीन जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या बाबत प्रशाकीय बाबींचा पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याने खर्डेकरंच्या वैभवात मोठी भर पडली आहे. याचा तीन ते चार जिल्ह्याला मोठा फायदा होणार असल्याचे आमदार पवार यानी सांगितले आहे. या शासकीय वखार महामंडळाच्या गोडाऊनचा उपयोग हजारो शेतकरी व अन्य खते बियाणे ठेवण्यासाठी होणार आहे. याचा फायदा उस्मानाबाद, बीड, लातूर या जिल्हाला होणार आहे. यातून रोजगार निर्मितीही होणार आहे.\nवखार महामंडळाची मुख्य कार्ये\n- राज्यात योग्य ठिकाणी जमिनी संपादन करून गोदामे व वखारी बांधणे.\n- राज्यात कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे, कापूसगाठी, औद्योगिक माल आणि अनुसूचित वस्तूंसाठी शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करणे.\n- कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे आणि अनुसूचित वस्तू यांच्या वाहतुकीच्या सुविधांची व्यवस्था करणे.\n- केंद्रीय वखार महामंडळ किंवा शासनाचे प्रतिनिधी म्हणून कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे, अनुसूचित बाबी यांची खरेदी, विक्री, साठवणूक व वितरण करणे.\nमहामंडळातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा\n- शेतकऱ्याकरिता शेती व्यवसायासाठी सुविधा देणे\n- शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची साठवणूक महामंडळाकडे केल्यांस वखार भाडयात ५० टक्के सवलत देणे.\n- ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्याने ती बॅंकेकडे तारण ठेवल्यास, ठेवीदारांना बॅंकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध होते. त्या आधारे शेतकऱ्यांना हंगामात बॅंकेकडून अर्थ साहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामांत साठवणुकीची सोय मिळते.\n- शेती मालापासून ते औद्योगिक मालापर्यंत मालप्रकारांची शास्त्रशुद्ध साठवणूक करता येते.\n- डी. डी. व्ही. पी., मॅलेथिऑन या औषधाचा प्रतिबंधात्मक व ॲल्युमिनियम फॉस्फाइडचा कीटकनाशक म्हणून नियमित वापर करून मालाचे संरक्षण केले जाते.\n- सर्व साठवणुकीला विमा संरक्षण असते.\n- हाताळणी व वाहतुकीची सुविधा मान्यताप्राप्त ठेकेदारांमार्फत पुरविली जाते.\n- साठवणुकीच्या काळात,महामंडळ ठेवीदाराच्या साठ्याचा दर्जा टिकविते व नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई देते.\n- शुल्कबंध वखारकेंद्रामधून आयातदारांना शुल्कबंध साठवणुकीच्या सोयी मिळतात.\n- महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य साठवणुकासाठी २५ टक्के जागा राखून ठेवलेली असते.\n- मालाची प्रत टिकून राहील्याने ठेवीदारांचा आर्थिक फायदा होतो.\n- महामंडळाद्वारे गोदामात साठवलेल्या सर्व प्रकारच्या मालाचा आग, पूर, चोरी इ. धोक्यापासून संरक्षणासाठी १०० टक्के विमा उतरविलेला असतो.\n- महामंडळाचच्या सर्व वखार केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने, दैनंदिन पूर्णवेळ (२४X७) सुरक्षारक्षक नेमलेले आहेत.\nआपघातातील जखमींवर त्वरीत उपचार व्हावेत म्हणून मिरजगावमध्ये विशेष ट्रॉमा केअर सेंटर करा\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी खर्डा ते कुर्डूवाडी हा पालखी मार्ग पूर्णत्वास नेण्याच्या मागणीसह मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या विकासासाठी निधीस मान्यता देण्याची मागणी केली. या\n राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..\nमुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nयंदा, जाता पंढरीस कसे सुख वाटे जीवा\nउदंड पाहिले, उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे ऐसा नामघोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे\nकारखान्यातील 85 टक्के अपघात चुकीच्या क्रियांमुळेच\nऔरंगाबाद : औद्योगिक सुरक्षेमध्ये कामगार हा केंद्रबिंदू आहे. उत्पादन प्रक्रियेत त्याचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून सुरक्षितता ही एक दिवसाची नसून ३६५ दिवस २४ तास अविश्रांत चालणारी आहे. मागील काही वर्षांत कारखान्यांमध्ये होणारे अपघात घटले असले तरी जे अपघात झाले त्यामध्ये ८५ टक्के अपघात हे चुकीच\nलोकांना का हवा आहे रोहित पवार \"ब्रँड\"; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातून निमंत्रण\nजामखेड : राजकारणात महत्त्व कशाला असेल तर ते आश्वासक चेहऱ्याच्या नेत्याला. आता राज्याच्या राजकारणात असे किती नेते आहेत, हे सर्वसामान्य जनतेलाही माहिती आहेत. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी बरंच काही करावं लागतं.\nJob Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात\nऔरंगाबाद : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या रिक्तपदाच्या माहितीसाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉयमेंट नों\nआ. रोहित पवारांनी स्वतः रक्तदान करत केले रक्तदानाचे आवाहन\nकर्जत (अहमदनगर) : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन हादरले आहे. जिल्ह्यात आणि तालुक्यातही रुग्णांची वाढती संख्या विचार करायला लावणारी आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nजाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...\nमुंबई- कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र या काळात राज्यातली आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकानं सुरु केली. पण दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-saturday-377-patients-corona-free-384-positive-patients-eight-people-died-345357", "date_download": "2021-06-17T21:48:26Z", "digest": "sha1:6PPLINMAAZHH3JXOLOVO53C72FQ65UB7", "length": 20637, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड - शनिवारी ३७७ रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण ३८४; आठ जणांचा मृत्यू", "raw_content": "\nशनिवारी (ता. १२) एक हजार ५१२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार १४४ निगेटिव्ह, तर ३८४ जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ११ हजार ९३ रुग्णसंख्या झाली आहे.\nनांदेड - शनिवारी ३७७ रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण ३८४; आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. शनिवारी (ता.१२) प्राप्त झालेल्या अहवालात ३८४ जणांना कोरोनाची बा���ा झाली असून, आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहेत. दहा दिवसांच्या उपचारानंतर ३७७ रुग्ण औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी दिल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.\nशुक्रवारी (ता.११) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी (ता. १२) एक हजार ५१२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार १४४ निगेटिव्ह, तर ३८४ जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ११ हजार ९३ रुग्णसंख्या झाली आहे. गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तामगाव (ता. हदगाव) पुरुष (वय ६५), साईनगर नांदेड महिला (वय ४८), सिडको नांदेड पुरुष (वय ७०) या तीन रुग्णासह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यापैकी इंदिरानगर लोहा पुरुष (वय ६०), नरंगल देगलूर महिला (वय ४१), उस्माननगर नांदेड पुरुष (वय ८३) या तीन रुग्णांसह पंजाब भवन कोविड सेंटरमधील दीपनगर येथील पुरुष (वय ६०) व तरोडानाका नांदेड येथील पुरुष (वय ७४) यांचा खासगी रुग्णालयातील रुग्णासहीत आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nहेही वाचा- सोनेतारणावर फायनान्स कंपनीकडून ९० टक्के कर्ज नाही ​\nतीन हजार ८६८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू\nजिल्हा रुग्णालयातील चार, शासकीय रुग्णालयातील १७, पंजाब भवन कोविड सेंटरला ११६, मुखेडचे १९, देगलूरचे सहा, भोकरचे १७, कंधारचे नऊ, धर्माबादचे २२, नायगावचे २४, उमरीचे २०, बिलोलीचे १६, मुदखेडचे १२, किनवटचे दोन, हदगावचे १७, अर्धापूरचे १६, लोहातील २५, माहूरचे १९, हिमायतनगरचे दोन, औरंगाबादला संदर्भित सात, निजामाबादला दोन, मुंबईचे एक व हैदराबाद संदर्भित चार अशा ३७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दहाव्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत सहा हजार ८६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या तीन हजार ८६८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.\nहेही वाचा- आरेच्च नांदेडात पुरुष नसबंदीचा आकडा शोधून सापडेना, महिलांनाच घ्यावा लागतो नसबंदीसाठीही पुढाकार ​\nआतापर्यंत ११ हजार ९३ जण बाधित\nशनिवारच्या अहवालात नांदेड महापालीका क्षेत्रात २३४, नांदेड ग्रामीणमध्ये पाच, मुदखेडला १२, माहूरला सात, हिमायतनगरला एक, लोहा येथे १३, बि��ोलीत २३, अर्धापूरला एक, किनवटला सात, नायगावला १७, मुखेडला १४, धर्माबादला आठ, हदगावला तीन, उमरीत १९, कंधारला ११, भोकरला चार, परभणीत एक, हिंगोलीला तीन, यवतमाळला एक असे ३८४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत ११ हजार ९३ इतक्या जणांना कोरोनाची लागण झाली आहे.\nएकूण बाधित रुग्ण ः ११ हजार ९३\nशनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण ः ३८४\nशनिवारी रुग्णालयातून घरी ः ३७७\nएकूण कोरोनामुक्त ः सहा हजार ८६१\nशनिवारी मृत्यू ः आठ\nआतापर्यंत एकूण मृत्यू ः ३०३\nसध्या उपचार सुरु असलेले ः तीन हजार ८६८\nगंभीर रुग्ण ः ३९\nप्रलंबित अहवाल ः ३९\nनांदेड : सोमवारी ५९ जण पॉझिटिव्ह; कोरोनावर १४७ रुग्णांची मात\nनांदेड : शहरातील रविवारी (ता.नऊ) प्रलंबित असलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. दहा) सायंकाळी ३६९ अहवाल प्राप्त झाले. यात २७४ निगेटिव्ह तर जिल्हाभरात केवळ ५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १४७ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्\nनांदेडला दररोज हजारावर स्वॅब अहवाल प्रतिक्षेत, गुरुवारी २२२ कोरोनामुक्त; १९५ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूरनंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तत्काळ प्राप्त व्हावा, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोरोना चाचणी लॅब मंजुर करुन घेतल्या. मात्र असे असताना देखील दररोज एक हजारापेक्षा अधिक स्\nनांदेड - शनिवारी २५५ रुग्ण कोरोनामुक्त ,२२२ पॉझिटिव्ह , पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - मागील दोन दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्याने जिल्ह्याचील पॉझिटिव्ह संख्येत घट झाली आहे. शनिवारी (ता.२६) प्राप्त झालेल्या एक हजार १९ जणांच्या अहवालात ७५२ निगेटिव्ह, २२२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात २५५ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर, पाच कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्या\nनांदेड - खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली, बुधवारी २४५ पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शासकीय रुग्णालये कमी पडत असून खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनावर नांदेड शहरात उपचार घेत असलेल्या रुग���णांची संख्या अडीच हजार असून त्यापैकी ३४४ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपच\nनांदेडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात ४४३ पॉझिटिव्ह; आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढतच चालले असून गुरुवारी (ता. तीन) आलेल्या अहवालात तब्बल ४४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २२४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्या\nनांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे\nनांदेड तेरा हजार पार - शनिवारी ३३२ कोरोना पॉझिटिव्ह, सात रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - मागील दोन दिवसाच्या आकडेवारीवरून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असे वाटत असतानाच शनिवारी (ता.१९) पुन्हा ३३२ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यात सात जणांचा मृत्यू तर २९७ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.\nजिल्ह्यातील मृत्यूची मालिका थांबेना, शनिवारी आठ रुग्णांचा मृत्यू; १४० जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असली, तरी जिल्ह्यातील मृत्यूची मालिका काही केल्या थांबेना अशी झाली आहे. शनिवारी (ता. तीन) प्राप्त झालेल्या अहवालात दहा दिवसांच्या उपचारानंतर १५४ रुग्ण कोरोनामुक्त, १४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, उपचारादरम्यान पाच पुरुष आणि तीन\nनांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाबाधितांचे रोज नवे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्��ा शल्यचिकित्\nनांदेड - बारा मृत्यू , ३९६ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना बाधितांचे रोज नवे आकडे समोर येत असतानाच शुक्रवारी (ता.११) १२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी ३९६ जण पॉझिटिव्ह आले असून, २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/14/only-narendra-modi-is-responsible-for-vaccine-shortage-asaduddin-owaisi/", "date_download": "2021-06-17T20:02:30Z", "digest": "sha1:BTPXPHZL6NW522WOUXJIVGLFNMWNQCF5", "length": 7622, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लसीच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार - असदुद्दीन ओवेसी - Majha Paper", "raw_content": "\nलसीच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार – असदुद्दीन ओवेसी\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / असदुद्दीन ओवेसी, एमआयएम, कोरोना लसीकरण, नरेंद्र मोदी, लस तुटवडा / May 14, 2021 May 14, 2021\nहैद्राबाद – देशातील विविध राज्यांतून कोरोना लसींचा तुटवडा असल्याची तक्रार वारंवार होत असून, नागरिकांच्या लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागलेल्या दिसत आहे. पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे काही राज्यांनी लसीकरण केंद्र बंद केली आहेत, तर महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणही थांबवण्यात आले आहे. असे सगळे चित्र दिसत असताना देखील कोव्हिशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासाठी जबाबदार धरले आहे.\nगुरुवारी केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लशीच्या दोन्ही डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निर्णयावरुन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. हे धोरण म्हणजे पॉलिसी पॅरालिसिस असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे.\nआपण भारतातील लोकांचे जोपर्यंत लसीकरण पूर्ण करत नाही, तोपर्यंत लोकांचे जीव वाचवू शकत नाही, असे सर्वच तज्ज्ञ सांगत आहेत. जर हे करायचे असेल तर मोदी सरकारला हे निश्चित करावे लागेल की, प्रत्येक महिन्याला ३०० मिलियन डोस दिले जातील आणि लोकांचे लसीकरण केलं जाईल. पण ते यात अपयशी ठरले असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.\nलसींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार आ��ेत. लसींची त्यांनी उशिराने ऑर्डर दिली. आपल्याकडे पारदर्शकता नाही. ते लोक खोट सांगत आहेत की, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस चार आठवड्यांनी घ्यावा. हे सहा आठवड्यांसाठी पुन्हा स्थगित करण्यात आले. आता हा कालावधी १२ ते १६ आठवड्यांचा आहे. यातून हे धोरण पॉलिसी पॅरालिसिस असल्याचे दिसून येत असल्याची टीका ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/nagpur-corona-update-29-march-2021-nrng-109315/", "date_download": "2021-06-17T19:47:09Z", "digest": "sha1:EYVYIEM2APZ5IPCVXYNKOORNSKAMPWQI", "length": 11161, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "nagpur corona update 29 march 2021 nrng | उपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना मृतांचा आकडा ५० पार! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nउपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना मृतांचा आकडा ५० पार\nसरकारने होळी साजरी करण्यासाठी निर्बंध लावले असताना देखील नागपूरकर मात्र ऐकता ऐकेनात. काल होळी दहनाच्या दिवशी देखील ���नेक ठिकाणी सार्वजनिक होळी दहन झाले.\nनागपूर. आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा ५० पार गेला आहे. आज नागपूर जिल्ह्यात ३,१८८ रुग्णाची भर पडली असून ५५ मृत आहेत. शहरातील ३१, ग्रामीण २० आणि जिल्ह्याबाहेरील ४ मृत्यू नोंदविण्यात आले. शहरात २,२२२, ग्रामीण ९५१ आणि जिल्ह्याबाहेरील ४ असे नवीन कोरोना रुग्ण आढळून आले.\nविदर्भात पारा ४० अंशाच्या पार; अकोला ठरले सर्वात ‘हॉट’ शहर\nसरकारने होळी साजरी करण्यासाठी निर्बंध लावले असताना देखील नागपूरकर मात्र ऐकता ऐकेनात. काल होळी दहनाच्या दिवशी देखील अनेक ठिकाणी सार्वजनिक होळी दहन झाले. हे काय कमी होते, म्हणूनच आज नागपूरकरांनी कोरोनाच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता अगदी मनसोक्त रंगात न्हाले. तसेच आज दुकाने १२ वाजेपर्यंतच सुरु असल्याने अनेकांनी मांस विक्रीच्या दुकानातही गर्दी केली होती. एकंदरीत सर्व परिस्थिती बघता नागपूरकर कोरोनाबाबत बेजबाबदार झाल्याचे दिसते आहे. परिस्थिती पाहता नागपूरकरांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/free-rickshaw-service-pimpri-chinchwad-13175", "date_download": "2021-06-17T20:51:37Z", "digest": "sha1:JGZNR4D4DP52R4RCUU27WFEXF4CUIVF7", "length": 11991, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पिंपरी-चिंचवड मध्ये मोफत रिक्षा सेवा ! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंपरी-चिंचवड मध्ये मोफत रिक्षा सेवा \nपिंपरी-चिंचवड मध्ये मोफत रिक्षा सेवा \nगुरुवार, 20 मे 2021\nपिंपरी-चिंचवड मधील रिक्षाचालकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे.\nपिंपरी - चिंचवड : मागील वर्षभरापासून अनेकवेळा लावल्या गेलेल्या निर्बंधाचा सर्वात मोठा फटका बसलाय तो खासगी वाहतुकदारीला, ज्यामुळे अनेक रिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. Free Rickshaw Service In Pimpri-Chinchwad\nअसे असताना देखील पिंपरी-चिंचवड मधील रिक्षाचालकांनी आपली सामाजिक बांधिलकी Social Commitment जपत कोरोना Corona बाधित Patient रुग्णांसाठी मोफत Free रिक्षा Rickshaw सेवा Service सुरू केली आहे.\nहे देखील पहा -\nपिंपरी-चिंचवड Pimpri-Chichwad शहरातील बघतोय रिक्षा वाला ह्या फोरम चा हा उपक्रम अनेकांसाठी फायदयाचा ठरतोय, कारण वाहतुकीवर निर्बंध आणि अँबुलन्सच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत वाहन मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. अशावेळी या रिक्षा उपलब्ध होत असल्याने अनेकांना मोठा धीर मिळतोय. Free Rickshaw Service In Pimpri-Chinchwad\nविशेष म्हणजे काही रिक्षा चालकांनी तर आपल्या रिक्षांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचीही व्यवस्था केली आहे. आपात्कालीन परिस्थितीत एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन कसं लावायचं आणि त्याला रुग्णालयात नेई पर्यंत कसा धीर द्यायचा याचं रीतसर प्रशिक्षण घेऊन हे रिक्षाचालक त्यांना सेवा पूरवत आहेत.\nपहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा कोविशील्डचा दिल्याने तीन शिक्षक निलंबित\nहे त्यांचं वैशिष्ट्य आहे, अर्थातच ही सेवा पुरवताना स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्वाच असल्याने प्रत्येक चालक पीपीई किट घालूनच ही सेवा पुरवत आहे. Free Rickshaw Service In Pimpri-Chinchwad\nखरतर कोरोनाच्या या कठीण काळातही अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याचे आणि रुग्णांची लूट होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. मात्र बेरोजगारी आणि कोरोनाचे संकट ��ोक्यावर असतानाही या रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणे जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nपिंपरी-चिंचवड रिक्षा कोरोना corona व्यवसाय profession pimpri pimpri-chinchwad chinchwad उपक्रम ऑक्सिजन प्रशिक्षण training चालक शिक्षक भ्रष्टाचार बेरोजगार\nटायगर ग्रुपचे पदाधिकारी खोटे पोलीस बनून करत आहेत गुन्हेगारी \nपिंपरी-चिंचवड : राज्यभरातील तरुणांच्या आणि खासकरून भाईगिरीचे आकर्षण असणाऱ्या...\nमुलीच्या लग्नात भाजप आमदार महेश लांडगेंनी कोरोना नियमांना पायदळी...\nपिंपरी-चिंचवड : भाजपचे BJP आमदार MLA महेश लांडगे Mahesh Landge यांनी त्यांच्या...\nपिंपरीच्या नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना अटक\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या एका नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना...\nवाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराने नेले फरफटत\nपिंपरी-चिंचवड : लायसन्स License आणि कागदपत्रांची Document विचारपूस करताना...\nपुणे जिल्हात लसीकरण घोटाळा..... नक्की काय घोटाळा झालाय पाहूयात ..\nपुण्यात नवा घोटाळा उघडकीस आलाय लसीकरण केंद्रांना लसींचा जो पूरवठा करण्यात आला होता...\n२५ हजार कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू\n'मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरू...\nपरराज्यांतील मजूरांशिवाय कोणीही मुंबई, पुण्यातून बाहेर जाऊ शकणार...\nकेंद्र सरकारने काल लाॅकडाऊन 14 दिवसांनी वाढविताना काही ठिकाणी अडकलेल्या मजूरांना,...\nमहाराष्ट्रात 1076 रुग्ण कोरोनामुक्त मात्र तितक्याच झपाट्याने...\nराज्यात कोरोना संसर्गाचा कहर जरी कायम असला तरी कोरोना संसर्गातून बरे...\nपुणे शहरातील मृतांचा आकडा 50च्या वर, राज्यात कोरोनाचे चक्र थांबता...\nपुणे शहरात कोरोनामुळे मृतांची संख्या ५०च्या वर जाऊन पोहोचलीये. यामुळे पुणे शहरात...\nमुंबईसह चार शहर बंद\nमुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयांतील संख्या ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर...\nमुंबईत आढळला कोरोनाचा चौथा रूग्ण\nमुंबई : राज्यात करोनाचा धोका वाढला असून या विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे...\nमोदींच्या राज्यात हिंदूंच्या देवांनाही धोका - सावंत\nमुंबई - भाजप व संलग्न संघटनांकडून देशात ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी ‘हिंदू खतरें में...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/husband-murders-wife-13534", "date_download": "2021-06-17T21:08:17Z", "digest": "sha1:UK6L3SRMM23UQQIIAFOTRA5OR57VM4CF", "length": 10489, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपतीने पत्नीचा गळा आवळून केला खून\nपतीने पत्नीचा गळा आवळून केला खून\nशुक्रवार, 28 मे 2021\nकिरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात Quarrel पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना देहु Dehu गावत घडली आहे.\nपतीला अटक देहुगाव मधील घटना\nमावळ - अवघ्या काही महिन्यात प्रेमविवाह Love marriage झालेल्या जोडप्यात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात Quarrel पतीने Husbund पत्नीचा Wife गळा दाबून खून केल्याची घटना देहु Dehu गावत घडली आहे. संतांच्या भूमीतील या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. Accused याप्रकरणी Accusedआरोपी पतीला देहू रोड रोडला पोलिसांनी अटक केली.\nहे देखिल पहा -\n'पुजा वैभव लामकाने असं खून झालेल्या महिलेचं नाव असून वैभव लामकाने असे आरोपी पतीचे नाव आहे. याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. पुजा आणि वैभव यांचा प्रेमविवाह तीन महिन्यांपूर्वी देहूत झाला होता .\nमात्र पती-पत्नीमध्ये , शाब्दिक वाद होऊ लागल्याने त्याचे पर्यवसान पुजाच्या खुनात तब्दील झाले, मयत पूजा ने वैभवला आई वरुन शिवी दिली. शिवी दिल्याचा राग मनात धरून पती वैभवने रेशमाच्या गाठीने पत्नीचा गळा दाबून खून केला.\nअ‍ॅाक्सिजन बँक आपल्या दारी, एका कॉलवर मिळणार 'अ‍ॅाक्सिजन'\nनवंवधूने रेशीमगाठीच्या बंधनात संसाराची स्वप्ने बघितली होती. मात्र रागावर ताबा ठेवता आला नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. पुढील तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण करीत आहेत.\nअकोल्यात पोलिसाच्या गाडीसह आणखी एका गाडीची तोडफोड\nअकोला- अकोल्यातील डाबकी रोड हद्दीत आज खळबळ जनक घटना घडली, भौरद येथील एका...\nतासगावमधील रहस्यमय खुनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून केला होता खून\nसांगलीच्या तासगाव येथे जेसीबी मालक हरी येडुपल पाटील राहणार मंगसुळी याचा निर्घृण खून...\nमहिलांकडून पुरुषांचा छळ, पीडित पुरुषांच्या तक्रारी वाढल्या\nना���पूर - घरगुती कारणांमुळे महिलांचा होणारा छळ, तक्रारी आणि पुरुषांवर होणारी...\nरिपब्लिकन पार्टी जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे...\nसांगली : मिरजेच्या Miraj रिपब्लिकन पार्टी युवाआघाडी जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक...\nघोड्यापेक्षा वेगाने पळतोय महेंद्रसिंग धोनी; साक्षीने शेयर केला...\nआयपीएल 2020 IPL 2020 नंतर तहकूब झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा Chennai...\nमृताच्या नातेवाईकांकडून इंटर्न डॉक्टरला मारहाण\nलातूर : लातूर Latur येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय...\nवांग्याची भाजी न दिल्याने पत्नीला रॉकेल टाकून पेटवले\nलातूर - पती पत्नीमधील किरकोळ वादावरून चक्क पत्नीला रॉकेल Kerosene टाकून पेटवून...\nचहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी\nयुजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) सोशल मीडियावर आपली पत्नी धनश्रीसोबत (Dhanashree...\n बुवाने केली आजीला बेदम मारहाण.. वाचा सविस्तर\nकल्याण : एक व्हिडीओ Video कल्याण द्वारली गावच्या हद्दीतला सोशल मीडियावर तुफान...\nविजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू\nबीड: सरपण घेऊन शेतातून घरी येत असलेल्या पती पत्नीचा, विद्युत वाहक वायरला चिटकून...\nपोटच्या मुलानेच केला आईवर अत्याचार; नात्याला काळिमा फासणारी घटना\nबुलढाणा जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या गाावात हमाली...\nगळा आवळून सुनेने केला सासूचा खून\nलातूर - आई समान असलेल्या सासूलाचा mother in law गळा आवळून ठार केल्याची घटना घडली आहे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-villages-government-schools-closed-government-9624", "date_download": "2021-06-17T19:36:54Z", "digest": "sha1:6YRP2OGNDCP5W4Y2ALE6XFOUNOGHN42B", "length": 18816, "nlines": 160, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सरकारला झालंय तरी काय? आता वाडी-तांड्यांवरच्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारला झालंय तरी काय आता वाडी-तांड्यांवरच्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय...\nसरकारला झालंय तरी काय आता वाडी-तांड्यांवरच्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय...\nसरकारला झालंय तरी काय आता वाडी-तांड्यांवरच्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय...\nबुधवार, 26 फेब्रुवारी 2020\nनांदेड : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोचविण्यात सरकारला यश आले आहे. परिणामी दुर्गम व आदिवासी भागातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली. परंतु, कमी पटसंख्येचे कारण पुढे करून वाडी-तांड्यांवर सुरू केलेल्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारप्रमाणेच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतल्याने, सरकारला झालंय तरी काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nनांदेड : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोचविण्यात सरकारला यश आले आहे. परिणामी दुर्गम व आदिवासी भागातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली. परंतु, कमी पटसंख्येचे कारण पुढे करून वाडी-तांड्यांवर सुरू केलेल्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारप्रमाणेच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतल्याने, सरकारला झालंय तरी काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nसद्यःस्थितीत सरकार काय कृती करेल, अशी खात्री कोणीही देणार नाही. मात्र, एक निश्चित की, सरकार शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत असतानाच प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घ्यायची नाही, अशीच धोरणे काही वर्षांपासून राबविली जात आहे. शाळा सरकारी नकोत हीच सरकारची इच्छा असल्यामुळे या शाळांत सुधारणा होईल, अशी आशा बाळगणे भाबडेपणाचे ठरल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तव आहे.\nदहा-बारा वर्षांत सरकारीसह अनुदानित मराठी शाळांची कोंडी करणारी धोरणे राबविली जात आहे. दुष्पपरिणाम म्हणून श्रीमंत आणि गरीब-मध्यमवर्गीयांसाठी वेगळी शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली. स्वयंअर्थसहायित शाळांना परवानगी देऊन सरकारने शिक्षणाची जबाबदारीच झटकण्याचे काम केले आहे, करत आहेत. जिल्हा परिषदेसह अनुदानित मराठी शाळांचे वेतनेत्तर अनुदान बंद केल्याने मराठी शाळा आज आॅक्सिजनवर आहेत. शिक्षक, ग्रंथपाल, लेखनिक, शिपाई, कलाशिक्षक, क्रीडा शिक्षक अशा सर्व पदांच्या भरतीला मनाई करून शाळांचे कामकाज ठप्प करून टाकले आहे. हे आधीच्या काॅंग्रेस आघाडी सरकारने केले. तोच कित्ता युती सरकारने गिरविला. आता पुन्हा महाविकास आघाडीही तोच कित्ता गिरवित आहे.\nसरकारी शाळ�� ग्रामीण भागाचा कणा\nजिल्हा परिषदांच्या शाळा या ग्रामीण भागाचा कणा आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, उच्च शिक्षण घ्यावे हाच मुख्य उद्देश समोर ठेवून वाडी, तांड्यांवर जिल्हा परिषदांच्या शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांतून अनेक विद्यार्थी घडलेत, आजही घडत आहेत. परंतु, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आता या शाळांचे अस्तित्व कमी होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे असले तरी, काही शिक्षक हे स्वतःच्या कर्तृत्वाने, ग्रामस्थांच्या पुढाकारून जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी झपाटून काम करताना दिसत आहे. त्याचे परिणामही दिसून येत असून ते शासनाला का दिसत नाही असा प्रश्न आता शासनाच्या २० फेब्रुवारीच्या अध्यादेशावरून उपस्थित होतो आहे.\nशाळा बंद करण्याचा पुन्हा घाट\nवाडी-तांड्यांवर सुरू केलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पटसंख्येमुळे बंद करण्याचा निर्णय युती शासनाप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या राज्यातील ९१७ शाळा बंद करण्याचा अजेंडा शासनाचा आहे. याचा फटका शिक्षणाचे स्वप्न घेत शिक्षण घेणाऱ्या दुर्गम व आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना बसणार असून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील, असा सूर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.\nमहत्त्वाच्या मुद्यांकडे लक्षच नाही\nशिक्षणाचा दर्जा, अध्यापनातील तंत्रज्ञानासाठी आवश्यक गुंतवणूक, प्रशिक्षण असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून शासन भलतेच निर्णय घेत आहेत. शाळा चालवण्यास, विस्तारास पैसा कसा उभा करायचा याचे कोणतेच धोरण अथवा दिशा सरकारकडे नाही. मात्र, स्वयंअर्थसहायित शाळांना परवानग्या देऊन इंग्रजी शाळांना सरकारने मोकळे रान मिळवून दिल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शिक्षक संघटनांसह पालकांच्या तोंडून समोर येत आहेत.\nजिल्हा परिषद शाळांतून गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांना सर्वप्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा पुरवून शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. परंतु, शासनच ही जबाबदारी झटकून टाकत असल्याचे गेल्या दहा-बारा वर्षांपासून दिसत आहे. त्यामुळे शासनाने २० फेब्रुवारी २०२० रोजी काढलेला शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून या शाळ�� कशा सुधारतील, पटसंख्या कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे.\n- सदाशिव वामनराव स्वामी (सामाजिक कार्यकर्ते)\nनांदेड nanded शिक्षण education सरकार government शाळा विकास वर्षा varsha मराठी शाळा जिल्हा परिषद लेखन कला शिक्षक मका maize स्वप्न नासा प्रशिक्षण training संघटना unions nanded\nवारकरी संघटनांचा पायदळ वारीचा निर्णय\nअकोला : पायी वारी व्हावी याकरिता वारकरी संघटनांनी पुढाकार घेत अखेर 100 वारकऱ्यांची...\nवऱ्हाड्यांच्या टेम्पोचा अपघात; १ ठार तर ३१ वऱ्हाडी जखमी\nनांदेड : नांदेड Nanded जिल्ह्य़ात वऱ्हाडाच्या टेम्पो उलटून अपघात झाला आहे. या अपघातात...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nनाल्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाला न वाचवता लोक व्हिडीओ करण्यात मग्न \nनांदेड - नांदेड Nanded जिल्ह्यात मागील दोन दिवस जोरदार पाऊस Rain झाल्याने नदी...\nचोरट्यांनी चक्क काऊंटर पळविले\nनांदेड - नांदेड जिल्ह्यात एका अडत दुकानातून चोरट्यांनी चक्क काऊंटर पळविले आहे...\nसराईत गुन्हेगारानं पिलं डेटॉल, रुग्णालयात नेल्यावर झाला पसार\nपुणे: अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार तुषार उर्फ सोन्या धोत्रे हवेली...\n महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार करून मारहाण\nवाशीम: स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी...\nऊसाच्या शेतात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये उडाली खळबळ\nनांदेड - नांदेड जिल्ह्यात Nanded District ऊसाच्या Sugarcane शेतात बिबट्या...\nआशिष शेलार याचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र\nमराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भुमिका म्हणजे तोंडात...\nअनाथ मुलीला ग्रामपंचायतीनं घेतलं दत्तक; ठाणेदारानं केलं कन्यादान\nवाशिम: मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील दीक्षा डाखोरे यांच्या वडिलांच 15...\nकेसी वेणुगोपाल यांची दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांशी...\nहिंगोली - काँग्रेसचे Congress नेते दिवंगत खासदार राजीव सातव Rajiv Satav यांचं काही...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/vidhan-sabha-2019-gadchiroli-bhamragad-voting-turnout-maharashtra-elections-7463", "date_download": "2021-06-17T20:52:17Z", "digest": "sha1:XYFO7LJMYXQH6EFGMKHM5UXENT53KTHD", "length": 15415, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "‘या’ नक्षलग्रस्त भागात झाले चांगले मतदान | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘या’ नक्षलग्रस्त भागात झाले चांगले मतदान\n‘या’ नक्षलग्रस्त भागात झाले चांगले मतदान\n‘या’ नक्षलग्रस्त भागात झाले चांगले मतदान\nमंगळवार, 22 ऑक्टोबर 2019\nगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या धमकीला न घाबरता दुर्गम तथा नक्षलग्रस्त भागात मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, भूसुरुंग स्फोटाची घटना वगळता गडचिरोली जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.\nगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या धमकीला न घाबरता दुर्गम तथा नक्षलग्रस्त भागात मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, भूसुरुंग स्फोटाची घटना वगळता गडचिरोली जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.\nगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या धमकीला न घाबरता दुर्गम तथा नक्षलग्रस्त भागात मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, भूसुरुंग स्फोटाची घटना वगळता गडचिरोली जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नक्षलग्रस्त भाग म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यात 55.51 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. एका बाजुला मुंबई, ठाण्यासारखी शिक्षणाची टक्केवारी सर्वाधिक असणारी सुशिक्षित शहरं, जिथं मतदानाच्या टक्केवारीनं पन्नाशीही गाठली नाही. तर, दुसऱ्या बाजूला नक्षलग्रस्त भागात मतदानाची टक्केवारी चांगली दिसत आहे.\nजिल्ह्यात सुरक्षेच्या कारणावरून सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. बहुतांश मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्‍यात सुरक्षेच्या कारणाने चार मतदान केंद्रे ऐनवेळी हलवून गट्टा येथील चार नागरिकांच्या घरी मतदान प्रक्रिया पार पाडली. गडचिरोली ज���ल्ह्यात 992 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. अहेरी, गडचिरोली व आरमोरी या तीन विधानसभा मतदार संघातून एकूण 37 उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. एटापल्ली तालुक्‍यातील गट्टा पोलिस स्टेशन हद्दीतील गिलनगुड़ा मतदान केंद्रावर जाणाऱ्या निवडणूक पथक व सुरक्षारक्षकांना लक्ष्य करून कुंजेमार्का व गोरगट्टा गाव जंगल परिसरात नक्षल्यांनी स्फोट घडवून आणला. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याने प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनीही गोळीबार केला. मात्र, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. स्फोटात तसेच चकमकीत कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर पोलिसांकडून नक्षलविरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली.\nदरम्यान, शिक्षक बापू पांडू गावडे हे हेडरी येथील बेस कॅम्पवरून रविवारी पुरसलगोंदी येथील मतदान केंद्रावर पथकासोबत पायी जात असताना त्यांना भोवळ आली. ते खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लागलीच एटापल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.\nदोन महिला मतदार गंभीर\nएटापल्ली तालुक्‍यातील कोठी येथील मतदान केंद्रावर काही मतदार ट्रॅक्‍टरने जात असताना या वाहनाला अपघात झाला. यात कुदरी नवरीलिंगू पुंगाटी (वय 30) व जुनी पेका येरमा (वय 32) या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात खराब रस्ता असल्याने झाला असून ट्रॅक्‍टर ट्रॉलीत चाळीस स्त्री-पुरुष मतदार बसले होते, अशी माहिती उपसरपंच देवू पुंगाटी यांनी दिली. अपघातातील जखमींना शासकीय मदत देण्याची मागणी सरपंच पुंगाटी यांनी केली आहे. मतदार ने-आण करण्यासाठी प्रशासनातर्फे ट्रॅक्‍टर उपलब्ध करून देण्यात आले होते.\nनक्षलवाद मुंबई mumbai शिक्षण education सकाळ नासा पोलिस निवडणूक गोळीबार firing शिक्षक चंद्रपूर अपघात सरपंच प्रशासन administrations gadchiroli maharashtra\nनक्षलवाद्यांनो मुख्य प्रवाहात या...संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन\nमुंबई : मराठा समाजाला Maratha Community नक्षलवाद्यांनी Naxal भावनिक पत्रक काढून...\nगृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक\nगडचिरोली : गडचिरोली Gadchiroli जिल्ह्यातील एटापल्ली Etapalli तालुक्यातील कोटमी...\nगडचिरोलीत पोलिसांकडून १३ नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली : येथील पैदी जंगलात पोलिस Police व नक्षलवाद्यांत Naxalites चकमक...\nआंध्रातील नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण; शरण येण्याचे आवाहन\nहैदराबाद/विशाखापट्टणम : आंध्र प्रदेश-ओडिशा सीमा आणि आंध्र प्रदेश Andhra Pradesh...\nवाचा | नक्षलवाद्यांकडून 4 वाहनांची जाळपोळ\nगडचिरोली: भामरागड तालुक्यातील चकमकीची घटना ताजी असतानाच काल रात्री नक्षलवाद्यांनी...\nहा तर पुरोगामी विचारवंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न '\nमुंबई : \"एल्गार'चा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा अशा शब्दात...\nसत्य बाहेर येण्याची केंद्राला भीती : शरद पवार\nमुंबई : कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील सत्य बाहेर येईल या...\nसत्य बाहेर येण्याची केंद्राला भीती : शरद पवार\nमुंबई : कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील सत्य बाहेर येईल या...\nनक्षल्यांविरोधात केंद्र सरकार आक्रमक\nनक्षलवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये येत्या काही महिन्यांत वाढ करण्याचे केंद्र सरकारने...\n'पुढचा पंतप्रधानही उत्तर प्रदेशातूनच'\nलखनौ : सध्याचा पंतप्रधान हा उत्तर प्रदेशातील जनतेने निवडून दिलेला आहे आणि पुढचा...\nगुप्त माहिती उघड झाली आणि घात झाला..\nगडचिरोली: गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर...\nकोरेगाव भीमा हिंसाचाराची तयारी आठ महिन्यांपूर्वी करण्यात आली -...\nMumbai : मुंबईत महाराष्ट्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन देशभरात मोठा घातपात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/ramdev-baba-ima-is-an-ngo-founded-during-the-british-rule-ramdev-baba-claims-in-an-interview-given-to-tv9-bharatvarsha-467064.html", "date_download": "2021-06-17T20:34:06Z", "digest": "sha1:ICISGWILGBJLXZJVMCCBGHXSKZV4JCTX", "length": 17471, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIMA ही इंग्रजांच्या काळातील NGO, त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही- रामदेव बाबा\nएलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे असा सवाल रामदेव बाबा यांनी टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत केलाय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : एलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. याप्रकरणात IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत रामदेवबाबांवर कारवाईची मागणी केली होती. तसंच 1 जून रोजी फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने रामदेव बाबा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची घोषणा केलीय. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांची टीव्ही 9 भारतवर्षवर मुलाखत पार पडली. (Ramdev Baba’s interview on TV9 Bharatvarsha)\nएलोपॅथी उपचार पद्धतीवर एका व्हॉट्सअॅप मेसेजआधारे केलेल्या वक्तव्याबाबत आपण माफी मागितली आहे. तसंच लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे असा सवाल रामदेव बाबा यांनी टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत केलाय. त्याचबरोबर ऑक्सिजन मिळाल्यानंतरही एलोपॅथीची औषधं खाणाऱ्या लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपण एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा सन्मान करतो. पण, गुगल केलं तर आयुर्वेदाला स्टूपिड सायन्स म्हटलं जातं. आपण कुणाचा द्वेष करत नाही, पण कुणी सनातन धर्म आणि योगावर अपमानास्पद टिप्पणी करत असेल तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही रामदेव बाबा यांनी दिलाय.\n‘आयुर्वेद आणि योगाने अनेक गंभीर आजार बरे केले’\nरामदेव बाबा म्हणाले की, IMA हा एलोपॅथीचा ठेकेदार नाही. ही एक NGO आहे जी इंग्रजांच्या काळात बनली. त्यामुळे त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर हे कधीही विसरुन चालणार नाही की एलोपॅथीची निर्मिती करणारे महर्षी सुश्रुत होते. आयुर्वेद आणि योगाने अनेक गंभीर आजार बरे केले आहेत. लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कुणीही ही बाब नाकारु शकत नाही, असंही रामदेव बाबा म्हणाले.\nएलोपॅथी डॉक्टरांसोबत चर्चेला तयार\nटीव्ही 9 भारतवर्षला मुलाखत देताना रामदेव बाबा म्हणाले की, आपल्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे लोक आपल्यावर जळतात. त्यांना भीती आहे की एक गरीब घरातला मुलगा अनेक मोठ्या कंपना बंद पाडेल. या सगळ्यांच्या पाठीशी अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. पण आपल्याकडे फक्त धर्म आणि सत्याची ताकद आहे. इतकंच नाही तर रामदेव बाबा यांनी एलोपॅथी डॉक्टरांना आव्हान देत, कुणी आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार असेल तर आपणही तयार आहोत. आपण एलोपॅथीची प्रॅक्टिस करत नाही पण एखा��्या डॉक्टरपेक्षा त्याबाब अधिक जाणतो, असा दावाही रामदेव बाबा यांनी केलाय.\nRamdev Vs IMA: रामदेव म्हणतात, IMA अधिकाऱ्यांचे संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी \nरामदेव बाबांकडून अखेर ‘ते’ वक्तव्य मागे, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस\nBirthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक\nरामदेव बाबा कोरोनाची लस घेणार; म्हणाले, डॉक्टर पृथ्वीवरील देवदूत\nराष्ट्रीय 7 days ago\nविना डिग्रीच्या डॉक्टरवर कारवाई करा; रामदेव बाबांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल\nमहाराष्ट्र 2 weeks ago\nIMA ही इंग्रजांच्या काळातील NGO, त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही- रामदेव बाबा\nराष्ट्रीय 2 weeks ago\nरामदेवबाबांविरोधात डॉक्टरांचं 1 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन, डीपीही ब्लॅक ठेवणार\nराष्ट्रीय 3 weeks ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिल��\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathistatuswishes.in/", "date_download": "2021-06-17T20:44:56Z", "digest": "sha1:KTHY53HIDGJF4NPTXYKQAFGCIUKXC453", "length": 9647, "nlines": 58, "source_domain": "marathistatuswishes.in", "title": "Marathi Status Wishes | मराठी स्टेटस | 1", "raw_content": "\nHappy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून\nHappy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy Birthday Status In Marathi, Wishing Happy Birthday in Marathi, Happy Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wish Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपणासाठी अत्यंत उत्कृष्ट नवनवीन … Read more\n मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Love Status, Love Shayari Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन गुड नाईट इमेजेस मराठी चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Prem Shayari Marathi, Marathi SMS Prem, Marathi Love Shayari For Girlfriend, … Read more\nव्हाट्सअप मराठी स्टेटस – Marathi Status नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अति उत्कृष्ट असे 50 पेक्षा अधिक नवनवीन व्हाट्सअप मराठी स्टेटस (Marathi Status) घेऊन आलो आहे. जे तुम्हाला जीवन संबंधी प्रेरणा प्रेरणा देणे देण्यात उपयोगी ठरतील. Whatsapp Marathi Status, Love quotes in marathi. . बिना धाडस आपण कुठलेही ही काम करू शकत नाहीत, हे धाडसच … Read more\nMarathi Wishes For New Born Baby – नवजात बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा\nMarathi Wishes For New Born Baby नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण Marathi wishes for new born baby, newborn baby girl wishes in Marathi, best wishes for new born baby boy in Marathi, नवजात बाळाच्या जन्माच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपणासाठी अत्यंत उत्कृष्ट नवनवीन … Read more\n मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Happy Birthday Wishes For Wife In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Happy birthday wife Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन happy birthday to wife in Marathi, so unique … Read more\n50+ Marathi Quotes On Life – जीवनाबद्दल प्रेरणा��ायी विचार\n मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Quotes On Life शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला 50 पेक्षा अधिक जीवनाबद्दल प्रेरणादायी विचार पाहायला मिळतील. जीवन म्हणजे एक अनुभव आहे. जितके अधिक प्रयोग कराल, तेवढे जीवन फुलेल. तुमच्यासाठी एक गोष्ट सर्वात … Read more\n मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Motivational Quotes In Marathi for Success शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला 100 पेक्षा अधिक उत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार पाहायला मिळतील. काही लोक यशाची नुसती वाट पाहतात, उर्वरित लोक त्यासाठी जीवतोड मेहनत घेतात. मेहनत ही सोनेरी चावी आहे, … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/11/25/vinchu-2/", "date_download": "2021-06-17T19:45:26Z", "digest": "sha1:EP25QQ7GU7TAKOA2TU5UN7JXE3NRIIPM", "length": 10815, "nlines": 58, "source_domain": "mahiti.in", "title": "विंचू चावल्यानंतर कोणते करावेत घरगुती उपाय जाणून घ्या… – Mahiti.in", "raw_content": "\nविंचू चावल्यानंतर कोणते करावेत घरगुती उपाय जाणून घ्या…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात, किंवा आपल्या शरीरामध्ये मुंग्या आल्या सारख्या वाटत असतील…. तर या वेदना संपुष्टात आणण्यासाठी (विष उतरवण्यासाठी) उपाय सांगणार आहोत व तो उपाय केल्याने तुम्हाला त्या वेदनांनपासून नक्की आराम मिळेल, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. प्रथम विंचू चावल्यावर काय होते \nशहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसून येतात.\nविंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरवण्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे ‘चिंचुके’….. होय जी चिंच असते व त्या चिंचेमधील जो बी असतो त्याला चिं��ुके म्हणतात. या चिंचुकेचे वरील जे टरफल (आवरण) ते काढून टाकायचे आणि ते काढल्यानंतर जो पांढरा भाग आपल्याला दिसतो, तो दगडावरती चांगल्या प्रकारे घासून ज्या ठिकाणी विंचू चावला आहे. त्या ठिकाणी हा घासलेला पांढरा भाग धरून ठेवायचा. आणि जोपर्यंत आपल्याला थोडे बरे वाटत नाही तोपर्यंत तो चिचुका तसाच धरून ठेवायचा.\nदुसरा उपाय आहे ‘तुरटी’… तर आपल्याला चिंचुके सापडले नाही तर तुम्ही तुरटी देखील वापरू शकता. तुरटीचा खडा घेऊन ती गॅसवरती किंवा मेणबत्तीवरती धरून ठेवायचा जेणे करून तुरटी पाघळू लागेल. आणि तुरटी वितळू लागली की ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी ही तुरटी धरून ठेवायची आणि ही तुरटी त्या भागाला चिटकून बसेल, नंतर जो पर्यंत त्या विंचवाचे विष निघून जात नाही, तोपर्यंत ही तुरटी तशीच धरून ठेवायची. ज्यावेळी सर्व विष उतरून जाईल त्यावेळी आपोआप तुरटी खाली पडणार.\nया उपायामुळे जर फरक न पडल्यास ,लक्षणांमध्ये वाढ होत गेल्यास तसेच इंगळीने म्हणजे लाल मोठ्या विंचवाने दंश केल्यास, लहान मुलांना विंचू चावल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो हे होते विंचू चावल्यावर करण्याचे उपाय तुम्हाला हे उपाय कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article गूळ, फुटाणे खात नसाल तर हि माहिती अवश्य वाचा…\nNext Article ५ वर्षानंतर फॅन्ड्री चित्रपटामधील शालूमध्ये झालाय खूप बदल, दिसते पहिल्यापेक्षा सुंदर…\nOne Comment on “विंचू चावल्यानंतर कोणते करावेत घरगुती उपाय जाणून घ्या…”\n घाबरू नका …आमचाही घरगुती उपाय ..\nशरीराच्या कोणत्या भागावर विंचू चावला आहे ते पाहावे . बाधीताला विरुद्ध बाजूस एका अंगाडावर झोपवावे . प्रत्येकाच्या घरी मीठ असतेच . [ खडा मीठ असल्यास उत्तम ] कपात /वा वाटीत थोडस पाणी घेऊन त्यात थोडस मीठ मिसळाव . मीठ पाण्यात ताबडतोब विरघळत . विरुध्द बाजूच्या कानात दोन तीन थेंब टाकावेत . कानात पाणी जस जस आत जाईल , त्यानुसार विषही हळू हळू उतरत जाईल . झिणझिण्र , असल्यास परत एकदा कानात दोन तीन थेंब टाकावेत , फरक पडतो . यात वयाची अट नाही . आलेला पेशंट हसत-आभार मनात परत जात��� . हा उपचार दिवस असो वा रात्र – आमच्या घरातील सर्वजण कित्येक वर्षापासून आज अखेर करत आहेत , त्यात खंड पडला नाही . स्वानुभव हीच खात्री \nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/cm-write-letter-request-pm-modi-not-conduct-final-semester-examination-312902", "date_download": "2021-06-17T21:00:10Z", "digest": "sha1:LDWMX4HLCYI5VZ3D76V3NPF4RC5QNIV3", "length": 22193, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पत्रास कारण की...", "raw_content": "\nराष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे - मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पत्रास कारण की...\nमुंबई : राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरून नियंत्रित होणाऱ्या काही संस्थांचा उल्लेख देखील केला आहे. यामध्ये ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल इज्युकेशन, काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया, बार काऊंसिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊंसिल ऑफ टिचर्स एज्युकेशन, नॅशनल काऊंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे.\nमोठी बातमी - धारावीतील कोरोनाबाबत आनंदाची बातमी, धारावीचे कोरोना ग्रहण सुटू लागले\n���त्रात मुख्यमंत्री म्हणतात की, कोविडच्या प्रादुर्भावामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. आपणास माहित आहेच की, कोविडच्या सर्वाधिक केसेसची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, (मुंबई महानगरपालिका क्षेत्र), पुणे महापालिका क्षेत्र, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर सारख्या मोठ्या शहरामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे2019-20 या वर्षाच्या अंतिम परिक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत.\nसध्याचे वातावरण हे कोणत्याही परिक्षांसाठी आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. विषाणु प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीत परिक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, परिक्षा घेणारी ॲथोरटी, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढवणारे आहे.\nपत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिनांक 16जून 2020 रोजी पंतप्रधानांशी साधलेल्या संवादाची आठवण करून देतांना म्हटले की, या व्हिडिओ कॉन्फरंसिगमध्येही मी आपल्याला अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करून राष्ट्रीय स्तरावरील या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्वोच्च संस्थांनी एकसमान मार्गदर्शक सुचना निर्गमित कराव्यात, त्यासाठी आपण त्यांना निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती.\nमोठी बातमी - कोरोना योद्ध्यांच्या कुटूंबियांच्या सुरक्षेसाठी कोणती योजना आखली उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल\nअंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडर संदर्भात युजीसीने लागू केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे राज्य तंतोतंत पालन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच अंतिम वर्षाच्या परिक्षा यापूर्वी जुलै 2020 मध्ये घेण्याचे ठरवण्यात आले होते. परंतू कोविडची राज्यातील सध्याची परिस्थिती विचारात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दिनांक 18 जून 2020 च्या बैठकीत व्यावसायिक तसेच अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ ठरवतील त्या फॉर्म्यूल्यानुसार त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यावरही जे विद्यार्थी परिक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी जेंव्हा परिक्षा घेता येतील तेंव्हा त्या घेण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे.\nत्यामुळे राज्य शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना निर्देश देऊन त्यास मान्यता देण्याचे निर्देश द्यावेत व तशा एकसमान सुचना विद्यापीठांसाठी निर्गमित कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे या पत्रान्वये केली आहे.\nराज्यात आज सर्वाधिक 3254 कोरोना रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 94, 041 वर..\nमुंबई: आज राज्यात सर्वाधिक 3, 254 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी ही आकडेवारी आहे. राज्यात हळूहळू लॉकडाऊन खोलण्यात आला आहे. त्यानूसार, लोक आता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे, कोरोना रुग्णांचा आकडा आता वाढू लागला आहे.\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\n 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता \nमुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत.\n उपासमारीने व्याकूळ झालोय..आम्हाला गावाकडे जाऊ द्या.\"\nनाशिक / सातपूर : कोरोनामुळे देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे मजुरांची आणि गरिबांची उपासमार होत आहे. उपासमारीने व्याकूळ झालेल्या मजुरांनी वांद्य्रात लॉकडाउनला झुगारून विरोध दर्शविला. मजुरांचा प्रश्‍न गंभीर होत असून, राज्यातील मजुरांना आपापल्या गावी जायची परवानगी तत्काळ द्यावी, अशी मागणी शे\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n कोरोना वाढीच्या शोधासाठी केंद्र सरकारची राज्यात पथके; बीड, नगर, जळगाव, परभणी, नांदेड व सांगलीत 'सिरो-सर्व्हे'...\nसोलापूर : देशातील कोविड 19 (कोरोना) या विषाणूच्या प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी 21 राज्यांमधील 69 जिल्ह्यांमध्ये सिरो-सर्व्हे केला जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड, नगर, जळगाव, परभणी, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व्हेअंतर्गत या जिल्ह्यांमधील रॅन्डम पद\nस्वच्छ सर्वेक्षण निकालात नाशिकची मोठी झेप ६७ वरून थेट ११ व्या क्रमांकावर चमकदार कामगिरी\nनाशिक : केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण निकालात नाशिक ने मोठी झेप घेतली असून 67 वरून 11 व्या क्रमांकावर झेप घेत चमकदार कामगिरी केली आहे. देशभरातील 20 शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूर पुन्हा एकदा प्रथम स्थानी तर महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या स्थ\nनवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री\nमुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते, तरी पालमंत्र्यांच\nकेंद्रीय सशस्त्र दल राज्यात दाखल, मुंबई पुण्याला येणार छावणीचं रूप पोलिसांचा भार होणार कमी\nमुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असुन, दमलेल्या पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी चौथ्या लॉकडाऊनच्या काळात निमलष्करी दलांना पोलिसांच्या मदतीसाठी तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याकडून 20 कंपन्यांची मागणी करण्यात आली हो\n...अखेर हा जिल्हा रेड झोनमध्ये गेलाच\nअकोला ः कोरोना विषाणू बांधित रुग्णांची संख्या राज्यात वाढतच आहे. त्यातच आतापर्यंत रुग्णसंख्या नियंत्रित असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये मागिल तीन दिवसात अकरा नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे ऑरेंड झोनमधून अकोला जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना बाधित जिल्ह्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T20:22:56Z", "digest": "sha1:NDLMAKVMLZSJP3RY2IUXEQNPIFHNXHRI", "length": 7538, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "क्षेत्रिय कार्यालया Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली \nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - मार्च एंडला झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ झाल्याचे दक्षता पथकाच्या पाहाणीतून उघडकीस आल्यानंतर एक झोनल उपायुक्त, ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली \nकलिंगड विकले न गेल्याने फुकट वाटत होता शेतकरी, लष्कराने मोठे मन दाखवून बाजार भावाने खरेदी केला सर्व ‘माल’\nModi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू ‘या’ दोघांना मिळणार संधी\nPune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात\nराम मंदिरासाठी जमीन खरेदीत 16.5 कोटी रुपयांचा घोटाळा आप खासदार संजय सिंह यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nPune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 388 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/nmc-appeal-regarding-tomorrows-vaccination/", "date_download": "2021-06-17T19:54:00Z", "digest": "sha1:VLHGUJE4NYNBZ7MRXQ3JZW5FLTBWA5YV", "length": 3719, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "NMC Appeal regarding tomorrow's vaccination", "raw_content": "\nउद्याच्या लसीकरण बाबत नाशिक महापालिकेचे आवाहन\nउद्याच्या लसीकरण बाबत नाशिक महापालिकेचे आवाहन\nउद्या नाशिक शहरात लसीकरण नाही\nनाशिक – उद्या बुधवार दि:२६-०५-२०२१ रोजी मनपा हद्दीतील लसीकरण (vaccination) बंद राहणार असल्याचे नाशिक महानगर पालिका आरोग्य विभागाने कळविले आहे. \nनागरीकांनी सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : २६-०५-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिके तर्फे करण्यात आले आहे.\nशेअर बाजार दिवभर अस्थिर : तेजीला ब्रेक\nऑपरेशन हॉस्पिटल चळवळीचे प्रमुख जितेंद्र भावे यांचे वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=61", "date_download": "2021-06-17T20:35:28Z", "digest": "sha1:IKL3G6XQAWGJQZHJ2G3VEG3DVDW6JHFA", "length": 2519, "nlines": 54, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मोरी गाय| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगाय ही भारतवर्षाची मायमाउली, गायीने भारताला वाढवले; भारताला चढवले. वेदकालापासून ऋषीमुनींनी गायींची थोरवी ओळखली; तिचा महिमा वाढवला. तिची गीते त्यांनी गाइली. तिची सुरपति-नरपतींनी पूजा केली. परंतु आज स्थिती पालटली आहे. गायींची उपासमार होत असून म्हशींची पूजा होत आहे. सारे पारडे फिरले आहे. आज भारताला स्वत्व नाही. विचार नाही, सदाचार नाही, म्हणूनच वैभव नाही. READ ON NEW WEBSITE\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_90.html", "date_download": "2021-06-17T21:09:18Z", "digest": "sha1:AAUEAPO7G35N4GH7OQVDIWVDNW3LTWE4", "length": 11903, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "येत्या आठवडाभरात सफाई पूर्ण न केल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकणार", "raw_content": "\nHomeयेत्या आठवडाभरात सफाई पूर्ण न केल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकणार\nयेत्या आठवडाभरात सफाई पूर्ण न केल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकणार\nविरोधी पक्षनेत्यांनी केली नालेसफाईची पोलखोल\nपुरामध्ये ठाणेकरांचे जीव घ्यायचे आहेत का\nठाणे - ठाणे शहरातील नालेसफाईत पालिकेचे गोलमाल असून अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळच गाळ साचलेला आहे. त्यामुळे यंदा ठाण्यात पाणी भरण्याचीच शक्यता अधिक आहे. मागील वर्षी नालेसफाईअभावी पूरस्थिती निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे काही ठिकाणी नागरिकांना जीव गमवावे लागत आहेत. पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगर पालिका दरवर्षी 70 टक्के नाले सफाई करते. ते कामही शंभर टक्के पूर्ण होत नाही. मात्र, यंदा पालिका प्रशासनापुढे कोरोनाचे संकट असताना आणि एप्रिलच्या अखेरीस नालेसफाईला सुरुवात झाली असताना नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र हा दावा खोटा ठरला आहे. नालेसफाई केवळ कागदावर दाखविली जात आहे.\nमागील वर्षी आलेल्या पुरात संभाजी नगरमधील एक तरुणी वाहून गेली होती. त्या नाल्यात मेट्रोच्या ठेकेदाराने पिलर उभा केला आहे. त्या ठेकेदारावर कारवाईसाठी ठामपाने काय केले आहे आधीची कोरोनाने लोकांचे जीव जात असताना आता पूरामध्ये लोकांचे जीव घेण्याचा प्रयत्न ठामपा प्रशासन आणि ठेकेदारांनी सुरु केले आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात नालेसफाई पूर्ण केली नाही तर मुख्यालयसमोर गाळ आणून टाकू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पालिकेच्या अधिकार्‍यांचा ठेकेदा��ांवर अंकुश नसल्यामुळेच ही नालेसफाई रखडली असल्याने या अधिकार्‍यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा त्यांनी दिला. तर, संभाजी नगर येथील नाल्यात एमएमआरडीएने चक्क पिलर उभा केल्याचे यावेळी निदर्शनास आले. ही बाब गंभीर असूनही पालिकेच्या अधिकार्‍यांचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप करीत पठाण यांनी नाराजी व्यक्त केली.\nठामपाचे बांधकाम अभियंते रवींद्र शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक तडमवार आदी अधिकार्‍यांच्यासह ठाणे शहरातील मुख्य आठ नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा विरोधी पक्षनेत्यांसमोर मांडल्या. हे सर्व नाले ठाणे शहरात पूरस्थिती निर्माण करण्यास पूरक असतात. मात्र, या नाल्यांपैकी एकाही नाल्याची परिपूर्ण सफाई झाली नसल्याचेच या पाहणी दौर्‍यामध्ये दिसून आले. नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुजाता घाग, ठाणे शहर युवक अध्यक्ष विक्रांत खामकर, संदीप जाधव आदी उपस्थित होते. किसननगर भटवाडी, हनुमान नगर, सावरकर नगर नाका, इंदिरानगर जंक्शन, कोरम मॉल, आंबेेडकर रोड, राबोडी, आकागंगा नाला या ठिकाणच्या नाल्यांची पाहणी त्यांनी केली.\nजर कचरा तसाच नाल्यांमधून असेल तर त्या पूर्ण सफाईचा अर्थ काय घ्यायचा ठाणे महापालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच झाली आहे. जर नालेसफाई झाली असेल तर कचरा टाकला कुठे, कधी आणि केव्हा असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र हे प्रश्न उपस्थित करूनही पालिका प्रशासन त्याचे उत्तर देऊ शकत नाही. आताची परिस्थिती पाहता, 10 टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झालेली नाही. मे महिन्याची सहा तारीख ओलांडत आहे. पावसाळा तोंडावर आलेला आहे, असे असतानाही नालेसफाई होत नसेल तर याची जबाबदारी कोणाची ठाणे महापालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच झाली आहे. जर नालेसफाई झाली असेल तर कचरा टाकला कुठे, कधी आणि केव्हा असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र हे प्रश्न उपस्थित करूनही पालिका प्रशासन त्याचे उत्तर देऊ शकत नाही. आताची परिस्थिती पाहता, 10 टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झालेली नाही. मे महिन्याची सहा तारीख ओलांडत आहे. पावसाळा तोंडावर आलेला आहे, असे असतानाही नालेसफाई होत नसेल तर याची जबाबदारी कोणाची त्याच त्याच ठेकेदारांना ठेके दे��न प्रशासन आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. प्रशासन आणि ठेकेदारांची टक्केवारी ठरलेली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-indian-air-force-retires-mig-27-today-air-force-station-jodhpur-9022", "date_download": "2021-06-17T20:50:16Z", "digest": "sha1:WIFK6EQFCQWMRSBIA4MQNRLHRVVFHVXY", "length": 10910, "nlines": 159, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मिग- 27 विमानांचं युग संपलं... आज अखेरचं उड्डाण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमिग- 27 विमानांचं युग संपलं... आज अखेरचं उड्डाण\nमिग- 27 विमानांचं युग संपलं... आज अखेरचं उड्डाण\nमिग- 27 विमानांचं युग संपलं... आज अखेरचं उड्डाण\nशुक्रवार, 27 डिसेंबर 2019\nभारतीय हवाई दलाचे सर्वात महत्त्वाचे लढाऊ विमान MIG-27 आज सेवेतून निवृत्त होईल. मागील चार दशकांपासून अविरत सेवेत असलेले हे लढाऊ विमान आज (ता. 27) शेवटचे उड्डाण करेल. राजस्थानातील जोधपूर येथे मिग-27ची तुकडी शेवटचे उड्डाण करेल.\nभार��ीय हवाई दलाचे सर्वात महत्त्वाचे लढाऊ विमान MIG-27 आज सेवेतून निवृत्त होईल. मागील चार दशकांपासून अविरत सेवेत असलेले हे लढाऊ विमान आज (ता. 27) शेवटचे उड्डाण करेल. राजस्थानातील जोधपूर येथे मिग-27ची तुकडी शेवटचे उड्डाण करेल.\nMIG-27 च्या शेवटच्या तुकडीत सात विमाने असून ही सात विमाने आज प्रात्यक्षिके सादर करतील. यानंतर ही विमाने सेवेतून बाहेर पडतील. त्यानंतर ती कोणत्याही गोष्टीसाठी वापरली जाणार नाहीत, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल सोमबीत घोष यांनी सांगितले.\n- MIG-27 विमानाला 'बहादूर' विमान म्हणून ओळखले जाते. कारगिल युद्धातील या विमानाची कामगिरी बघून बहादूर नाव ठेवले गेले.\n- 1980 मध्ये रशियाकडून विकत घेण्यात आले होते.\n- ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.\n- कारगिल युद्धात मोठा पराक्रम\n- यात कॉकपीट विमानात अत्याधुनिक सुविधा\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nWTC Finals: सचिनने रवी शास्त्रींचे केले जोरदार कौतुक\nनवी दिल्ली: डब्ल्यूटीसीच्या अंतिम (WTC Finals) सामन्यामध्ये भारत शुक्रवारपासून...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\nइंग्लंडविरुद्ध महिला संघाला मिळाली नाही नवीन खेळपट्टी; ईसीबीने...\nब्रिस्टल: बऱ्याच दिवसानंतर भारतीय महिला संघ (Women's Cricket Team) कसोटी सामना...\nवादग्रस्त वक्तव्या संबंधी मिथुन चक्रवर्ती यांची केली चौकशी\nपश्चिम बंगालच्या (West Bengal) निवडणुकीच्या प्रचार सभेच्या दरम्यान बॉलीवूड अभिनेते...\nट्विटरकडून नव्या आयटी नियमांसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती\nवृत्तसंस्था : केंद्र सरकारच्या Central Government नव्या माहिती तंत्रज्ञान...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\nWTC Finals साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी\nINDvsNZ: न्यूझीलंडने विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम (WTC Final) सामन्यासाठी न्यूझीलंडने...\nश्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविडच ��ारताचे प्रशिक्षक : सौरव गांगुली\nनवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यात भारताचे प्रशिक्षक...\nअमेरिकेच्या नोव्हावॅक्स लसीला भारतात लवकरच मिळू शकते आपत्कालीन...\nनवी दिल्ली : अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सने Novavax तयार केलेल्या लसच्या तिसऱ्या...\nWTC Final भारतीय संघाने जिंकल्यास मिळेल 'एवढी' रक्कम\nभारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळल्या जाणार्‍या विश्व अजिंक्यपद कसोटीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/modi-government-and-niti-ayog-answer-7-question-allegation-of-corona-vaccination-464613.html", "date_download": "2021-06-17T19:50:18Z", "digest": "sha1:3JAJT3YAWYZR2G5LCJ66Y27DU433QX3Y", "length": 19776, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCorona Vaccination : लसीकरणावरुन विरोधकांचे मोदी सरकारला सवाल, नीती आयोगाकडून 7 प्रश्नांची उत्तरं\nदेशात कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला आहे. यावरुनच विरोधकांनी मोदी सरकारला घेरलंय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : देशात कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला आहे. यावरुनच विरोधकांनी मोदी सरकारला घेरलंय. विरोधकांनी लसींच्या पुरवठ्यापासून परदेशात लसींच्या निर्यातीपर्यंत सरकारला गंभीर प्रश्न विचारलेत. तसेच मोदी सरकारल देशाला लसी पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केलाय. यानंतर आता नीती आयोगाने यातील 7 आरोपांना उत्तरं दिली आहेत. ते खालीलप्रमाणे (Modi Government and Niti Ayog answer 7 question allegation of Corona Vaccination),\n1. सरकारने परदेशातून लसी खरेदी करण्याचा प्रयत्न केला नाही\nनीती आयोगाने दावा केलाय, “केंद्र सरकारकडून 2020 च्या मध्यापासूनच आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. फायजर, जेजे आणि मॉडर्नासोबत अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झालीय. सरकारने या कंपन्यांना भारतात लस तयार करण्यासाठी पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलंय. जसं भारतातील कंपन्यांनी भारताला प्राधान्य दिलं तसंच त्या कंपन्या देखील त्यांच्या देशांना प्राधान्य देत आहेत. फायजर लस उपलब्ध झाली तर आयात करण्यावर भर असेल. सरकारच्या प्रयत्नामुळेच स्पूतनिक व्ही लस भारतात आली. आता तिचं भारतात उत्पादनही होईल.”\n2. केंद्राने जागतिक पातळीवर मान्यता मिळालेल्या लसींना परवानगी दिली नाही\nविनोद पॉल म्हणाले, “केंद्राने एप्रिलमध्ये भारतात यूएस एफडीए (FDA), ईएमए (EMA), यूकेच्या एमएचआरए (MHRA), जपानच्या पीएमडीए (PMDA) आणि डब्ल्यूएचओच्या आपतकालीन वापरासाठी मंजूर लसींना भारतात येण्यासाठी सुलभता तयार केलीय. ब्रिजिंग परीक्षणाची आता भारतात गरज नाही. ड्रग कंट्रोलरकडे आता कोणत्याही परदेशी लसीचा मंजूरीसाठी अर्ज नाहीये.”\n3. सरकार देशांतर्गत कोरोना लस उत्पादनासाठी काहीही करत नाही\nसरकारने भारतात बायोटेकशिवाय आता 3 इतर कंपन्यांना लस निर्मितीसाठी मंजूरी दिलीय. सरकारच्या प्रोत्साहनामुळे कोव्हिशिल्ड लस निर्मितीचाही वेग वाढला आहे. कोव्हिशिल्डच्या लसींचं उत्पादन लवकरच 6.5 कोटीवरुन 11 कोटी इतकं वाढेल.\n4. केंद्राने इतर कंपन्यांना परवान्यासाठी आमंत्रित करायला हवं होतं\nकंपन्यांना उत्पादनाला मंजूरी देऊन बंधनकारक करणं चांगली योजना नाही. यात केवळ लसीचा फॉर्म्युला देण्याचा प्रश्न नाही तर सक्रीय भागीदारी, लोकांचं प्रशिक्षण आणि बायो सेफ्टी लॅब असे अनेक मुद्दे आहेत.\n5. केंद्र सरकारने लसींची जबाबदारी राज्यांवर टाकली\nनीती आयोगाने म्हटलं, “केंद्र सरकार लसींचं उत्पादनपासून परदेशातून लसीच्या आयातीसाठी लवकरात लवकर मंजूरी मिळवण्याच्या कामात आहे. याशिवाय केंद्र मोफत कोरोना लस देण्याचंही काम करत आहे हे राज्यांना माहिती आहे. राज्यांना लस खरदेी करण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्याचेही अधिकार दिले आहेत.\n6. केंद्र राज्यांना पुरेशा प्रमाणात लस देत नाही\nकेंद्र मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच पारदर्शी पद्धतीने राज्यांना पुरेशा लसी देत आहे. राज्यांना लस पुरवठ्याबाबत आधीपासूनच माहिती दिली जात आहे. भविष्यात हा पुरवठा वाढवला जाईल.\n7. केंद्र मुलांच्या लसीकरणासाठी काहीच पाउलं उचलत नाही\nआतापर्यंत कोणताही देश मुलांना लसीकरण देत नाहीये. WHO ने लहान मुलांना लस न देण्याची सूचना केलीय. मुलांसाठी भारतात लवकरच चाचणी सुरु होईल. याबाबत तज्ज्ञ निर्णय घेतील.\nखासगी रुग्णालयातील लसीकरणाचे दर निश्चित करा, पुण्याच्या महापौरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nस्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येणार लस, मोदी सरकारचा मोठा निर्णय\n… तर कोव्हिशील्‍डच्���ा तिसऱ्या डोसने कोरोनाचा प्रत्येक विषाणू हरणार वाचा नवा अभ्यास काय सांगतोय\nउच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय कराल\n‘हे’ आसनं करा निरोगी राहा\nपुढील 2-4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात, 8 लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता : टास्कफोर्स\nमहाराष्ट्र 7 hours ago\nऔरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन\nऔरंगाबाद 8 hours ago\nPHOTO | कोरोना रुग्णांना मिळतेय विशेष हास्यथेरेपी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा अनोखा उपक्रम\nनियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र 1 day ago\nकोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घे��ार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/aga-hausa-bhar-divsa-english-and-marathi-lyrics/", "date_download": "2021-06-17T21:35:42Z", "digest": "sha1:Y72KNEC6NYHD5H6XWLNFJTH6IEG2XJL7", "length": 11023, "nlines": 192, "source_domain": "marathilyrix.com", "title": "Aga Hausa Bhar Divsa - अग हौसा भर दिवसा - Marathi Lyrics", "raw_content": "\nअग हौसा भर दिवसा चारचौघा मधी मला\nतू मिठीत धरशील का\nशिरपती सांगू किती मागणं घालून मला\nतू लगीन करशील का\nहे देवा नारायणा रोज नारळ फोडीन तुला\nहे कवा बी दे कधी बी दे दे असलीच बायको मला\nआर रं रं पिरतीच्या पिंजऱ्यात प्रेमानं पाळीन तुला\nतू लगीन करशील का\nअग हौसा भर दिवसा चारचौघा मधी मला\nतू मिठीत धरशील का\nदारी रांगोळी रांगोळी रांगोळी काढीन\nदारी रांगोळी रांगोळी रांगोळी काढीन\nतुला वाजत गाजत घरात मी आणीन\nपुरणाच्या पोळीच जेवण वाधीन तुला\nतू लगीन करशील का\nहे चल पोरी माळा वरी खेळ खेळूया खुल्लम खुल्ला\nहे माझीच तू फु बाई फु तुझ्या फु ची आवड मला\nआर रं रं जपलेला ऐवज आजच देईन तुला\nतू लगीन करशील का\nअग हौसा भर दिवसा चारचौघा मधी मला\nतू मिठीत धरशील का\nजीव झुरतोया मरतुया तुझ्या भरल्या अंगा वरी\nजीव झुरतोया मरतुया तुझ्या भरल्या अंगा वरी\nअंग घासू का घासू का तुझ्या गोऱ्या रंगावरी\nउसळू दे प्रीत घुसळू दे माझ्या गुलाबाच्या फुला\nतू मिठीत धरशील का\nसमजून घे उमजून घे नको डिवचू माझ्या मना\nपहिल्याच वर्षात घरी हलविण मी पाळणा\nआर रं रं झुणका न भाकर खुशीत भरवीन तुला\nतू मिठीत धरशील का\nशिरपती सांगू किती मागणं घालून मला\nतू लगीन करशील का\nतुझ्या मनाची मनाची राणी मी होईन\nतुझ्या मनाची मनाची राणी मी होईन\nतुझ्या गुणांची गुणांची गाणी मी गाईन\nदेहाच्या झुल्यावरी झुलवीत ठेवीन तुला\nतू लगीन करशील का\nहे देवा नारायणा रोज नारळ फोडीन तुला\nकवा बी दे कधी बी दे, दे असलीच बायको मला\nआर रं रं मायेच्या छायेत रोज रोज फुलवीन तुला\nतू लगीन करशील का\nअग हौसा भर दिवसा चारचौघा मधी मला\nतू मिठीत धरशील का\nशिरपती सांगू किती मागणं घालून मला\nतू लगीन करशील का\nचित्रपट / अल्��म: पळवा पळवी (Palva Palvi)\nगीत : दादा कोंडके (Dada Kondke)\nसंगीत : राम – लक्ष्मण (Ram – Laxman )\nगायक / गायिका : महेंद्र कपूर · अनुपमा देशपांडे (Mahendra Kapoor · Anupama Deshpande )\nचित्रपटातील कलाकार : दादा कोंडके, उषा चव्हाण (Dada Kondke, Usha Chavan)\nदादा कोंडके यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध मराठी गाणी. त्या गाण्याचे इंग्रजी आणि मराठी गीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nMalyachya Malya Madhi – माळ्याच्या मळ्यामधी\nDhagala lagli kala – ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ\nAsha Bhosale Marathi Lavni List -आशा भोसले यांनी गायिलेल्या मराठी लावण्या\nAsha Bhosale Marathi Lyrics Lavni List -आशा भोसले यांनी गायिलेल्या मराठी लावण्या\nSanga Mukund Kuni Ha Pahila – सांगा मुकुंद कुणी हा पाहिला\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nSanga Mukund Kuni Ha Pahila – सांगा मुकुंद कुणी हा पाहिला\nTujhya Usala Lagal Kolha – तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा\nDholkichya Talavar – ढोलकीच्या तालावर\nSolava Varis Dhokyach – सोळावं वरीस धोक्याचं\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nSolava Varis Dhokyach – सोळावं वरीस धोक्याचं\nMandirat Antarat Toch Nandtahe – मंदिरात अंतरात तोच नांदताहे\nRatris Khel Chale (1976) – रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा\nNimbonichya Zadamage – निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई\nPremacha Jangadgutta g – प्रेमाचा जांगडगुत्ता ग\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/vanchit-bahujan-lead-to-defeat-for-ncp-congress/", "date_download": "2021-06-17T21:32:56Z", "digest": "sha1:P3ITB52XTSNQNMZBFYFVZUPOGYWFJQI6", "length": 14702, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "धक्कादायक! वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा 'या 23' जागांवर झाला पराभव - Khaas Re", "raw_content": "\n वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा ‘या 23’ जागांवर झाला पराभव\nलोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना १५ ठिकाणी फटका बसला होता हे आपल्या सर्वांना माहित आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीत फूट पडून एमआयएम पक्ष बाजूला झाला. काँग्रेससोबत आघाडीची बोलणी फिसकटल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर किती प्रभाव पाडणार याची अनेकांना धाकधूक होती.\nविधानसभेचे निकाल हाती आल्यानंतर आपण बघू शकतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी निर्णायक मते घेतल्याने जवळपास २५ ठिकाणचे उमेदवार पराभूत झाले आहेत. चला तर पाहूया कोण कोण आहेत ते उमेदवार…\n१) पुणे कॅन्टोन्मेंट : भाजपच्या सुनील कांबळे यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांचा ५०१२ मतांनी पराभव केला. वंचितच्या लक्ष्मण आरडे यांना १००२६ मते मिळाली. २) जिंतूर : भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांचा ३७१७ मतांनी पराभव केला. वंचितच्या मनोहर वाकळे यांना १३१७२ मते मिळाली.\n३) खडकवासला : भाजपच्या भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांचा २५९५ मतांनी पराभव केला. वंचितच्या आप्पा आखाडे यांना ५९३१ मते मिळाली. ४) दौंड : भाजपच्या राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांचा ७४६ मतांनी पराभव केला. वंचितच्या तात्यासाहेब ताम्हाणे यांना २६३३ मते मिळाली.\n५) शिवाजीनगर : भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्त बहिरट यांचा ५१२४ मतांनी पराभव केला. वंचितच्या अनिल कुऱ्हाडे यांना १०४४२ मते मिळाली. ६) गेवराई : भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांचा ६७९२ मतांनी पराभव केला. वंचितच्या विष्णू देवकाते यांना ८३०६ मते मिळाली.\n७) तुळजापूर : भाजपच्या राणाजगजितसिंह पाटील यांनी काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा २३१६९ मतांनी पराभव केला. वंचितच्या अशोक जगदाळे यांना ३५३८३ मते मिळाली. ८) उस्मानाबाद : शिवसेनेच्या कैलास घाडगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय निंबाळकर यांचा १३४६७ मतांनी पराभव केला. वंचितच्या धनंजय शिंगाडे यांना १५७५५ मते मिळाली.\n९) सांगोला : भाजपच्या शाहजीबापू पाटील यांनी शेकापच्या डॉ.अनिकेत देशमुख यांचा ७६८ मतांनी पराभव केला. वंचितच्या विष्णू यलमार यांना १०४१ मते मिळाली. १०) माळशिरस : भाजपच्या राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तमराव जानकर यांचा २५९० मतांनी पराभव केला. वंचितच्या राज कुमार यांना ५५३८ मते मिळाली.\n११) चेंबूर : शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा १९०१८ मतांनी पराभव केला. वंचितच्या राजेंद्र माहुलकर यांना २३१७८ मते मिळाली. १२) चांदिवली : शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या मोहमद अरिफ खान यांचा ४०९ मतांनी पराभव केला. वंचितच्या अबुल खान यांना ८८७६ मते मिळाली.\n१३) चिखली : भाजपच्या श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोन्द्रे यांचा ६८१० मतांनी पराभव केला. वंचितच्या अशोक सुराडकर यांना ९६६१ मते मिळाली. १४) खामगाव : भाजपच्या आकाश फुंडकर यांनी काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांचा १६९६८ मतांनी पराभव केला. वंचितच्या शरद वसातकर यांना २५९५७ मते मिळाली.\n१५) आर्णी : भाजपच्या प्रभाकर धुर्वे यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांचा ३१५३ मतांनी पराभव केला. वंचितच्या निरंजन मसराम यांना १२३०७ मते मिळाली. १६) अकोला पश्चिम : भाजपच्या गोवर्धन शर्मा यांनी काँग्रेसच्या साजिद खान यांचा २५९३ मतांनी पराभव केला. वंचितच्या मदन भरगड यांना २०६८७ मते मिळाली.\n१७) धामणगाव रेल्वे : भाजपच्या अरुणभाऊ अडसाड यांनी काँग्रेसच्या वाल्मिकीराव जगताप यांचा ९५१९ मतांनी पराभव केला. वंचितच्या ताराचंद विश्वकर्मा यांना २३७७९ मते मिळाली. १८) चिमूर : भाजपच्या बंटी भांगडिया यांनी काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांचा ९७५२ मतांनी पराभव केला. वंचितच्या अरविंद सांडेकर यांना २४४७४ मते मिळाली.\n१९) राळेगाव : भाजपच्या अशोक उईके यांनी काँग्रेसच्या वसंत पुरके यांचा ९८७५ मतांनी पराभव केला. वंचितच्या झिंगराजी कोहळे यांना १०७०५ मते मिळाली. २०) चाळीसगाव : भाजपच्या मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुख यांचा ४२८७ मतांनी पराभव केला. वंचितच्या मोरसिंग राठोड यांना ३८४२९ मते मिळाली.\n२१) पैठण : शिवसेनेच्या आसाराम भुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय गोर्डे यांचा १४१३९ मतांनी पराभव केला. वंचितच्या अंबादास चव्हाण यांना २०६५४ मते मिळाली. २२) उल्हासनगर : भाजपच्या कुमार ऐलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी यांचा २००४ मतांनी पराभव केला. वंचितच्या साजन लबाना यांना ५६८९ मते मिळाली.\n२३)फुलंब्री : भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा जवळपास १५ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. वंचितच्या जगन्नाथ रिठे यांनी येथे १५ हजार मते घेतली.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\n महाराष्ट्रात सर्वात कमी मताने निवडून आले हे ३ उमेदवार\nकोण करणार महाराष्ट्रात सत्ता स्थापन \nकोण करणार महाराष्ट्रात सत्ता स्थापन \nचहा प्र��मींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T20:40:15Z", "digest": "sha1:JXLPNSWB3F7HP7NY2X2PM4B44G5WEMAL", "length": 4254, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:फायरफॉक्स संलग्न सुविधा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतुम्ही फायरफॉक्स वापरकर्ते असाल तर खालील गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया न्याहाळतांना सुलभ सुविधा प्राप्त होऊ शकेल व कदाचित सहाय्य:संपादन कालावधीत मोलाची बचत होऊ शकते.\nमराठी लेखना करिता तुम्ही मराठी विकिपीडियाचा स्थानिक कळफलक वापरत असाल तर Esc ने इंग्रजी किंवा मराठी लेखनाची निवड फायरफॉक्स मध्ये अधिक सुलभतेने होते.\nवर ऊजवीकडील कोपर्‍यात मराठी विकिपीडियाचा सर्च ऍडजस्ट करून ठेवता येतो.त्या मुळे तुम्ही मराठी विकिपीडिया वेबसाईटवर नसाल तरी, हव्या त्या ठिकाणी चटकन पोहोचता येते.\nविकिएडीट 1.4.0 फायरफॉक्स ऍडऑन पहा आणि वापरण्या बद्दल विचारकरा.\nविकिपीडिया:धूळपाटी/विकिएडीट 1.4.0 ने मराठी विकिपीडिया आणि इंग्रजी विकिपीडियातील करस्पाँडींग टेम्पलेट्स आणि इतर पाने वेगाने मराठी विकिपीडियात आणता येतील, आंतरविकि दुवे देणे तपासणेसुद्धा वेगाने होऊ शकेल\nLast edited on २६ जानेवारी २०११, at ०९:११\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०११ रोजी ०९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AC-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82/", "date_download": "2021-06-17T21:12:36Z", "digest": "sha1:VQHGELL5NQ36OZD4UYOBZMC65TRN2DUF", "length": 21410, "nlines": 179, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "तुरीचं नशीब कधी निघावं", "raw_content": "\nतुरीचं नशीब कधी निघावं\nशेतकऱ्याकडची तूर उचलायला महाराष्ट्र शासनाने विलंब केलाय आणि शेतकऱ्यांकडे तुरीचे साठे पडून आहेत. राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे\nगेले दोन महिने विठ्ठल चव्हाण एका फोनची वाट बघतायत. २८ फेब्रुवारी रोजी ते उस्मानाबाद मधील कळंब तालुक्यातील नाफेड केंद्रात आपल्या नऊ क्विंटल तुरीची नोंद करून आले – जेणेकरून शासनाद्वारे नंतर त्यांची तूर विकत घेतली जाईल. मात्र तिथल्या अधिकाऱ्याने केवळ त्यांचं नाव आणि संपर्क क्रमांक एका वहीत नोंदवून घेतला आणि “तुम्हाला संपर्क केला जाईल”, असं सांगून त्यांना परत पाठवलं.\n“दोन महिने होऊन गेलेत, मी दर एक दिसाआड फोन लावायलोय, ४-५ वेळा चक्कर मारून आलो,” मे महिन्यातल्या एका दिवशी सकाळी अधिकाऱ्याच्या टेबलासमोर बसलेले चव्हाण सांगतात. आपली तूर विकत घेतली जाईल की नाही, या चिंतेपोटी ते आज सकाळी परत एकदा कळंबला आले आहेत. त्यांच्या राहत्या गावापासून पानगावापासून ३० किमीवर कळंब. त्यांच्यासारखेच इतरही काही शेतकरी इथे बसले आहेत. “गोडावनात जागा नाही, बारदाना मिळत नाही, असलं काही तरी सांगायलेत. आता शेवटची तारीख निघून गेलीये आणि माझ्याकडे नोंदणी केल्याचा कसलाही पुरावा नाहीये.”\nमागील वर्षी महाराष्ट्रात तुरीचं भरघोस पीक आलं. अशात, वाटेल तशा किमती पाडून तूर खरेदी करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये, या उद्देशाने राज्य सरकारने डिसंबर २०१६ मध्ये विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यांत राष्ट्रीय कृषी सहकारी व्यापार संघाची (नाफेड) स्थापना केली.\nआपल्या तुरीचा दाणा अन् दाणा सरकार विकत घेईल या आशेने कळंब तालुक्यातील नाफेड केंद्राबाहेर वाट पाहणारे शेतकरी\nपण नाफेडकेंद्रांची कसलीच तयारी नव्हती. कळंब येथील अधिकारीदेखील हे नाकारत नाहीत. ते येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष एस. सी. चव्हाण यांच्यासोबत चर्चा करीत होते. “आम्ही लवकरच एक अहवाल तयार करून शासनाला सुपूर्त करणार आहोत,” चव्हाण म्हणाले. “काही शेतकरी वेळेअगोदर येऊनही आम्ही त्यांची तूर काही कारणांनी विकत घेऊ शकलो नाही. आता राज्य सरकार त्यावर योग्य ती कारवाई करेल.”\nसहकार, वस्त्रोद्योग आणि व्यापार मंत्री सुभाष देशमुख यांनी तुरीचा दाणा अन् दाणा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची घोषणा केली. त्यानुसार, नोंदणीची शेवटची तारीख १५ मार्च, ३१ मार्च व शेवटी २२ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली.\nशेतातून तूर घरात आणून ती बाजारात विकण्याकरिता धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाने जरासा दिलासा मिळाला.\nमात्र, २२ एप्रिलनंतर शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यास तसेच नोंदणीची मुदत वाढविण्यास राज्य सरकारने नकार दिला. केवळ २२ एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांनी जमा केलेली तूरच सरकार तर्फे विकत घेतली जाईल असं सांगण्यात आलं.\nविठ्ठल चव्हाण यांचं पीक या मुदतीतलं नव्हतं. मुदतीपूर्वी तूर जमा करण्यासाठी येऊनही केंद्राने नोंदणी करून घेण्यास नकार दिलेल्या अनेक शेतकऱ्यांपैकी चव्हाण एक. पण, अधिकाऱ्याने वहीत केलेल्या नोंदीशिवाय चव्हाणांकडे याबाबतचा कसलाही पुरावा नाही. “मी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा” ते चिंता व्यक्त करतात. “जर उद्या माझं नाव लिहिलेलं पान त्यांनी फाडून टाकलं, तर मी काय करावं” ते चिंता व्यक्त करतात. “जर उद्या माझं नाव लिहिलेलं पान त्यांनी फाडून टाकलं, तर मी काय करावं महिने झाले मी ४५,००० रुपये किंमतीची तूर शेतातून घरी आणून ठेवली आहे, ती कोणी विकत घ्यायला तयार नाही. जर ती कोणी विकत घेणार नसेल, तर मला ती मातीमोल किमतीत (अगदीच कमी म्हणजे पार १००० रुपये प्रति क्विंटल) विकावी लागेल. एकदा पावसाळा सुरू झाला की तूर खराब व्हायला लागते. ”\nव्हिडिओ पाहा : “.... उद्या माझं नाव लिहिलेलं पान त्यांनी फाडून टाकलं तर ” विठ्ठल चव्हाण नाफेड केंद्रात नाव नोंदविल्यानंतर चिंता व्यक्त करताना\nगेल्या साली, बऱ्याच वर्षांनंतर मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी भरमसाठ पाणी खाणाऱ्या उसाऐवजी पारंपरिक तुरीचं पीक घेतलं. २०१६ साली आधीच्या वर्षांपेक्षा दुष्काळाची तीव्रता जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांनी तुरी घेतल्या. त्यामुळे सुभाष देशमुख यांच्या मते यंदा राज्यातील शेतकऱ्यांना भरघोस पीक झालं – २०१५ मध्ये ४.४ लाख टन तर २०१६ मध्ये २० लाख टन.\nएकीकडे उसाच्या तुलनेत कमी पाणी लागणाऱ्या, शाश्वत अशा तुरीचं पीक घेऊन शेतकऱ्यांनी पाणी वाचवलं खरं, पण राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मात्र यंदा तुरीला चांगला बाजार मिळणार नाही.\n२०१४-१५ साली महाराष्ट्रात तुरीचा ठोक बाजारभाव रु. १०,००० प्रति क्विंटल होता, चांगलं पीक येणार हा अंदाज धरून भाव उतरायला लागले. राज्य सरकारने नाफेड केंद्र स्थापन करून तसंच तुरीसाठी किमान आधारभूत किंमत (शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारने ठरवलेले आधारभूत मूल्य) रु. ५,०५० प्रति क्विंटल निर्धारित करून बाजारभाव आटोक्यात आणले. नाहीतर, अशा हंगामात बाजारभाव रु. ३,००० प्रति क्विंटल एवढे पडले असते.\nयंदाच्या मोसमात तुरीचं चांगलं पीक येणार हे माहीत असूनही भारत सरकारने परदेशांतून दरवर्षीप्रमाणे ५७ लक्ष टन तूर रु. १०,११४ प्रति क्विंटल या दराने आयात केली.\nराज्य सरकारच्या ठरावानुसार आतापर्यंत नाफेड केंद्रांतून महाराष्ट्रातून एकूण साठ्याच्या निर्धारित २५ टक्क्यांहून अधिक तूर सरकारने खरेदी केली आहे. मंत्री देशमुख यांच्या मते ४ लक्ष टन तूर सरकारने खरेदी केली असून आणखी १ लक्ष टन तूर विकत घेण्याचा सरकारचा विचार आहे. “शेतकऱ्यांच्या मेहनतीचं चीज होईल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत,” ते म्हणाले.\nसरकारकडे असलेला २० लक्ष टन तुरीचा उत्पादनाचा आकडा फार लहान असण्याची शक्यता आहे. कारण, जास्त पाणी लागणाऱ्या ऊस किंवा तत्सम पिकात आंतरपीक म्हणूनही तुरीचं पीक घेतलं जातं. या पिकाला अतिरिक्त पाणी लागत नाही आणि चार महिन्यांत उत्पादन होतं, एक प्रकारे हा वाढीव नफाच ठरतो. त्यामुळे, बरेच शेतकरी कागदोपत्री केवळ शेतात घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकाचीच माहिती देतात. सरकार तुरीखालच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी केवळ कागदोपत्री नोंद असलेल्या तुरीची नोंद ग्राह्य धरतात. या वर्षी नोंद असलेल्या तुरीपेक्षा तिपटीहून अधिक तूर शेतकऱ्यांकडे पडून असल्याची शक्यता आहे.\nव्हिडिओ पहा : मेघनाथ शेळके म्हणतात की त्यांना लवकरच कुठल्याही किमतीला तूर विकावी लागू शकते\nउस्मानाबाद येथील धानोरा गावातील ५८ वर्षीय मेघनाथ शेळके यांनी कित्येक वेळा स्थानिक नाफेड केंद्राला चकरा मारूनही त्यांना आपल्या ६ क्विंटल तुरीची नोंदणी करता आली नाही. “एकदा वजनकाटा नाही म्हणून मला माघारी पाठविलं, नंतर म्हणाले की तूर आणून ठेवायची तर तुमच्या जिम्मेदारीवर ठेवा,” आपल्या लहानशा घरात एका खोलीत ठेवलेल्या ६ क्विंटल तुरीच्या पोत्यांकडे बोट दाखवून शेळके सांगतात. “नंतर महिनाभर केंद्र उघडलंच नाही, ते नेमानं काही चालूच झालं नाही.”\nशेळके आपल्या ८ एकर रानात तुरीबरोबर कापूस आणि सोयाबीन घेतात. नाफेड केंद्रातून प्रत्येक वेळी ये-जा करताना त्यांना आपल्यासोबत ६ क्विंटल तुरी घेऊन फिरावं लागत होतं. “ तुरीची (टेम्पोने) ने आण करण्यातच माझे शेकडो रुपये खर्च झालेत. सरकारने शेतकऱ्यांकडून नाव का नाव तुरी विकत घेण्याचा शब्द दिला होता. जर का सरकार माघारी फिरलं, तर शेतकऱ्यांचं लईच नुकसान होणारे. येत्या खरिपाकरिता आम्हाला पैशांची जुळवाजुळव करायचीये.”\nविठ्ठल चव्हाण : नाफेड केंद्रातून फोन येण्याच्या प्रतीक्षेत असलेले पानगावमधील एक शेतकरी\nएव्हाना, नाफेड केंद्रात वाट पाहत असणारे विठ्ठल चव्हाण दुपारी परतायच्या तयारीत आहेत. पिकानं साथ दिली नाही तर आम्ही मरणार आणि चांगलं पिकलं तरीही आमच्या वाट्याला मरणच आहे\nआधीच्या कर्जात बुडालेल्या आणि तोंडावर पेरण्या आलेल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या तुरीच्या संकटाची चांगलीच झळ बसली आहे.\nनिम्मा दिवस वाट पाहूनही आपली तूर घेतली जाईल का हेच विठ्ठल चव्हाणांना सांगता येत नाहीये. नाफेड केंद्रातून बाहेर पडताना विठ्ठल चव्हाण परत एकदा तुरीसाठी कधी संपर्क करू असं विचारतात. त्यांना ठरलेलं उत्तर मिळतं, “तुम्हाला आमच्याकडून फोन येईल.”\nताजा कलम: हा वृत्तांत प्रकाशित होत असताना राज्य सरकारने मुदत वाढवून ३१ मे केली होती. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या छळवणुकीत काहीच फरक पडणार नाही ना त्यांच्या समस्येवर काही कायमस्वरुपी तोडगा निघणार आहे.\nकळंब तालुक्यातील नाफेड केंद्र बंद पडलं असून चव्हाण यांची तूर अजूनही विकत घेतली गेली नाहीये. त्यांनी अधिकाऱ्याला संपर्क केला असता तेथून धड कुठलंच उत्तर मिळालं नाहीये.\nफोटो : पार्थ एम. एन.\nएमएफआयची कर्जवसुलीः टाळेबंदीतही मानगुटीवर\nजि. प. शाळा: ना वीज, ना पाणी, ना शौचालय\nएमएफआयची कर्जवसुलीः टाळेबंदीतही मानगुटीवर\nजि. प. शाळा: ना वीज, ना पाणी, ना शौचालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/nashik-municipal-corporation-process-international-tender-for-vaccination", "date_download": "2021-06-17T20:05:38Z", "digest": "sha1:5MAZGBSEZDSRMDLEL6OQABQGW3UEBRZ6", "length": 4932, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक मनपा लस खरेदी करणार nashik municipal corporation process international tender for vaccination", "raw_content": "\nमुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक मनपा लस खरेदी करणार\nमुंबई, पुणे महानगरपालिकेने जागतिक टेंडर काढून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नाशिक मनपाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून टेंडरींग प्रक्रियेबाबत मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेशी चर्चा केली जाणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांच्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nया लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार \nनाशिक शहराची लोकसंख्या सुमारे वीस लाख आहे. परंतु केंद्र आणि राज्य सरकारकडून लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे थंड गतीने लसीकरण होत आहे. शहरात ५५ लसीकरण केंद्रे असून, या ठिकाणी लसीकरणासाठी रोज नागरिकांची झुंबड उडत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून अनियमित लशींचा पुरवठा होत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या दिवशी लसीकरण करायचे की नाही, याचा निर्णय महापालिकेला घेता येत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर लस खरेदी करता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे. या दोन्ही महापालिकांना ज्या दरामध्ये लशींचा पुरवठा झाला, त्याच दरात महापालिका खरेदी करणार आहे.\nप्रथम कोविशील्ड व कोवॅक्सीन लसींसाठी टेंडर काढण्यात येईल. त्यानंतर केंद्राने मान्यता दिल्यास स्फुटनिक व्ही, फायझर या विदेशी लसींच्या खरेदीला प्राधान्य देण्यात येईल. कोविडची संभाव्य लाट तसेच लसीकरणात होत असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्वपक्षीय गट नेत्यांच्या बैठकीत लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/godavari-canal-avaratan-start-astgav", "date_download": "2021-06-17T20:59:36Z", "digest": "sha1:WPPOZEZZOH5RL4SQCR5MDVDGAWZMFUQW", "length": 4996, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गोदावरी कालव्यातुन सलग दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु", "raw_content": "\nगोदावरी कालव्यातुन सलग दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु\nगोदावरी कालव्यातून उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन सुरु झाले आहे. सलग घेत असलेल्या दोन्ही आवर्तनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे आवर्तन आहे.\nउन्हाळी पहिले आवर्तन 15 एप्रिलला सोडण्यात आले होते. हे आवर्तन 15 मे पर्यंत चालले. त्यानंतर 16 मे पासून उन्हाळी दुसरे आवर्तन सलग सुरु केले आहे. मागील आवर्तन टेल टू हेड असे सुरु होते. पहिले आवर्तन संपल्यानंतर 16 रोजी पाणी पुन्हा टेलच्या दिशेने काढण्यात आले आहे. हे पाणी काल राहात्यात होते. ते पुन्हा चितळीच्या दिशेने जात आहे.\nगोदावरीच्या दोन्ही कालव्यांना सलग दुसर्‍या आवर्तनासाठी पाणी टेलच्या दिशेने सोडण्यात आले आहे. पहिले आवर्तन महिनाभर चालले. दोन्ही कालवे मिळून 3.5 टिएमसी पाण्याचा वापर झाला. आता हे सलग दुसरे आवर्तन असल्याने पाण्याचा वापर 2.5 टिएमसी इतका होवु शकतो. असा जलसंपदा विभागाचा अंदाज आहे. कालवा ओलसर असल्याने वहन व्यय कमी होईल. शिर्डीला पाणी दिल्यानंतर आता दुसर्‍या आवर्तनाचे पाणी खाली काढण्यात आले.\nया आवर्तनातील पाणी पुन्हा बिगर सिंचनासाठी तसेच सिंचनासाठी देण्यात येणार आहे. दुसरे आवर्तन हे 10 जूनपर्यंत चालेल. दारणा धरणातून पाणी या आवर्तनासाठी सोडण्यात येत आहे. गोदावरीचा उजवा व डावा कालवा वाहत आहे. जलद कालवा बंद झाला आहे.\nपहिले उन्हाळी आवर्तन 15 दिवस उशिराने सुरु झाले असले तरी भर उन्हाळ्यात पिकांना सलग दुसरे पाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाने चांगले नियोजन केले आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे सलग उन्हाळी दोन आवर्तनाची मागणी केली होती.\n- मुकूंदराव सदाफळ, अध्यक्ष, गणेश कारखाना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/28/father-salim-khan-was-disappointed-after-watching-his-sons-film-radhe/", "date_download": "2021-06-17T20:26:40Z", "digest": "sha1:VE75V24NBKMU6PLXRIOJQYEB2CKZ7BUG", "length": 7301, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुलाचा राधे चित्रपट पाहून वडील सलीम खान यांचा झाला अपेक्षाभंग - Majha Paper", "raw_content": "\nमुलाचा राधे चित्रपट पाहून वडील सलीम खान यांचा झाला अपेक्षाभंग\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई, सलमान खान, सलीम खान / May 28, 2021 May 28, 2021\nया रमजान ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा बहुचर्चित राधे हा चित्रपट रिलीज करण्यात आला. प्रेक्षक आणि समिक्षकांचा या चित्रपटाला मिश्र प्रतिसाद मिळत आहे. सलमानच्या ढासू अॅक्शन सीनवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तर टीकाकारांनी जोरदार खिल्ली उडवत भाईजानला ट्रोल केले. आता राधे पाहून सलमानचे वडील सलीम खान यांनी देखील आपल�� प्रतिक्रिया दिली आहे. हा काही चांगला चित्रपट नसल्याची रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.\nबॉलिवूडमधील नामांकित पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून सलीम खान हे ओळखले जातात. त्यांनी आजवर शोले, दीवार, डॉन, जंजीर, मिस्टर इंडिया यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राधे पाहिल्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. परंतु त्यांनी आपल्या मुलाच्या मोहात न पडता एक समिक्षक म्हणून आपली तटस्थ प्रतिक्रिया दिली.\nसलीम खान दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, राधे हा ठिक ठाक चित्रपट होता. पण बजरंगी भाईजान किंवा दबंगशी याची तुलना करता येणार नाही. दिग्दर्शकाने एक मसाला चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल फसला आहे. राधे हा सलमानच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे, असे मला वाटत नाही. आपल्या चाहत्यांना सलमानने असे निराश करु नये, असा सल्ला देखील दिला आहे.\nसलमानच्या कारकिर्दीतील राधे हा चित्रपट आजवरचा सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला आहे. IMDB वर तर या चित्रपटाला 10 पैकी केवळ 1.2 स्टार मिळाले आहेत. या चित्रपटावर बहुतांशी प्रेक्षकांनी टीकाच केली आहे. हा चित्रपट कुठल्याच पातळीवर वॉण्टेडचा सिक्वल वाटत नसल्याचे मत अनेक चाहत्यांनी देखील व्यक्त केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/special-report-2021-gold-silver-price-trend-in-maharashtra-know-how-to-check-gold-rate-366991.html", "date_download": "2021-06-17T21:27:10Z", "digest": "sha1:JG7FEFTJ7MMKAWYRCST3UTHVH33HQ6LS", "length": 20579, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Story : यंदा राज्यात सोनं ‘भाव’ खाणार का\nजेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा ��र्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.\nरेणूका धायबर, टीव्ही 9 मराठी, डिजीटल\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या काळात सोन्याच्या दरांत वारंवार चढ-उतार झाल्याचं आपण पाहिलंच आहे. गेल्या वर्षा सोन्याचे दर बऱ्याच प्रमाणात घसरले. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही सोन्याच्या दरांमध्ये सतत घसरण होत होती. पण आता कोरोनाचा धोका कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. लसीकरण सुरू झाल्यामुळे नागरिकांनीही सुटकेचा श्वास घेतला. अशात आता सगळे व्यापार आणि व्यवसाय सुरू झाले आहेत. याचा सगळ्यात जास्त फायदा सोने व्यापारामध्ये दिसून येणार आहे. (special report 2021 gold silver price trend in maharashtra know how to check gold rate)\nखरंतर, जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते. राज्यासह देशभरात सगळं काही पुन्हा एकदा सुरू झालं आहे. त्यामुळे कुठेतरी अर्थव्यवस्थाही पूर्वपदावर येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात सोनं गुंतवणुकीकडे लोकांची जास्त पसंती दिसून येईल.\nराज्यात यंदा कसा असेल सोन्याचा ट्रेंड\nकोरोनावरील लसीकरण आणि देशभरात होणाऱ्या घडामोडींमुळे त्याचा सोने व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. या वर्षीही लसीकरणाच्या घडामोडींमुळे सोनं आणखी चमकण्याची शक्यता आहे. सगळे व्यापार आणि उद्योग नव्यानं उभारी घेत असल्यामुळे सोन्यालाही चांगलीच पसंती मिळेल असं मुंबईतल्या सराफा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. सोन्याच्या किंमती वारंवार घसरत असल्यामुळे तर गुंतवणूकदारांचीही यंदा दिवाळी असणार असंच म्हणायला हवं.\nखरंतर, लॉकडाऊन काळात सोन्याची दुकानं बंद होती. त्यात सोन्याचा व्यापारही ठप्प होता. पण आता मोठ्या उत्साहात मार्केट सुरू झाली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या काळात अनेक लग्न सोहळे रद्द झाले. ते आता यंदा दणाक्यात होणार. यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे सोनं खरेदीला यंदा लोकांनी जास्त पसंती असणार आहे.\n2021 मध्ये सोने-चांदीचे भाव वाढणार का\nसोने-चांदीच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना लसीच्या बातम्यांमुळे याचे भाव उतरले आहेत, मात्र नववर्षात ते भा��� पुन्हा वाढतील. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर कमी केला आहे. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आले. यामुळे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nसोन्याच्या गुंतवणुकूमध्ये दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरु झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.\nसोन्याचा भाव माहित असूद्या…\nजर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असाल तर सगळ्यात आधी चालू दिवसाचे सोन्या-चांदीचे भाव माहिती असूद्या. यासाठी तुम्ही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट https://ibjarates.com/ वर भेट देऊ शकता. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे भाव शोधायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटची मदत होईल. खरं सोनं हे 24 कॅरेटचंच असतं. पण याचा अद्याप कोणताही पुरावा नाहीये. कारण ते खूप मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो ज्यामध्ये 91.66 टक्के सोनं असतं.\nदागिने खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करा\nतुम्ही दागिने विकत घेण्यासाठी गेला असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना याची खात्री करा. कारण, सोनं विकताना, हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा. (special report 2021 gold silver price trend in maharashtra know how to check gold rate)\nशनिवार विशेष : 2020 मध्ये सोन्याच्या किंमती चमकल्या, यंदाही असाच राहणार ट्रेंड\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nमहाराष्ट्र 4 hours ago\nस्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…\nअर्थकारण 6 hours ago\nJob News: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 1388 पदांसाठी पदभरती, आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांना मो���ी संधी\nमी शिवसेनेचा, संतोष माझा जुना खबरी, प्रदीप शर्मांचा NIA कोर्टात युक्तीवाद, तिघांना 28 जूनपर्यंत कोठडी\nGold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/60000-vials-of-injection-on-mucormycosis-will-be-available/", "date_download": "2021-06-17T21:28:36Z", "digest": "sha1:RJ4XFOVCWW4E6SOOCWCUFRLWCD4FIRFU", "length": 11169, "nlines": 64, "source_domain": "janasthan.com", "title": "60,000 Vials of Injection On Mucormycosis will be available", "raw_content": "\nम्युकरमायकोसीस वरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स उपलब्ध होणार\nम्युकरमायकोसीस वरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स उपलब्ध होणार\nजागतिक निविदेद्वारे महाराष्ट्रात जुनच्या पहिल्या आठवडयात मिळणार इंजेक्शन :आशा कार्यकर्तींना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस म्युकरमायकोसीसच्या (Mucormycosis) रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी संगितले.\nमंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस (Mucormycosis) आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे बोलत होते.\nयासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे (Mucormycosis) २२४५ रुग्ण आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरले जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचे नियंत्रण केले जात आहे. मात्र महाराष्ट्रात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली असून त्यामाध्यमातून जुनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजार व्हायल्स उपलब्ध होतील.\nॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा पुरवठा केंद्र शासनाकडून होत असून रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांना त्याचेवाटप केले जात आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची अद्ययावत माहिती आयडीएसपी या पोर्टलवर दिली जाईल याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.\nम्युकरमायकोसीस (Mucormycosis) या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस् म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात १३१रुग्णालये नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे २२०० रुग्णांपैकी १००७ रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे काही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.\nग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे ७० हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.\nराज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.\nपुण्याच्या १६ वर्षीय प्रथमेश जाजूने ५० हजार प्रतिमांमधून साकारले चंद्राचे रंगीत छायाचित्र\nया १८ जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद : उपचारासाठी कोविड सेंटर मध्ये जावे लागणार\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B8", "date_download": "2021-06-17T21:12:37Z", "digest": "sha1:XXQ5X64NVFVJVRBFW3D6DIRY6MEBOMVP", "length": 3745, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्टिन मॅथ्यूस - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्टिन डेव्हिड जॉर्ज मॅथ्यूस (३ मे, १९०४:वेल्स - २९ जुलै, १९७७:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९३७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइ.स. १९०४ मधील जन्म\nइ.स. १९७७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑक्टोबर २०२० रोजी ०६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/arrest/page/2/", "date_download": "2021-06-17T20:27:12Z", "digest": "sha1:UCZ5THNYWF3SBQA6EHKEEGHIR6XMPYZO", "length": 16761, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Arrest - Page 2 of 22 - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nलाच स्विकारणारा जमादार अटकेत\nऔरंगाबाद : दाखल गुन्ह््यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी २ हजाराची लाच स्विकारणा-या सहायक पोलिस आयुक्त कार्यालयातील जमादाराला एसीबीने शनिवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई दुपारी...\nवानरांची शिकार करून मटणपार्टी\nपुणे : जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथे वानराची शिकार करून मटणपार्टी करणाऱ्या गणपत शिमगे हिलम आणि एकनाथ गोपाळ आस्वले या दोन आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक...\nअमेरिकेतील हिंसाचार; १४०० निदर्शकांना अटक\nवॉशिंग्टन : जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशीय नागरिकाचा मिनियापोलिस येथे पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अनेक शहरात हिंसक निदर्शने झाली. १७ शहरातून १४०० पेक्षा जास्त...\nलॉकडाऊनच्या काळात ३७९ गुन्हे दाखल २०७ लोकांना अटक\nमुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३७९ गुन्हे...\nगडचिरोली : नऊ विदेशी तबलिगींना अटक; चंद्रपूर कारागृहात रवानगी\nगडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू असताना विदेशातून आलेल्या नऊ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, त्यांची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे....\nआता मुंबईत सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक, अन्यथा थेट अटक\nमुंबई : कोरोनाचा सर्वांत जास्त संसर्ग मुंबईत वाढत आहे. शहरातील अनेक ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. देशातील सर्वाधिक घनतेच्या या शहरात...\nतलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कारवाई\nऔरंगाबाद : शिवजयंती उत्सवादरम्यान शहरातील विविध भागांत काही तरुण हातात तलवार घेऊन रस्त्यावर उतरले होते. क्रांती चौक व पुंडलिकनगर पोलिसांनी हातात तलवार घेऊन छायाचित्र...\nतीन गावठी रिवॉल्व्हर बाळगणारा अट्टल गुन्हेगार गजाआड\nऔरंगाबाद: गावठी बनावटीचे तीन रिवॉल्व्हर घेऊन सिल्लोडकडे जात असलेल्या अट्टल गुन्हेगारास सापळा रचून ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई बुधवारी (दि.१९) दुपारी...\nगोरखपूरचे डॉक्टर कफील खानला मुबईतून अटक\nमुंबई : गोरखपूरचे डॉक्टर कफील खानला मुबईतून अटक करण्यात आली आहे . अलिगढ येथे दिलेल्या भडकाऊ भाषणामुळे एसटीएफ ने त्यांना अटक केली आहे . https://www.maharashtratoday.co.in/bravery-award-to-jawan-who-helped-shabana-azmi-in-e-way-mishap/ माहितीनुसार...\nचोरीप्रकरणात एक नेपाळी अटकेत, दुसरा फरार\nरत्नागिरी(प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील भू येथील पाचगांव कुणबी किराणा स्टोअरमधील झालेल्या चोरीप्रकरणी राजापूर पोलिसांनी १८ वर्षीय नेपाळी युवकाला अटक केली असून एकजण फरार आहे....\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसम��्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-17T21:34:28Z", "digest": "sha1:FNQDWW4267IA57HJDBJR2VIHQY4RZX3W", "length": 10772, "nlines": 127, "source_domain": "bahujannama.com", "title": "रेमडेसिव्हिर इंजेक्शन Archives - बहुजननामा", "raw_content": "\n ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातची बनावट रेमडेसिव्हिर टोचली त्यातील 90 % रुग्ण बरे\nभोपाळ : वृत्तसंस्था - देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, आरोग्य सेवा-सुविधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यातच ...\nरेमडेसिव्हिरची बेकायदेशिररित्या विक्री करणार्‍याचा जामीन फेटाळला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना बाधीत रुग्णांसाठी वापरण्यात येणा-‍या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करणा-‍या तरुणाचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश ...\nCovid च्या उपचारात रेमडेसिव्हिर नेमकं किती प्रभावी पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - देशभरात कोरोना व्हायरसचे संकट आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा ...\nसुजय विखेंना न्यायालयाने चांगलेच फटकारले; म्हटलं – ‘अशा कामाचा हेतू कधीच शुद्ध नसतो’\nऔरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाने संकट कायम आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्सचा ...\nबनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या फार्मा कंपनीच्या मालकाला अटक, 400 इंजेक्शन जप्त\nइंदूर : बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. ...\nकोरोनाच्या गंभीर परिस्थितीत व्हेंटिलेटर असून सुद्धा ‘या’ कारणास्तव वापर होत नाही\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यांपैकी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या हे पुण्यात असल्याने. पुण्यात दैनंदिन रुग्णांची संख्या भीषण प्रमाणात वाढत आहे. ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातची ब��ावट रेमडेसिव्हिर टोचली त्यातील 90 % रुग्ण बरे\nउर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क\nIndian Developer | सोलापूरच्या विद्यार्थ्याने Instagram मधील चूक शोधली, Facebook ने दिले 22 लाखांचे बक्षीस\n भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना\nYoung writer and researcher Shashank Kulkarni | शशांक कुलकर्णी यांना कृषी धोरणांवरील संशोधनासाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर अजित पवारांचं ‘रोखठोक’ विधान\nकलिंगड विकले न गेल्याने फुकट वाटत होता शेतकरी, लष्कराने मोठे मन दाखवून बाजार भावाने खरेदी केला सर्व ‘माल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/todays-stock-market-fell-by-333-points/", "date_download": "2021-06-17T20:22:20Z", "digest": "sha1:42RY7AE3V4AKPB5CZBZGUK6TMUZD257Z", "length": 8069, "nlines": 81, "source_domain": "janasthan.com", "title": "Todays Stock Market fell by 333 points", "raw_content": "\nशेअर बाजार ३३३ अंकांनी घसरला\nशेअर बाजार ३३३ अंकांनी घसरला\nशेअर बाजाराच्या आजच्या (Todays Stock Market ) सत्राला नफा वसुलीचे सत्र बघायला मिळाले. कारण सकाळी बाजार हलक्या स्वरूपात सकारात्मक उघडला परंतु हळू हळू बाजारामध्ये स्तरावर विक्री बघायला मिळत होती त्यामुळे काल आणि आज आज बाजारामध्ये (Todays Stock Market ) नफा वसुली बघायला मिळाली आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 333 अंकांनी घसरून 51 941 या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 सर्व भागांचा निर्देशांक निफ्टी 105 अंकांनी घसरून 15 635 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग शेअर म्हणून तयार झालेला निफ्टी निर्देशांक 285 अंकांनी घसरून 34 आठशे या पातळीवर स्थिरावला.\nबाजारामध्ये आज दुपारच्या सत्रामध्ये रिलायन्स टाटा मोटर, अडाणी पोर्ट आणि बँकिंग आणि फायनान्स त्याचबरोबर चांगल्या प्रतीच्या मिडकॅप स्टॉक मध्ये सुद्धा विक्री बघायला मिळाली.आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख शेअर बाजार सुद्धा नकारात्मक दिसत आहे आता हे बघायचे आहे की पॅड इंटरेस्ट रेट वाढवणार की नाही कारण जर का वधारले तर त्याचा महागाईवर परिणाम होतो त्यामुळे जागतिक स्तरावरील बाजारामध्ये आज रात्री काय होते त्यावर त्याचे मार्केट अवलंबून राहील परंतु दुसरी बाजू बघितली तर स्थानिक वित्तीय संस्थांकडून बाजाराम���्ये खरेदी होताना दिसत आहे.\nबाजाराची जाणकार सांगत आहेत की पुढील बाजाराची दशा आणि दिशा हे सरकारकडून कोणते सकारात्मक पाऊल उचलले जाते त्याच बरोबर मान्सूनची परिस्थिती काय राहील आणि विदेशी वित्तीय संस्था स्थानिक वित्तीय संस्था रिटेल इन्वेस्टर यांचे पार्टिसिपेशन कसे राहील, यावर बाजार आपली दिशा ठरवेल ,त्यामुळे गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावर नफा बुक करत राहावा आणि खालच्या स्तरावर टप्प्याटप्प्याने खरेदी करत राहणे योग्य ठरेल.\nडॉलरच्या मुकाबल्यात रुपयाच्या किमती मध्ये तितकासा बदल दिसला नाही ,त्याचबरोबर धातु बाजारांमध्ये सोने , चांदी यांच्या किमती स्थिर होत्याक्रूड ऑइल च्या किमती काही दिवसापासून सातत्याने वाढत असताना दिसत आहेत.\nNIFTY १५६३५ – १०५\nSENSEX ५१९४१ – ३३३\n(Todays Stock Market ) आज निफ्टी वधारलेला शेअर्स\n(Todays Stock Market )आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव\nLT १५२० – २%\nयु एस डी आय एन आर $ ७३.०९२५\nसोने १० ग्रॅम ४८८५५.००\nचांदी १ किलो ७१२३०.००\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३८३ तर शहरात ११५ नवे रुग्ण : ७२ जणांचा मृत्यू\nनाशिक शहरात गुरुवारी ३१ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2021-06-17T21:35:14Z", "digest": "sha1:7WDGLRET7K6HDAEBH72ITQPMZEVZ4PPD", "length": 3916, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॉल विन्स्लो - विकिपीडिया", "raw_content": "\nपॉल लिंडहर्स्ट विन्स्लो (२१ मे, १९२९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - २४ मे, २०११:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९५० ते १९५५ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९२९ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०२० रोजी १०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/dont-reject-that-jetty-under-any-circumstances/", "date_download": "2021-06-17T21:25:49Z", "digest": "sha1:OMURMPT5HGXOPA7UYBN576GMJDPWVLJL", "length": 18265, "nlines": 165, "source_domain": "rashtramat.com", "title": "'कोणत्याही परिस्थितीत 'ती' जेट्टी नकोच' - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/गोवा /‘कोणत्याही परिस्थितीत ‘ती’ जेट्टी नकोच’\n‘कोणत्याही परिस्थितीत ‘ती’ जेट्टी नकोच’\nपेडणे (निवृत्ती शिरोडकर) :\nनदी परिवहन खात्याच्या ‘त्या’ तरंगत्या बोटीविरुद्ध आवाज बुलंद करीत कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जेटी नकोच असा पवित्रा घेतल्याने चोपडेत शुक्रवारी स्थानिक नागरिकांना समजवीण्यास आलेल्या नदी परिवहन खात्याचे अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला. सध्या शिवोली पुलाखाली असलेली ही जेटी दोन दिवसात चोपडे येथे स्थलांतरित करण्याचे स्पष्ट आश्वासन शिवोलीवासियांना दिले असताना आता जेटी कुठे जाते हा प्रश्न सर्वांना पडला आहे.\nकॅप्टन जेम्स ब्रागांझा, उप कॅप्टन प्रेमलाल शिरवाईकर यांच्यासहित नदी परिवहन खात्याचे अन्य अधिकारी चोपडे येथे आले होते. सध्या शिवोलित असलेली ती वादग्रस्त जेटी चोपडेत स्थलांतरित करण्यास नदी परिवहन खात्याचे अधिकारी चोपडे येथे येणार याची चाहूल लागल्याने स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते.त्यात मोर जी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेट गावकर,माजी जिल्हा पंचायत सदस��य तथा गोवा फॉरवर्ड नेते दीपक कलांगुटकर ,काँग्रेस युवा नेते सचिन परब,स्थानिक पंच नितीन चोपडेकर , भगीरथ गावकर,माजी सरपंच अमोल राऊत ,रवींद्र राऊत,स्थानिक नागरिक हेमंत चोपडेकर,अरुण कोले,संजय कोले यांच्या सहित अनेकांचा समावेश होता. .उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी योग्य उत्तरे देवू न शकल्याने त्यांनी नमते घेत स्थानिक मच्छीमार तसेच नागरिकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवू असे सांगत त्यांनी काढता पाय घेतला.\nजेटीच्या उद्देशाबाबत स्थानिक अंधारात :\nयावेळी जेटीच्या प्रयोजना बाबत नदी परिवहन खात्याच्या संचालकांना विचारले असता त्यांनी याबाबत निश्चित असे उत्तर दिले नाही आम्ही ही जेटी स्थानिक मच्छीमार बांधवांच्या हितासाठी आणली आहे.राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ” कनेक्टी विटी” म्हणून त्याचा उपयोग होईल तसेच मच्छीमार बांधव ही या जेटीचा उपयोग करू शकतात असे मोगम उत्तर त्यांनी दिले त्यात स्थानिकांचे समाधान न झाल्याने आम्हाला कोणत्याही परिस्थतीमध्ये ही जेटी नको असा पवित्रा सर्वानाच घेतला. स्थानिकांना आधी विश्वासात घ्या ,या विषयावर जन सुनावणी घ्या असा आक्रमक पवित्रा लोकांनी घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना तुमचे एक शिष्टमंडळ तयार करा आम्ही त्यांच्याशी बोलणी करू आणि त्यानंतरच जेटी बाबत निर्णय घेवू असे सांगून अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला मात्र त्याचा उपयोग होवू शकला नाही त्यामुळे निराश होवून अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.\nकॅप्टन ब्रागांझा यांची मुजोर भाषा :\nस्थानिकाशी बोलणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना एका युवकाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला “तू फालतू ” मला विचारणारा तू कोण अश्या शब्दात त्या युवकाची अवहेलना केली असता वातावरण आणखीन तापले तुम्ही जर आम्हाला फालतू समजत असाल तर तुमच्याशी आम्हाला काहीच बोलायचे नाही असे सांगत या जेटी ला आमचा अखेर पर्यंत विरोधच राहील कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ही जेटी नकोच असा आक्रमक पावित्रा घेतला त्या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले.या मुजोर अधिकाऱ्यानी आगरवाडा चोपेडे पंचायतीला पत्र सादर करताना असेच उद्धट उत्तर दिले होते नदीवर नदी परिवहन खात्याचा अधिकार आहे आम्ही जेटी चोपडेतच उभारू .पंचायत काहीही करू शकणार नाही आम्ही आम्हाला पाहिजे ते करूनच दाखवू असे सांगितले होते.आज नागरिकांशी बोलताना आम्ही केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न करून करोडो रुपयांचा हा प्रकल्प आणला आहे.तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार नाहीच अशा शब्दात स्थानिकांना फटकारले त्यामुळे वातावरण अधिकच तापले.\nया प्रकल्पाला विरोध करताना मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर म्हणाले शापोरा नदीत मासेमारी करून आपली उपजीविका करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर गंडांतर येणार असेल तर हा प्रकल्प मुळीच नको\nजनतेच्या पैशाने च मच्छीमार बांधवांच्या पोटावर लाथ आम्ही मारू देणार नाही.\nमाजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलांगुट कर म्हणाले डिसेंबर २०१८ मध्ये या जेटी साठी निविदा काढली गेली स्थानिक आमदारांना सुद्धा याची कल्पना नाही तर कोट्यवधी खर्चाची ही जेटी कुणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न उपस्थित करत जेटी चा उद्देश स्पष्ट करण्याची मागणी केली त्यात समाधान न झाल्याने यावर जनसुनावणी घेण्याची मागणी केली. मुजोर सरकारचे अधिकारी सुद्धा मुजोर होवून जर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करतील तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही.\nयुवा नेते सचिन परब म्हणाले, तेरेखोल येथे बेकायदा ड्रेजिंग होताना डोळ्यावर पट्टी बांधून राहिलेले नदी परिवहन खाते स्थानिकावर असेच बेकायदेशीरपणे प्रकल्प लादत असेल तर आम्ही त्याला विरोधच करू.त्यांनी लोकांना ग्रहीत धरू नये.\nयावेळी स्थानिकांची बाजू मांडताना स्थानिक पंच नितीन चोपडेकर, भगीरथ गावकर,हेमंत चोपडेकर ,संजय कोले,इत्यादींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत जेटीला तीव्र विरोध केला.\nनाईबाग पुलाजवळ बुडाली 'ओम्नी'\n'लसीकरणासाठी जनतेने घ्यावा पुढाकार'\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकाँग्रेसच्या ‘क्रांति दिन’ निबंध स्पर्धेत मुली ठरल्या अव्वल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचार���ा जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/appointment-liaison-officers-start-schools-read-it-wherenanded-news-311870", "date_download": "2021-06-17T20:07:53Z", "digest": "sha1:YANV3L52BU4KWBJHOQHL4RLHAACL6P67", "length": 20077, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शाळा सुरू करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - कुठे ते वाचा", "raw_content": "\nशाळा सुरू करण्यासाठी शासनाने परिपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासनास मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पातळीवर शाळांच्या भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांसाठी खबरदारींच्या उपाय योजनांचा शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आढावा घेतला.\nशाळा सुरू करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - कुठे ते वाचा\nनांदेड : शासन निर्देशानुसार शाळा सुरू करण्याची पूर्व तयारीचा शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी मंगळवारी (ता. २२) आढावा घेतला. शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये सभापती श्री. बेळगे यांनी आधिक पटसंख्येच्या शाळा सुरू करण्याची घाई करता येणार नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सूचना दिल्या.\nकोरोनाचे गांभीर्य राखून खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करून आवश्यक त्या ठिकाणच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या शा��न परिपत्रकानुसार मंगळवारी (ता. २२) शिक्षण सभापती बेळगे यांनी शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे कंटेनमेंट झोन वाढले आहेत. शहरी भागाच्या कंटेनमेंट झोन क्षेत्रातील शाळा सुरू करणे जिकरीचे ठरणार असल्याचे सूर बैठकीत उमटला.\nसभापती श्री. बेळगे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यांचे संरक्षण प्रथमस्थानी ठेवून जास्तीच्या पटसंख्येच्या शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असा सल्ला दिला. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून विद्यार्थी पटसंख्येसह भौतिक सुविधांबाबत शाळांची तीन प्रपत्रांमध्ये माहिती मागविण्यात आली आहे. शनिवारी (ता. २७) माहिती वरिष्ठांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. सभापती श्री. बेळगे यांनी शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात यावेत.\nहे ही वाचा - बुधवारी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nशाळा इमारती सॅनिटाइज करण्यात याव्यात याशिवाय गरज भासल्यास किमान आठवड्याला शाळा इमारती सॅनिटाइज करण्याच्या सूचना देत शाळा सुरू करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी शाळा व्यवस्थापन समित्या, ग्रामपंचायत कार्यालय, दक्षता समित्यांना शाळा सुरू करण्याबाबत खबरदारीच्या सूचना जारी करण्यात येणार असल्याचे सांगून सभापती श्री. बेळगे यांच्या सुचनेनुसार तातडीने बैठकीतच तालुका स्तरावर संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी जारी केले.\nयेथे क्लिक करा - टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या हालचाली - कुठे ते वाचा\nतालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांचा तपशील\nनांदेड - शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, बालासाहेब कुंडगीर, अर्धापूर - श्री. गंजेवार, हदगाव - श्री. बनसोडे, हिमायतनगर - श्री. मठपती, माहूर - श्री. नाईकवाडे, किनवट - श्री. आळंदे, मुदखेड - श्री. आमदूरकर, उमरी - श्रीमती मांदळे, श्रीमती बागवाले, धर्माबाद - श्री. सुकाळे, श्री. ढवळे, बिलोली - श्री. सलगर, नायगाव - श्री. बसवदे, श्रीमती अवातिरक, देगलूर - श्री. येरपुलवार, मुखेड - श्री. शेटकर, कंधार - श्री. पोकळे, लोहा - श्री. सिरसाट, श्री. बाजगिरे, भोकर - श्री. भरकर, श्री. गोणारे.\nनांद���डला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे\nनांदेडला दररोज हजारावर स्वॅब अहवाल प्रतिक्षेत, गुरुवारी २२२ कोरोनामुक्त; १९५ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूरनंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तत्काळ प्राप्त व्हावा, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोरोना चाचणी लॅब मंजुर करुन घेतल्या. मात्र असे असताना देखील दररोज एक हजारापेक्षा अधिक स्\nएक हजार २५५ जण कोरोनाबाधित; २६ जणांचा मृत्यू; दहा हजार ७८३ रुग्णांवर उपचार सुरू\nनांदेड - जिल्ह्याभरातील प्राप्त झालेल्या चार हजार ५३४ अहवालापैकी एक हजार २५५ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या पन्नास हजार ८९२ एवढी झाली असून यातील ३८ हजार ८९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या दहा हजार ७८३ रुग्ण उपचार घेत असून १८९ बाधितांची प्र\nजिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढला; बुधवारी एक हजार ७९ पॉझिटिव्ह ः २४ बाधितांचा मृत्यू\nनांदेड - लॉकडाउन होऊन आठवडा झाला असून जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यू संख्या कमी होईल असे वाटत होते. मात्र आठवडा भरातील पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू रुग्णांची संख्या बघितली तर, जिल्ह्यातील मृत्यूदर वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.\nनांदेड जिल्ह्यात चार लाखापेक्षा अधिक डोस साठवण्याची क्षमता\nनांदेड - कोरोना प्रतिबंधक ‘लसी’ची ट्रायल पूर्ण झाल्याने केंद्रीय आरोग्य विभागाकडून लस देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, राज्यातील चार जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागाने देखील लस साठवून ठेवण्यासाठी लागणारी सर्व ती तयारी क\nलॉकडाउनच्या दिशेनी नांदेडकरांचा प्रवास; शनिवारी कोरोनाचा कहर ९४७ अहवाल पॉझिटिव्ह; सात बाधितांचा मृत���यू\nनांदेड - जिल्ह्यातील कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या नवीन वर्षात अच्यानक का वाढली कोरोना डोके वर काढतोय हा प्रशासनाला पडलेला मोठा प्रश्‍नच आहे. अनेकदा सुचना करुन देखील नागरीक ऐकेनासे झाले आहेत. त्यामुळे हा कोरोनाचा रोज नवा उद्रेक होताना दिसत आहे. शनिवारी (ता.२०) प्राप्त झालेल्या अहवाला\nनांदेड - बारा मृत्यू , ३९६ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना बाधितांचे रोज नवे आकडे समोर येत असतानाच शुक्रवारी (ता.११) १२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी ३९६ जण पॉझिटिव्ह आले असून, २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दे\nनांदेडला रुग्णांचा आकडा दहा हजार पार, ६५ टक्के बाधित रुग्ण बरे; गुरुवारी ३२७ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे आढळुन येत आहेत. अशा रुग्णांना दहा दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांपैकी ६५ टक्यापेक्षा अधिक रुग्ण उपचारातून बरे होत असल्य\nनांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाबाधितांचे रोज नवे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्\nनांदेड सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतकपार, शनिवारी ३७० जण पॉझिटिव्ह\nनांदेड - आजच्या वीस दिवसांपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चार हजार ११ इतकी होती. शनिवारी (ता. पाच) प्राप्त झालेल्या अहवालात ३७० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे (ता.१५) आॅगस्ट ते (ता.पाच) सप्टेंबर या २१ दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/29/decision-of-mumbai-municipal-corporation-students-going-abroad-for-education-will-get-the-vaccine-without-booking/", "date_download": "2021-06-17T21:22:13Z", "digest": "sha1:FBUFG2U4EQHIF4MWOVDSDYDU6EGE7F5Y", "length": 7192, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुंबई महापालिकेचा ��िर्णय; परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बुकिंग शिवाय मिळणार लस - Majha Paper", "raw_content": "\nमुंबई महापालिकेचा निर्णय; परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बुकिंग शिवाय मिळणार लस\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोना लसीकरण, पदवी शिक्षण, बृह्नमुंबई महानगरपालिका / May 29, 2021 May 29, 2021\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसीकरणासाठी नवीन सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट लस दिली जाणार आहे. ही सुविधा पालिकेच्या कस्तुरबा, राजावाडी, कूपर रुग्णालयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांना वैध पुरावा दाखवून सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे. तसेच यापुढे ४५ वर्षांवरील नागरिकांनाही सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी नजीकच्या केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे.\nमहानगरपालिकेच्या आधीच्या नियमामुळे जास्तीत जास्त सात हजार लाभार्थ्यांना दरदिवशी लस देता येत होती. तर ४५ वर्षांवरील १९ लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे महागरपालिकेने नियमावलीत बदल करीत ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना कोव्हिशिल्डची पहिली व दुसरी मात्रा घ्यायची आहे, अशा नागरिकांना सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी थेट लस घेता येईल. यात अपंगांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.\nतसेच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईनवर काम करणारे इतर कर्मचारी यांनाही कोव्हिशिल्ड लसीचे दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी यांनाही याचा लाभ घेता येईल. स्तनदा माता यांनाही या लशीचा थेट लाभ घेता येणार आहे. दरम्यान, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० टक्के लसीकरण हे कोविन अॅपवर नोंदणी करून लसीकरण केंद्र व वेळ निश्चित केल्यानंतरच केले जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभा��ातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/mi-asa-kasa-vegla-english-and-marathi-lyrics/", "date_download": "2021-06-17T20:55:55Z", "digest": "sha1:FWPSEVQUJLDGQOVMLT6BEBCYWMUMQWDD", "length": 7343, "nlines": 142, "source_domain": "marathilyrix.com", "title": "Mi Asa Kasa Vegla - मी असा कसा वेगळा - Marathi Lyrics", "raw_content": "\nमी असा कसा, असा कसा वेगळा\nपत्त्यामधले राजे आम्ही केवळ मी निराळा\nमी असा कसा, असा कसा वेगळा\nमी असा कसा, असा कसा वेगळा\nबदाम गोंडस अन्‌ दिलदार\nनजर जगाची चुकवित फिरतो, मीच एक बावळा\nनजर जगाची चुकवित फिरतो, मीच एक बावळा\nमी असा कसा, असा कसा वेगळा\nमी असा कसा, असा कसा वेगळा\nतुमच्याहुन मी जरी निराळा\nतुमच्याहुन मी जरी निराळा\nमाझ्यावाचुन हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा\nमाझ्यावाचुन हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा\nमी असा कसा, असा कसा वेगळा\nमी असा कसा, असा कसा वेगळा\nचित्रपट / अल्बम: चौकट राजा ( Chaukat Raja)\nसंगीत : आनंद मोडक (Anand Modak)\nगायक / गायिका : दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ ( Dilip Prabhavalkar, Ashok Saraf)\nचित्रपटातील कलाकार : सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, स्मिता तळवलकर (Sulabha Deshpande, Dilip Kulkarni, Dilip Prabhavalkar, Ashok Saraf, Smita Talwalkar)\nSanga Mukund Kuni Ha Pahila – सांगा मुकुंद कुणी हा पाहिला\nReshmachya Reghani – रेशमाच्या रेघांनी\nGomu Sangatina – गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय\nMauli Mauli – माऊली माऊली\nDehachi Tijori – देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा\nJayostute – जयोस्तुते श्रीमहन्मंगले \nKeshava Madhava Lyrics- केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा\nChandrabhagechya Tiri Ubha Mandiri – चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी\nMandirat Antarat Toch Nandtahe – मंदिरात अंतरात तोच नांदताहे\nMandirat Antarat Toch Nandtahe – मंदिरात अंतरात तोच नांदताहे\nPremacha Jangadgutta g – प्रेमाचा जांगडगुत्ता ग\nKitida Navyane Tula Aathavaave-कितीदा नव्याने तुला आठवावे\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://marathilyrix.com/sur-tech-chhedita/", "date_download": "2021-06-17T21:16:19Z", "digest": "sha1:DFWZ3MJIQVQ4XI43WYYJJS56WUXEOADL", "length": 4309, "nlines": 94, "source_domain": "marathilyrix.com", "title": "Sur tech chhedita - सूर तेच छेडीता - Marathi Lyrics", "raw_content": "\nसूर तेच छेडीता गीत उमटले नवे\nआज लाभले सखी सौख्य जे मला हवे\nअबोल प्रीत बहरली काळी हळूच उमलली\nवेदना सुखावली हासली तुझ्यासवे\nसूर तेच छेडीता गीत उमटले नवे\nएकटा कधी स्मृती तुझ्याच या सभोवती\nबोललो कसे किती शब्द शब्द आठवे\nसूर तेच छेडीता गीत उमटले नवे\nआज लाभले सखी सौख्य जे मला हवे\nसूर तेच छेडीता - Song details\nचित्रपट : अपराध (Apradh)\nसंगीत : एन. दत्ता (N. Datta)\nगायक / गायिका : महेंद्र कपूर (Mahendra Kapoor)\nचित्रपटातील कलाकार : मंदाकणी भडभडे, रमेश देव, सीमा देव, बाळ कोल्हटकर, इंद्राणी मुखर्जी,\nMauli Mauli – माऊली माऊली\nDehachi Tijori – देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा\nJayostute – जयोस्तुते श्रीमहन्मंगले \nKeshava Madhava Lyrics- केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा\nChandrabhagechya Tiri Ubha Mandiri – चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी\nMandirat Antarat Toch Nandtahe – मंदिरात अंतरात तोच नांदताहे\nMarathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं\nAla Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव\nPakhulichya Pankhawani – पाखुळीच्या पंखावानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://mr.bgtcn.com/pet-nucleating-agent-pet-98c-product/", "date_download": "2021-06-17T20:33:40Z", "digest": "sha1:HXVWA33YKDLOUO6FIDEXNNF3O2P73RKD", "length": 11376, "nlines": 230, "source_domain": "mr.bgtcn.com", "title": "चीन पीईटी न्यूक्लीएटिंग एजंट पीईटी -98 सी निर्माता आणि पुरवठादार | बीजीटी", "raw_content": "\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nपीईटी न्यूक्लीएटिंग एजंट पीईटी -98 सी\nनमस्कार, आमच्या उत्पादनांचा सल्ला घेण्यासाठी या\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nकडक होणे न्यूक्लीएटर बीटी -20\nपीईटी न्यूक्लीएटिंग एजंट पीईटी -98 सी\nपॉलिस्टर आणि नायलॉन न्यूक्ल ...\nऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1\nस्पष्टीकरण एजंट बीटी -9805\nपीईटी न्यूक्लीएटिंग एजंट पीईटी -98 सी\nपीईटी -98 सी पीईटीची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑर्गनायझ सिलिकेटचे न्यूक्लिंग एजंट आहे.\nपीईटीच्या अभियांत्रिकी प्लास्टिकमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो.\nकमी वेगाने स्फटिकरुप झाल्याने पीईटीच्या जाळीची प्रक्रिया आणि कचरा उत्पादनांच्या उच्च दराची समस्या सोडवण्यासाठी, बहुतेक वापरकर्ते स्फटिकरुप वाढीसाठी न्यूक्लिटिंग एजंटचा वापर करतात, परंतु सामान्यत: ते पीईटीच्या इतर कामगिरीस अडथळा आणतात. रेणू जोडले.\nपरंतु आपण वापरता तेव्हा पीईटी -98 सी, वरील सर्व कामगिरी सुधारली जाईल. हे केवळ क्रिस्टलची गती स्पष्टपणे वाढविण्यासाठी नाही तर ताठरपणा, उष्णता प्रतिकार सुधारू शकते आणि तयार उत्पादनांचे तानाचे उत्पादन व संकोचन कमी करते. अशा प्रकारे तयार उत्पादना���चा दर खूप वाढविला जाईल.\n25 किलो / बॅग\nन्यूक्लीएटिंग एजंट म्हणजे काय\nन्यूक्लीएटिंग एजंट एक प्रकारचे अ‍ॅडिटीव्ह आहे जे पॉलिप्रॉपिलिन आणि पॉलिथिलीन सारख्या अपूर्ण क्रिस्टलीकृत प्लास्टिकसाठी उपयुक्त आहे. राळचे स्फटिकरुप वर्तन बदलून आणि स्फटिकरुप दर गती वाढवून मोल्डिंग सायकल कमी करणे, स्पष्टता पृष्ठभाग चमक, कडकपणा, औष्णिक विकृतीकरण तापमान, तन्य शक्ती आणि तयार उत्पादनांचा प्रभाव प्रतिकार यांचा हेतू साध्य करता येतो.\nपॉलिमर द्वारा सुधारित न्यूक्लीएटिंग एजंट, हे केवळ पॉलिमरची मूळ वैशिष्ट्ये टिकवून ठेवत नाही, परंतु चांगल्या प्रक्रियेची कार्यक्षमता आणि अनुप्रयोगांच्या विस्तृत श्रेणीसह बर्‍याच सामग्रीपेक्षा चांगले कार्यप्रदर्शन किंमत गुणोत्तर देखील आहे. वापरत आहे न्यूक्लीएटिंग एजंट पीपीमध्ये केवळ काचेची जागाच घेऊ शकत नाही, तर पीईटी, एचडी, पीएस, पीव्हीसी, पीसी इत्यादी इतर पॉलिमरची देखील जागा घ्यावी, यासाठी अन्न पॅकिंग, वैद्यकीय अंमलबजावणी, दैनंदिन वापरासाठी सांस्कृतिक लेख, रॅपर व इतर उच्च श्रेणीचे टेबलवेअर स्पष्ट केले जाईल.\nचीन बीजीटी ची संपूर्ण श्रेणी पुरवू शकते न्युक्लिटींग एजंट, जसे की क्लिअरिंग एजंट, वाढती कडकपणासाठी न्यूक्लीएटिंग एजंट आणि Cry-क्रिस्टल न्यूक्लीएटिंग एजंट. या उत्पादनांचा वापर पीपी, पीई, पीईटी, पीबीटी, नायलन, पीए, ईव्हीए, पीओएम आणि टीपीयू इत्यादींमध्ये केला जाऊ शकतो.\n(संपूर्ण टीडीएस विनंतीनुसार प्रदान केला जाऊ शकतो “आपला संदेश सोडा”)\nमागील: पॉलिस्टर आणि नायलॉन न्यूक्लेटर पी -24\nपुढे: पीईटी न्यूक्लीएटिंग एजंट बीटी-टीडब्ल्यू ०3\nपीईटी न्यूक्लीएटिंग एजंट पीईटी -98 सी\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nटियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि\nबी 603 युनायटेड बिल्डिंग, क्र .51 यॉयबी रोड, हेक्सी जिल्हा, टियांजिन, चीन.\nआमच्या उत्पादनांविषयी विचारपूस करण्यासाठी, कृपया आम्हाला आपला ई-मेल द्या आणि 24 तासांच्या आत आमच्याशी संपर्क साधा.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-17T21:33:48Z", "digest": "sha1:2MRJCHOXPHOP374X7AC2DEDAERZ7PKIS", "length": 7210, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "वैद्यकीय अधिकाऱ्यां Archives - बहुजननामा", "raw_content": "\nससूनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे, शासनाचा 31 डिसेंबर 2020 रोजीचा एकत्रित मानधनाचा अध्यादेश ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nससूनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन\n जास्त कॅफीनमुळे जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी\nLatur News | सोयाबीन बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री, शेतकर्‍यांची राजरोसपणे लूट ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत\nकलिंगड विकले न गेल्याने फुकट वाटत होता शेतकरी, लष्कराने मोठे मन दाखवून बाजार भावाने खरेदी केला सर्व ‘माल’\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवी�� कंपनी Adani Cement\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी’ (व्हिडीओ)\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/new-rules-driving-licence/", "date_download": "2021-06-17T20:24:13Z", "digest": "sha1:ZXNYIVSIWA44N5R54CTEZT53NH7ZGTEX", "length": 8207, "nlines": 94, "source_domain": "khaasre.com", "title": "‘ड्रायव्हिंग लायसन्स’बाबत नवा नियम महाराष्ट्रात लागू.. - Khaas Re", "raw_content": "\n‘ड्रायव्हिंग लायसन्स’बाबत नवा नियम महाराष्ट्रात लागू..\nin जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nमहाराष्ट्रात वाहन परवान्याबाबत मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्यांतर्गत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) कालबाह्य झाल्यानंतर वर्षभराच्या आत परवान्याचं नुतनीकरण न केल्यास तुम्हाला चांगलाच दंड पडेल असे दिसत आहे.कारण खालील नवीन नियम महाराष्ट्रात लागू झालेला आहे.\nटाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, “आम्ही सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत काम करण्यास बांधील आहोत. महाराष्ट्राने राज्यातील सर्व 50 आरटीओमध्ये हा नवीन नियम लागू केला आहे” असे अधिकाऱ्यांनी कळविले आहे. नव्या नियमांनुसार, परवान्यासाठी तुम्हाला आता पुन्हा सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बायोमेट्रिक करावे लागेल आणि लर्निंग टेस्टदेखील द्यावी लागेल. अनेक लोकांना अद्याप नवे नियम माहित नाहीत, ते नव्या नियमांबाबत अनभिज्ञ आहेत.\nजर आपला ड्रायव्हिंग परवाना एका वर्षापेक्षा अधिक कालबाह्य झाला तर आपल्याला लर्नर (प्रशिक्षणार्थी) म्हणून घेतले जाईल. याचा अर्थ आपल्याला पुन्हा एकदा लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल आणि नंतर कायम परवान्यासाठी 30 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. जर कालबाह्य परवान्यासह वाहन चालविताना पकडले गेले असेल तर 500 रुपये दंड करण्याची तरतूद आहे.\nआता नव्या नियमांनुसार, मूळ स्थानाचे रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड प्रत जमा करुन तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. अशाचप्रकारे, जर तुम्ही मुंबईत कार बुक केली असेल तर तुम्ही तुमच्या पत्त्याचा( होम टाऊन) पुरावा देऊन शहर आरटीओमध्ये नोंदणी करू शकतात.\nकेंद्र सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) तयार करण्याचे नियम आणखी सोपे केले आहेत. आता पूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स(डीएल) आणि वाहनांचं नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता एकसारखंच मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक राज्यात डीएल आणि आरसी बुकचा रंग एकसमानच असणार आहे आणि त्यातील माहितीही जवळपास सारखीच राहणार आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.\nराष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या या आमदाराने दिला शिवसेनेला पाठिंबा\nमहाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार पोटपाण्यासाठी चालवतात चहा टपरी..\nमहाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार पोटपाण्यासाठी चालवतात चहा टपरी..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/likely-to-decide/", "date_download": "2021-06-17T20:34:03Z", "digest": "sha1:GTN33IJVLONZUWXJHV4PKGD2TNQS4SNP", "length": 3109, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "likely to decide Archives - MPCNEWS", "raw_content": "\nICC Meeting: उद्या ‘आयसीसी’ची बैठक, T20 विश्वचषकाबाबत निर्णय होण्याची शक्यता\nएमपीसी न्यूज - 'आयसीसी'ची उद्या (सोमवारी) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत T20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लक्ष…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/digambar-kamat-boycotts-working-advisory-committee-meeting/", "date_download": "2021-06-17T21:09:30Z", "digest": "sha1:SNLXWCZH2LAFAYY2XJ3GFSW4QNYNQTIM", "length": 11433, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'सरकारच्या पापाचा मी धनी होणार नाही' - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/गोवा /‘सरकारच्या पापाचा मी धनी होणार नाही’\n‘सरकारच्या पापाचा मी धनी होणार नाही’\nकामकाज सल्लागार समिती बैठकीवर दिगंबर कामत यांचा बहिष्कार\nगोव्यातील बेजबाबदार भाजप सरकारने सोमवार, ३ मे रोजी बोलविलेल्या गोवा विधानसभेच्या कामकाज सल्लागार समिती बैठकिचा अजेंडा अजुनही पाठवलेला नाही. गुरूवार दि. २९ एप्रिल रोजी सदर बैठकिची नोटीस मिळाल्यानंतर मी मागणी करुनही विधानसभा सचिवालयाने हा अजेंडा न पाठवण्यामागे छुपा अजेंडा असल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारच्या जनहित विरोधी व चुकीच्या निर्णयात सहभागी होऊन पापाचा धनी व्हायचा नसल्याने मी आजच्या बैठकिपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.\nराज्यातील कोविड परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची व मृतांची संख्या वाढत आहे. गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आता केवळ रुग्णांना मोफत व वेळेत आरोग्यसेवा देण्याचे कामकाज हाताळावे असा सल्ला मी सरकारला दिला होता असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.\nगोवा विधीमंडळ सचिवालयाने गुरूवारी एक सुचना पत्र जारी करुन विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सोमवार दि. ३ मे २०२१ रोजी संध्याकाळी ४ वाजता बोलविली असल्याचे कळविले होते. विधानसभेचे सत्र १९ जुलै २०२१ रोजी परत सुरू होणार असल्याचे स्पष्ट असताना, आता अचानक सरकारला कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्याची का गरज भासते हे जाणुन घेणे गरजेचे आहे असे सांगुन सरकारने सर्व आमद���रांना त्याची कल्पना द्यावी अशी मागणी मी केली होती परंतु असंवेदनशील भाजप सरकारने त्यावर काहिच कृती केली नाही.\nसरकार एकिकडे विरोधी पक्ष व आमदारांचे कोविड हातळणीसाठी सहकार्य मागते व दुसरीकडे आमदारांना विश्वासात न घेता , लपवाछपवी करुन आपला छूपा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करते हे दुर्देवी आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.\nमोदींनी स्वीकारला बंगालचा पराभव\nलॉकडाऊन संपला; निर्बंध कायम\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकाँग्रेसच्या ‘क्रांति दिन’ निबंध स्पर्धेत मुली ठरल्या अव्वल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/2-thousand-185-maratha-candidates-take-on-the-job-breaking-news", "date_download": "2021-06-17T20:41:15Z", "digest": "sha1:6KIBNO7WLPPAOENS7SRSUKIWCFDHKMNA", "length": 7567, "nlines": 55, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या २ हजार १८५ उमेदवारांना नियुक्त्या द्या! | 2 thousand 185 maratha candidates take on the job breaking news", "raw_content": "\nनोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या २ हजार १८५ उमेदवारांना नियुक्त्या द्या\nमराठा आरक्षण स्थगितीपूर्वी झाली होती निवड; छावा क्रांतिवीर संघटनेची मागणी\nसर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये दि . ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पुर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया ह्या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख केला आहे. तेव्हा त्याआधारे आता कुठलाही विलंब न करता राज्यसेवा परीक्षेसह सर्व विभागांतील भरतीप्रक्रियांतील अंतिम निवड यादीतील २ हजार १८५ उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्यावयात. अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली...\nराज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात , पुर्व परीक्षा , मुख्य परीक्षा , मुलाखत , अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना पुर्ण झाले आहेत . याचप्रमाणे विविध विभागांच्या भरतीप्रक्रियाही ९ सप्टेंबर २०२० पुर्वीच पुर्ण झाल्या आहेत.\nपरंतू शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव नियुक्ती पत्रक दिले नव्हते. कोव्हिडच्या कारणामुळे राज्यसेवा मुख्य परीत्रक्षेचा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उशीरा जाहीर केला.\nतरीही खरंतर या नियुक्त्या ऑगस्ट महिन्या मध्येच होणे अपेक्षित होते. परंतू, शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव नियुक्त्या थांबवून ठेवल्या होत्या. दुसऱ्या बाजूला शासनाने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण खटल्यामध्ये वित्त विभागाचा ४ मे २०२० चा एक शासननिर्णय (GR ) सादर केला होता. ज्यानुसार शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव काही विभाग वगळता नव्या शासकीय नोकरभरतीवर तात्पुरती बंदी घातली होती.\nहा शासननिर्णय शासनाने न्यायालयात सादर करून आम्ही कुठलीही नवी नोकरभरती करणार नाही असे आश्वासन न्यायालयात दिले परंतू त्याचवेळी सुरू असलेल्या नोकरभरतीचा तपशील मात्र शासनाने न्यायालयात सादर केला नाही .\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला दिलेल्या स्थगितीपुर्वीच म्हणजे ९ सप्टेंबर २०२० पुर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाने निवड झालेल्या सर्���च २१८५ उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्त्या देणे गरजेचे आहे.\nदि . ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये दि . ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पुर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया ह्या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख केला आहे.\nतेव्हा त्याआधारे आता कुठलाही विलंब न करता राज्यसेवा परीक्षेसह सर्व विभागांतील भरतीप्रक्रियांतील अंतिम निवड यादीतील उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-narayan-ranes-statement-about-nanar-refianary-project-9559", "date_download": "2021-06-17T21:03:33Z", "digest": "sha1:GWAG3AWU6FL4M4ZHNRC36OFJ3NKQJUQM", "length": 11465, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नारायण राणे नाणार प्रकल्पाबाबत काय म्हणतायत पाहा... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनारायण राणे नाणार प्रकल्पाबाबत काय म्हणतायत पाहा...\nनारायण राणे नाणार प्रकल्पाबाबत काय म्हणतायत पाहा...\nनारायण राणे नाणार प्रकल्पाबाबत काय म्हणतायत पाहा...\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nमुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत भाजपाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असणार आहे अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी घेतली आहे.\nशिवसेनेला स्वत: ची कोणतीही भूमिका नाही. शिवसेना नेहमी भूमिका बदलत आलेली आहे. आता सुद्धा नाणार बाबत त्यांनी भूमिका बदलली अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.\nमुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत भाजपाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असणार आहे अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी घेतली आहे.\nशिवसेनेला स्वत: ची कोणतीही भूमिका नाही. शिवसेना नेहमी भूमिका बदलत आलेली आहे. आता सुद्धा नाणार बाबत त्यांनी भूमिका बदलली अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.\nराणेंनी नाणार प्रकल्पाबाबत मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी नाणारबाबतची आपली भूमिका स्प���्ट केली आहे. यापूर्वी त्यांनी नाणारला विरोध केला होता. आज मात्र त्यांनी भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. नाणारबाबत पक्षाची जी भूमिका असेल तीच भूमिका माझी असेल असा खुलासा केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेवर टीका करण्याची संधीही सोडली नाही.\nदरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रत्नागिरी आवृत्तीत रिफायनरी बाबत जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहीरातीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले आहे. कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने सामना कार्यलयाला पत्र देऊन निषेध केला आहे.\nशिवसेनेने रत्नागिरी रिफायनरी बाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सत्यजित चव्हाण यांनी केली आहे.\nमुंबई mumbai कोकण konkan नाणार nanar भाजप मुख्यमंत्री नारायण राणे narayan rane राजकारण politics सामना face narayan rane\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोन��� सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/12/17/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T21:24:09Z", "digest": "sha1:43FS4TEAQS4H6SL3J3XA432VLDWNJW32", "length": 26752, "nlines": 249, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "राज्यासमोर असलेल्या दुष्काळासह इतर प्रश्नांचा सामना करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nराज्यासमोर असलेल्या दुष्काळासह इतर प्रश्नांचा सामना करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण\nपंढरपूर, दि. 17 : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि त्याच्या पशुधनाला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी,असा आशीर्वाद पांडुरंगाकडे मागितला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पंढरपूरमधील सर्व विकास प्रकल्प वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊनच मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nयेथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास वास्तूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.\nयावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,सहकारमंत्री सुभाष देशमुख,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार प्रशांत परिचारक, भारत भालके, सुजीतसिंह ठाकूर, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,नगराध्यक्षा साधना भोसले, मंदिर समितीचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, बबनराव पाचपुते,जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,आषाढी एकादशीच्या दिवशी इच्छा असूनही वारकऱ्यांना कोणतीही बाधा येऊ नये म्हणून पंढरपूरला आलो नाही. मात्र माझा विठ्ठल हा ठायी-ठायी आहे. त्यामुळे घरातील देव्हाऱ्यातील विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पंढरपूरमध्ये राज्यासह देशातून भाविक येतात. मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या भक्त निवासामुळे या भाविकांची मोठी सोय झाली आहे. सर्वांना या भक्त निवासाचा लाभ होणार आहे. त्यामुळे हे भक्त निवास पांडुरंगाच्याही पसंतीस उतरेल.\nपंढरपूरमध्ये संत विद्यापीठ, स्काय वॉक, तिरूपती बालाजीच्या धर्तीवर दर्शनबारी यासह नामसंकीर्तन सभागृह या प्रकल्पांना राज्य शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात येत असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले ,पंढरपूरचे संस्कार जिवंत ठेवण्याचे काम तसेच वारकरी संप्रदायातील संतांचा वारसा या ठिकाणी उभा राहणार आहे. या निमित्त��ने हे संस्कार पुढच्या पिढीला समजतील. त्याचबरोबर मंदिर समितीच्या माध्यमातून वारकऱ्यांची आणि पांडुरंगाची सेवा करणाऱ्या मंदिर समितीच्या सेवकांच्या आकृतीबंधाला मंजुरी दिल्याची घोषणा श्री. फडणवीस यांनी केली.\n‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाच्या माध्यमातून भीमा नदीच्या उगमापासूनचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. पंढरपूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांना केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्यामुळे या रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्यांची कामे गतीने सुरू आहेत. पंढरपूर शहरातील रस्ते विकासासाठी नगरोत्थान प्रकल्पामधून 180 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. शहरातील रस्त्यांची काही कामे बाकी असल्यास त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, त्यालाही मान्यता दिली जाईल. तसेच पंढरपूर शहरासाठी भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्याचेही काम वेगाने सुरु असल्याचे ते म्हणाले.\nनामदेव महाराज स्मारकाचा आरखडा तयार असून या स्मारकाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल,यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. एकनाथ महाराज पालखी मार्गासह 65 एकराच्या विकासाला निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच यात्रा अनुदानही 5 कोटीपर्यंत वाढविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी महसूलमंत्री श्री. पाटील म्हणाले, भक्त निवासाच्या माध्यमातून अतिशय सुंदर वास्तू उभारण्यात आली आहे. मंदिर समितीच्या माध्यमातून पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या वारकऱ्यांची यामुळे सोय झाली आहे. वारकऱ्यांसाठी यापुढेही मंदिर समितीने नवनवीन संकल्पना राबवाव्यात.\nयावेळी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मंदिर समितीच्या वतीने डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल भोसले यांनी केले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य, वारकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच��च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nशेतकरी, गरीबांसाठी सरकारचा ‘सबका साथ सबका विकास’वर भर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nस्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील पर्यटनस्थळांचे गुजरात आणि महाराष्ट्र सरकारमार्फत तयार होणार सर्किट – पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा प्रस्ताव\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुल���\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/gazal-a-k-gazal/", "date_download": "2021-06-17T20:38:05Z", "digest": "sha1:Y7ERJLNE66DUUH5NXSJ2JW5NYS3ZCWR5", "length": 21580, "nlines": 143, "source_domain": "yashwantho.com", "title": "गझल वेदना | गजल अेके गजल | गझलेची इत्यंभूत माहिती | A K Shaikh Sir | जेष्ठ गझलकार | YashwantHo.com", "raw_content": "\nगझल वेदना – गझल अेके गझल – गझलेची इत्यंभूत माहिती\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\n“गझलसदृश्य कविता वगैरे काही नसतेच. एकतर गझल असते नाही तर गझल नसतेच – अे.के. शेख सर.\n किती सोप्प्या शब्दात गझलेची व्याख्या आणि ओळख करून दिली आहे शेख सरांनी. ‘गझल फक्त ऐकायला आवडतात आणि गझल हा आपला प्रांत नाही’ इथपासून ते ‘मलाही गझल लिहायला जमतेय आणि हा गझलेचा प्रांत कसलाच भारी, बेधुंद करणारा आहे’ असं वाटण्यापर्यंतचा माझा प्रवास फक्त आणि फक्त शेख सरांमुळे झालाय.\nडाव मित्राचे होते नेमके\nघाव मित्राचेच होते नेमके..\nमी मला माहीत होतो कोण तो\nआव मित्राचेच होते नेमके..\nशेवटी तोट्यात विकले मी मला\nभाव मित्राचेच होते नेमके..\n अे.के. शेख सरांनी कसलंच सुंदर लिहिलंय हे त्यांच्या मी वाचलेल्या गझलांमधली ही माझी सगळ्यात आवडती गझल आहे. शेख सरांचं ‘गजल वेदना’ हे पुस्तक अगदी अचानकच माझ्या वाचनात आलं होतं, त्यातली ही ‘डाव’ नावाची गझल.\nमी सरांच्या एका गझललेखनाच्या कार्यशाळेत मध्यंतरी सहभागी झाले होते. त्यात सादरीकरणाचा भाग समजवताना स्वतः सरांकडूनच ही ‘डाव’ गझल ऐकण्याचा योग आला आणि उत्तम सादरीकरणाचं उदाहरण प्रत्यक्षात शिकता आलं.\nगझल नुसती लिहायला शिकून फायदा नाही. (मुळात ते सुद्धा फार अवघड आहे तसं म्हंटलं तर, पण सरांनी अगदी सोप्पं करून सांगितलं म्हणून सहज समजलं) गजल सादर करण्याआधी सरांनी या गझलेची जी प्रस्तावना सांगितली होती, त्यामुळे तर ही गझल अजूनच चांगली लक्षात राहिली.\nआणि त्या प्रस्तावना सांगण्याच्या पद्धतीमुळे\nपाहिले जेव्हा तिच्या नावापुढे\nनाव मित्राचेच होते नेमके\nहा शेवटचा शेर तर असं काळजात चर्रss करून जातो की, नंतरही बराच वेळ आपण गझलेतल्या नायकाला काय वाटलं असेल, याचा विचार करण्यात हरवून जातो.\nकार्यशाळेमध्ये गझललेखनातले बारकावे, गझलमधले विविध प्रकार, मतला, शेर, मक्ता, काफिया, रदीफ, वृत्त व मात्रांमधील फरक, गझल सादरीकरणातील प्रस्तावनेचे महत्व, त्याची पूर्वतयारी, गझलमधील शुध्दलेखनाचे नियम, शब्दांचे वजन याबद्दल सरांनी खूप ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले होते.\nमुसलसल गझल म्हणजे एकाच विषयावरची गझल, गैरमुसलसल गझल, मुरद्दफ म्हणजे रदीफ असलेली गझल, गैर मुरद्दफ गझल, सौती काफिया असलेली गझल, त्रिवार काफिया असलेली गझल, ���ोटी बहर म्हणजे अगदी लहान वृत्तात लिहिलेली गझल, लंबी बहर,… बापरे असे अजून किती प्रकार आहेत गझलेचे. आणि हे सगळे मला शेख सरांमुळे शिकता आले. म्हणजे मी अजून शिकतच आहे, पण या सर्व प्रकारांची ओळख करून घेता आली आणि माझ्या गझललेखनाच्या प्रवासात काही प्रमाणात का होईना ती वापरता येत आहे, हेही माझ्यासाठी खूप आहे.\nसरांची ‘ गरिबाच्या लग्नाला’ ही गाजलेली गझल देखील खूप सुंदर आहे.\nगरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय\nम्हागाईने पिचलेल्यांना होळी काय\n किती साधे सोप्पे शब्द पण एकदम अंतर्मुख करतात वाचताना. सूचक वाक्यरचना, काव्यात्मक ठेका आणि मनाचा ठाव घेणारी अकृत्रिमता त्यांच्या काही गजलांमधील शब्द अतिशय साधे सोप्पे वाटत असले, तरी काहींमधील शब्द आपला शब्दसंग्रह वाढवणारे सुद्धा आहेत.\nगझलेइतकंच मला शेख सरांच्या नम्र, सकारात्मक आणि सतत प्रसन्न व चिरतरुण व्यक्तीमत्वाबद्दल देखील फार कुतुहुल वाटतं. त्यांचं हे ऋजु व्यक्तिमत्व त्यांच्या गजलांमधूनही दिसतं. म्हणूनच सोडून गेलेल्या सखीला दूषण न देता ते म्हणतात,\nतू दिल्या जखमांत, मी हरवून गेलो\nअन् तुला विसरायचे विसऱून गेलो\n स्वतःचा त्रास सांगतानाही इतकं हळुवारपणे व्यक्त होणं ही वेगळीच कला आहे. सरांच्या कार्यशाळेमुळे मी त्यांच्या संपर्कात आले आणि मराठी गजल छंदांचा त्यांचा अभ्यास, गजलचा प्रसार करण्यासाठीची त्यांची तळमळ व शिकवण्याची पद्धत सगळ्यांमुळे मी भारावून गेले. सरांनी मराठी गझलांची अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचं ‘गजल अेके गजल’ हे पुस्तक तर गजललेखनाचा सक्षम पाया तयार करण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे.\nशेख सर, आर्तता, कारुण्य, विरह, वेदना, त्या वेदनेतील तगमग आणि दाहकता जेवढी प्रखरतेने आपल्या शेरातून मांडतात तेवढीच निरामय मैत्री, त्याग, प्रीतीतलं हळवेपण व्यक्त करतात. उदा: ही पुढील गजल बघा, दोन वेळा वाचली तरी पाठ होईल इतकी सुबक शब्दांची बांधणी असलेली..\nवळते बघते नुसते हसते आश्चर्यच ना\nजाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना..\nरागावुन पत्राचे माझ्या करते तुकडे\nकपट्यांना हृदयाशी धरते आश्चर्यच ना..\nआणि मनात होकार पण वरवर नकार दर्शविणाऱ्या प्रेयसीचं किती सहज सुंदर वर्णन केलंय बघा या पुढील ‘तू मला भेटू नको’ नावाच्या गझलमध्ये..\nतू मला भेटू नको नाराज असल्यासारखी\nतू अशी वागू नको प्रेमात नसल्यासारखी..\nहास तू गे चेहरा फुलतो कसा हसल्यावरी\nका परीक्षेला जशी दिसतेस बसल्यासारखी..\nमी गझल लेखनाचा, वृत्त, शेर, मात्रा, शब्दांचं वजन इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी शेख सरांची ही पुस्तकं वाचत असल्याने मला प्रत्येक गझलेतून काही ना काही घेण्यासारखं वाटलं, आणि जर तुम्हाला गझल लेखन शिकायचं असेल तर ‘गजल अेके गजल’ हे पुस्तक वाचा असं मी आवर्जून सांगेन.\nशेवटी गझलेबद्दल अेके शेख सरांच्या शेरातच सांगायचं तर,\nकुठल्या तोंडाने सांगावी गजलवेदना\nकसल्या शब्दांनी मांडावी गजलवेदना..\nहिंदुस्तानी मन काळीज अन् रक्त आमुचे\nपरकी तुम्हा का वाटावी गजलवेदना..\nमाय मराठी भाषा अमुची खास लाडकी\nएक विनंती की जाणावी गजलवेदना..\nगझलेला जाणून घेण्याची एक बहुमूल्य संधी आता लवकरच येत आहे..\nशेख सर त्यांच्या गझल लेखनाच्या Online कार्यशाळेतून आपल्या सर्वांना शिकवायला पुन्हा एकदा येत आहेत. कार्यशाळेची माहिती खाली देत आहे. अजून काही अडचण भासल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.\nकार्यशाळेची नोंदणी YKLM Android App वरून करण्यासाठी इथे click करा\nपुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.\nवाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.\nवाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.\nअश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)\nता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.\nता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.\nतुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय\nमराठ��� वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\n६ जादुई सवयी दिवस बनवणाऱ्या\n[…] अशी अक्षरे दिली आहेत. याआधी तुम्ही ‘गझल ए के गझल’ पुस्तकाबद्दल वाचलं असेल तर […]\nReply\t१० आत्मचरित्रं - स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी\n[…] म्हणणाऱ्या माई, बहिणाबाई, सुरेश भट, ए. के. शेख यांच्या कवितांचं, गझलांचं ऋण मान्य […]\n[…] आहे. याच संदर्भात याआधी सरांनी ‘गझल एके गझल’ नावाची वीस पानी पुस्तिका प्रकाशित […]\nयक्षांची देणगी – विज्ञानकथांचा खजिना\nसमांतर – शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा\nआम्ही Facebook वर सुद्धा आहोत\nप्रत्येक पोस्टची अपडेट मिळवण्यासाठी खाली SUBSCRIBE करा\nयूपीएससी ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी पुस्तकं\n विद्यार्थी आणि नवोदित वाचकांसाठी मार्गदर्शन\nकथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा\nठाम निर्णय कसे घ्यायचे\nरत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी\nकमी बजेटमध्ये जास्त पुस्तकं कशी वाचावीत\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nप्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’\nमॅक्झिम गोर्की – आई\nवाचनाची आवड जपण्यासाठी, वाचनाच्या सर्वांगीण विकासासाठी, आमच्या प्रत्येक पोस्टची पहिली अपडेट मिळवण्यासाठी, SUBSCRIBE करा\n यशवंतहो.com वर आपलं स्वागत\nविविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.\nWhatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.\nचांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/investment-opportunities-in-this-ipo-in-the-near-future/", "date_download": "2021-06-17T21:22:47Z", "digest": "sha1:ANTOF6N5WCWZXJJ2JW3ED7MBJII63ARO", "length": 6063, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "Investment Opportunities in this IPO in the Near Future", "raw_content": "\nआगामी काळात या आयपीओमध्ये असेल गुंतवणूकीची संधी\nआगामी काळात या आयपीओमध्ये असेल गुंतवणूकीची संधी\nमुंबई – सध्या स्टॉक मार्केट सर्वोच्च पातळीवर आहे. आयपीओ मार्केटदेखील सक्रिय होत आहे. कारण आपण मागील २ आठवड्यांपासून आयपीओच्या अनेक बातम्या येत असल्याचे आपण पाहिले आहे. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी रिसर्च असोसिएट श्री यश गुप्ता यांनी सांगितले.\nपुढील काही महिन्यात ऑनलाइन पोर्टल झोमॅटो, कार ट्रेड आणि फार्मा सेक्टरमध्ये ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस यासारख्या विविध क्षेत्रांतून आपल्याला आयपीओ (IPO) दिसतील. या सर्वांसह भारताच्या इतिहासात २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत येणारा सर्वात मोठा आयपीओ (IPO) आहे. पेटीएम (One97 Communication) आयपीओचा आकार सुमारे ₹२१०००-₹२२००० कोटींमध्ये असून त्याचे एकूण मूल्य १,८०,००० कोटी रुपयांचे आहे. मागच्या वेळी २०२० मध्ये सर्वात मोठा आयपीओ कोलइंडियाचा ₹१५,४७५ कोटींचा होता.\nकाही आयपीओमध्ये (IPO)आम्हाला दीर्घकालीन शक्यता वाटते. तर काहींमध्ये थोड्या नफ्याची शक्यता वाटते. त्यामुळे गुंतवणूकदार येत्या काही महिन्यांत आयपीओ मार्केटमधील चांगल्या रिटर्नसाठी तयारी करत आहेत. पूर्वीच्या वर्षी आम्ही नाझारा टेक्नोलॉजीज (४३% वृद्धी), एमटीएआर टेक्नोलॉजीज (८८% ची वृद्धी) अशा अनेक स्टॉकमध्ये चांगले लिस्टिंग मिळवून दिले. पुढील काही महिन्यांत काही नव्या आयपीओंची अशाच प्रकारची कामगिरी आम्हाला अपेक्षित आहे. विविध मार्केट रिपोर्टनुसार, झोमॅटो, कार ट्रेड, ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आणि आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी सारखे आयपीओ पुढील काही तिमाहीत आयपीओच्या (IPO) तारखा निश्चित करत आहेत.\nनाशिककर नागरीकांसाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या महत्वाच्या सूचना\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७८ तर शहरात २७५ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/11/16/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-1-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T21:39:17Z", "digest": "sha1:7INJNLMC6CT6HVA4T66X25WQP3GHPOXM", "length": 16405, "nlines": 56, "source_domain": "mahiti.in", "title": "पांढरे केस काळे करा फक्त 1 कांदा वापरून जाणून घ्या आयुर्वेदिक व नैसर्गिक उपाय… – Mahiti.in", "raw_content": "\nपांढरे केस काळे करा फक्त 1 कांदा वापरून जाणून घ्या आयुर्वेदिक व नैसर्गिक उपाय…\nनमस्कार मित्रांनो , आज आपण एका अत्यंत महत्वाच्या समस्ये वर उपाय पाहणार आहोत, ही समस्या आहे पांढऱ्या केसांची …\nआजकाल अगदी कमी वयात म्हणजे अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप वाढलंय आणि ह्याच्या माग अनेक कारणं आहेत ती सुद्धा आपण पाहणार आहोत आणि अकाली पांढरे झालेले केस कसे काळे करायचे यावर आपल्या व्हिडिओ मध्ये एक रामबाण औषध आम्ही सांगणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे केस सद्या काळे आहेत पण पांढरे होण्याच्या मार्गावर आहेत जे कालांतराने पांढरे होऊ शकतात आशा लोकांनी सुद्धा जरी हा उपाय वापरला तर त्यांचे सुद्धा केस काळे राहतील ते अकाली पांढरे होणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की की वयो मानानुसार म्हणजे आपलं ज्या वेळी वय होईल, आपण ज्या वेळी 45-50 या टप्प्या मध्ये जाऊ, त्यावेळी मात्र केस पांढरे होणारच, त्याला पर्याय नाही .\nहा तरी सुध्दा जरी त्या वयोगटाच्या व्यक्तींनी हा उपाय केला तरी देखील काही प्रमाणात त्यांना त्यांचे केस काळे ठेवण्यास किंवा पांढरे केस काळे होण्यास मदत होऊ शकते ही जी माहिती आम्ही या ठिकाणी एकत्रित केली आहे ही विविध जे स्रोत आहेत म्हणजे इंटरनेट वर आणि इतर माहिती जे स्रोत आहेत त्या माध्यमातून गोळा केली आहे..ज्यांना स्किन चे प्रॉब्लेम असतील, ऍलर्जी असेल या लोकांसाठी विशेष सूचना आहे त्यांनी हा उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा/ वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा .. चला तर आपण माहिती करून घेऊयात ….\nवरील उपाय करण्यासाठी आपल्या लागणारा अत्यंत बहुमूल गुणी असणारा त्याचा नाव आहे कांदा ..तर आपण एक कांदा घ्यायचा आहे. कांद्याच्या 2 जाती आहेत त्यामध्ये एक पांढरा कांदा आणि लाल कांदा. तर पांढरा कांदा उपलब्ध झाला तर अतिशय चांगलच आहे ..लाल कांद्या पेक्षा जास्त गुणकारी पांढरा कांदा आहे..पांढऱ्या कांद्या मुळे लवकर गुण येऊ शकतो… लाल कांदा सुद्धा चांगला आहे, त्यातही विषय नाही दुसर साहित्य म्हणजे चाकू किंवा सूरी अस कोणतही साहित्य वापरा, कांदा कापताना मध्यम बारीक चिरून घ्यायचा आहे\nमित्रांनो, केस पांढरे होण्याचे जी अनेक कारण असतात त्या कारणांमध्ये आपण जर एखाद्या गोष्टीच व्यसन आपल्याला असेल, उदारणार्थ- सिगारेट, तंबाखू, दारू वगैरे तर त्यामुळे सुद्धा केस पांढरे होणं ही समस्या होऊ शकते. तसेच आपण जर आजारी असू आणि एखाद्या औषधाचा जर खूप मोठ्या कालावधी साठी जर आपण वापर केला त्याने सुद्धा किंवा दीर्घकाळ जर आपण एखादे औषध घेत असू तर त्याचा सुद्धा परिणाम आपले केस पांढरे होण्यावरती झालेला दिसून येतो…आपल्या शरीरामध्ये मेल्यानीन नावाचा एक रंगद्रव्य असतो. तो मेल्यानीन द्रव्य आपले केस काळे करण्यासाठी महत्वाचा असतो.\nतर एखाद्या कारणास्तव मेल्यानीन च प्रमाण कमी झालं तरी सुद्धा आपले केशर पांढरे होऊ शकतात. तर आपण आपला कांदा चिरून घ्यायचा आहे हा चिरलेला कांदा आपण मिक्सर मध्ये टाकणार आहोत आणि मिक्सर मध्ये टाकल्या नंतर आपण त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जितकी बारीक पेस्ट करता येईल तितकी बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपण एक स्वच्छ धुतलेले कापड घ्यायचं आहे रुमाल असेल तरीसुद्धा चालेल. ते कापड एका वाटीवर ठेवायचं आहे आणि आपण केलेली कांद्याची बारीक पेस्ट त्या कापडावरी ठेवून केलेली पेस्ट गाळून घ्यायची आहे. गाळल्यामुळे काय होईल तर कांद्याचा जो रस आहे हा रस त्या वाटीमध्ये आपल्याला मिळेल हा रस वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे.\nह्या आपण काढलेल्या रसाचा उपयोग करायचा आहे सकाळी अंघोळीपूर्वी …तर हा रस अंघोळीपूर्वी आपल्या डोक्यांवरील केसांना लावायचा आहे. आपण ज्या प्रकारे केसांना तेल लावून केसांच्या मुळा पर्यंत तेल जाई पर्यंत चोळतो त्याच प्रकारे हा कांद्याचा रस केसांच्या मुळा पर्यंत जाई पर्यंत चोळायच आहे जेणेकरून हा रस डोक्याच्या त्वचेत मुरला पाहिजे,केसांच्या मुळात मुरला पाहिजे आशा प्रकारे आपल्याला रस डोक्यावर केसांना चोळायच आहे इंग्लिश मध्ये आपण त्याला मॉलिश म्हणतो त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे .. यानंतर आपण हा रस अर्धा तास केसांमध्ये मुरू द्यायचा आहे. अर्ध्या तासानंतर आपण अंघोळ करताना स्वच्छ डोक धुऊन घ्यायचं आहे. दिवसभर ठेवायचं नाह , कांदा हा तिखट गुणधर्माचा आहे तो दिवसभर ठेवायची गरज नाही..अर्ध्या तासाने तुम्ही तुमच डोकं स्वच्छ धुऊन टाका..\nतर मित्रांनो, असा हा उपाय तुम्ही दररोज सकाळी पंधरा दिवस जरी केलात तर तुम्हाला हळू हळू दिसू लागेल की तुमचे पांढरे केस हे हळू हळू काळे व्हायला लागलेत… मित्रांनो केस पांढरे होण्याचे जे प्रमाण वाढलंय त्यामध्ये आपला आहार सुद्धा कारणीभूत आहे..आपल्या आहारात जर जीवनसत्व ब, प्रथिनं, कॉपर, आयोडीन इत्यादी घटकांचा आभाव असेल म्हणजे हे घटक असणारे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेत नसू तरी सुद्धा आपले केस अकाली पांढरे होऊ शकतात ..याचा अर्थ असा की हे घटक असणारे पदार्थ आपल्या आहारात घेतले पाहिजेत खाल्ले पाहिजेत .\nअनुवंशिकता हा एक घटक आहे की जो आपले केस अकाली पांढरे करतो. आपल्या वडिलांचे, आईचे, आजोबांचे किंवा आज्जी यांचे केस जर अकाली पांढरे झाले असतील तर त्यांच्याकडून ते अनुवंशिकतेनं ते आपल्याकडे येऊ शकत. त्यानंतर अस्वच्छता हे एक कारण आहे. आपण जर आपल्या केसांची योग्य ती निगा राखत नसू किंवा आपल्या कडून वारंवार जे लोक शहरामध्ये राहतात त्यांना धुळीचा आणि धुराचा सामना करावा लागतो त्याला प्रदूषण आपण म्हणतो. तर या प्रदूषणा मुळे सुध्दा आपले केस अकाली पांढरे होतात तर ही जी सर्व काही कारणे आहेत ही केस पांढरे होण्याची कारणे आहेत …\nकोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article 2 दिवसात चेहरा उजळेल, पिंपल्स, काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती रामबाण उपाय…\nNext Article मांजर आडवे जाणे शुभ कि अशुभ \nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/midc-will-finally-be-held-at-sirsala-of-parli-approval-of-industry-department-nrdm-140822/", "date_download": "2021-06-17T21:06:24Z", "digest": "sha1:CLZSXWLCP3MCM5L4UULAQMWQAYN2W5CF", "length": 14340, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "MIDC will finally be held at Sirsala of Parli, approval of industry department nrdm | परळीच्या सिरसाळा येथे अखेर एमआयडीसी होणार, उद्योग विभागाची मंजुरी... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nराज्य सरकारचा मोठा निर्णयपरळीच्या सिरसाळा येथे अखेर एमआयडीसी होणार, उद्योग विभागाची मंजुरी…\nमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी या त्यांच्या मतदारसंघात दिलेल्या एका वचनाच्या पुर्तीच्या दिशेने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जमिनीवर एम आय डी सी उभारण्याच्या प्रस्तावास उद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे खाजगी सचिव उमेश वाघ यांनी मुंडेंच्या कार्यालयास पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी या त्यांच्या मतदारसंघात दिलेल्या एका वचनाच्या पुर्तीच्या दिशेने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जमिनीवर एम आय डी सी उभारण्याच्या प्रस्तावास उद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे खाजगी सचिव उमेश वाघ यांनी मुंडेंच्या कार्यालयास पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.\nपरळी तालुक्यातील सिरसाळा येथील अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीवर औद्योगीक क्षेत्र – 2 अंतर्गत एम आय डी सी उभारण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाला केली होती. विधानसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या अधिवेशनादरम्यान यासंदर्भात ना. देसाई यांच्याशी चर्चा करून एम आय डी सी प्रस्तावित करण्यात आली होती.\nत्यानुसार यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीची उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करून राज्य शासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता व त्यानुसार जमीन संपादित करण्याची प्रक्रिया उद्योग विभागामार्फत सुरू होती. ना. धनंजय मुंडे स्वतः याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते.\nदरम्यान उद्योग विभागाने मोठा निर्णय घेत, परळी तालुक्यातील सिरसाळा एम आय डी सी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने धनंजय मुंडे यांचे वचनपूर्तीकडे हे मोठे पाऊल मानले जात आहे.\nइस्त्रायली गुप्तचर यंत्रणेचे ऑपरेशन; ३ पॅलेस्टिनीचा खात्मा\nलोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. या भागातील सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न वाढावे, इथल्या युवकांना इथेच रोजगार मिळावा यासाठी आपण कटिबद्ध आहोत. एम आय डी सी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने परळीच्या विकासाबाबत पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्ण होताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री आदितीताई तटकरे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.huaren-vayu.com/products/desk-fan/", "date_download": "2021-06-17T21:04:43Z", "digest": "sha1:EUVHAO4LWMELFFYO5MX2EQ65MQARZYGJ", "length": 12616, "nlines": 181, "source_domain": "mr.huaren-vayu.com", "title": "डेस्क फॅन मॅन्युफॅक्चरर्स आणि सप्लायर्स - चाइना डेस्क फॅन फॅक्टरी", "raw_content": "\nस्टँड / फ्लोअर फॅन\nयूएसबी कॅन रीचार्ज करण्यायोग्य फॅन आहे\nस्टँड / फ्लोअर फॅन\nयूएसबी कॅन रीचार्ज करण्यायोग्य फॅन आहे\nकमाल मर्यादा चाहते एचवाय -203\n8 '' टेबल फॅन / थरथरणे फॅन ग्रीष्मकालीन हवा, सनी वारा, मऊ, आरामदायक सनी वारा रचनेद्वारे डिझाइन रोटरी स्विच प्रेस पुल रॉड कंट्रोल हॅकिंग हेड 2 स्पीड कंट्रोल 60o हॅकिंग हेड वारा मार्गदर्शक ग्रीड दाट रिमूव्ह फ्रंट ग्रील फॅन ब्लेड्स साफ करण्यासाठी, अधिक सुरक्षित शांततेचे सौंदर्य, आपल्यासह उन्हाळ्यासाठी उत्पादन पॅरामीटर्स मॉडेल: एचवाय -203 पॉवर: 25 डब्ल्यू ब्लेड: 3 उत्पादनाचे आकार: 22 * ​​31 * 21 सेमी व्हॉल .: एसी 220 व्ही थरथर कापत: डावीकडे / उजवीकडे\nवायू डेस्क फॅन विन्ड इन्फिनिट एंडलेस हॅपीसिस प्रॉडक्ट पॅरामीटर उत्पादन नाव डेस्क फॅन व्हीओएल एसी 220 व पॉवर 25 डब्ल्यू मॉडेल एक्सवाय -200 फ्रिक्वेन्सी 50 एचझेड रोटिंग स्पीड 2200 आर / मिनिट ब्लेडिंग व्यास 180 मिमी गियर 2 स्पीड लांबी 34 सेमी रूंदी 18 सेमी उंची 13 सेमी नेट व्हीटीएच 660 ग्रॅम उत्पादन कार्यक्षमता कॉन्फिगरेशन्स समर मध्ये ऑफिस करणे सोपे आहे. सहजतेने सहजतेने वेगवान डबल-साइड असणारी स्क्रीन अनेक स्ट्रॉन्सिबल स्टिलिबिलिटी उपयुक्तता अनेक हंगामांसाठी शांत आणि कोमल ब्रीझ ए ...\nडेस्क फॅन एलएक्स -140\nवायू डेस्क फॅन विन्ड इन्फिनिट एंडलेस हॅपीपिनस प्रॉडक्ट पॅरामीटर उत्पादन नाव डेस्क फॅन व्हीओएल एसी 220 व पॉवर 25 डब्ल्यू मॉडेल एलएक्स 0-1-180 फ्रीक्वेंसी 50 एचझेड फिरणारी गती 2200 आर / मिनिट ब्लेडिंग व्यास 180 मिमी फॅन उंची 32 सेमी फॅन व्यास 22 सेमी फॅन जाडी 9 सेमी व्यास टीएसबी 4 जीबी टीबीएसजीबीडी क्लॅम्प ड्युअल-प्रयोजन नैसर्गिक वाईड ऑन स्कीड स्थिरता सहजतेने समायोजित करण्यासाठी अनेक स्पर्धांसाठी वेगवान हवामान शांत आणि सौम्य हवा, संपूर्ण उन्हाळ्यात डब्ल्यू ...\nआमचा फायदा 1. उत्पादन :( इ��जेक्शन मोल्डिंग, स्थापना, स्टोरेज, कडक गुणवत्ता नियंत्रण, नवीन उत्पादन डिझाइन आणि विकसित, व्यावसायिक उत्पादन लाइन आणि निश्चित तांत्रिक कामगार) हे सर्व समाकलित आहेत. २.सेवाः उत्कृष्ट परदेशी व्यापार विक्रेता, व्यावसायिक मालवाहतूक अग्रेषित करणारी कंपनी आणि सर्वोत्कृष्ट Environment. पर्यावरण संरक्षण साहित्य Modern. आधुनिक व स्टाईलिश डिझाईन Good. चांगली कारागीर 6. अल्प वितरण वेळ 7 ग्राहकांच्या बहुतेक फॅन स्टाईल पीचे समाधान करू शकते ...\nउत्पादनाचे नाव: 180o कार्टून हलवून डोके चाहता\nरेट केलेले व्होल्टेज: 220v\nरेट केलेली शक्ती: 20 डब्ल्यू\nचाहता वेग: 2300 आर / एमआयएन\nआमच्या सेवा OEM / ओडीएम क्षमता 1. मोठी किंवा छोटी ऑर्डर असो, सर्वोत्तम गुणवत्ता आणि सर्वोत्कृष्ट सेवा दिली जाईल. २. तुम्हाला कोणतीही समस्या आढळल्यास कृपया सर्व्हिस डिपार्टमेंट नंतर आमच्याशी संपर्क साधा. Patience. सर्व धैर्याने, निराकरण पद्धती प्रदान केल्या जातील. O. एक वर्षाची वॉरंटी आणि विक्रीनंतरची सेवा आमचा फायदा १. उत्पादन :( इंजेक्शन मोल्डिंग, स्थापना, स्टोरेज, कडक गुणवत्ता नियंत्रण, नवीन उत्पादन डिझाइन आणि विकसित, व्यावसायिक उत्पादन लाईन आणि निश्चित तांत्रिक कामगार) सर्व एकत्रित आहेत. 2. सेवा: एक्सेल ...\nआमच्या सेवा OEM / ओडीएम क्षमता 1. मोठी किंवा छोटी ऑर्डर असो, सर्वोत्तम गुणवत्ता आणि सर्वोत्कृष्ट सेवा दिली जाईल. २. तुम्हाला कोणतीही समस्या आढळल्यास कृपया सर्व्हिस डिपार्टमेंट नंतर आमच्याशी संपर्क साधा. Patience. सर्व धैर्याने, निराकरण पद्धती प्रदान केल्या जातील. O. एक वर्षाची वॉरंटी आणि विक्रीनंतरची सेवा आमचा फायदा १. उत्पादन :( इंजेक्शन मोल्डिंग, स्थापना, स्टोरेज, कडक गुणवत्ता नियंत्रण, नवीन उत्पादन डिझाइन आणि विकसित, व्यावसायिक उत्पादन लाईन आणि निश्चित तांत्रिक कामगार) सर्व एकत्रित आहेत. 2. सेवा: एक्सेल ...\n10 इंच एअर सर्कुलेशन टेबल लहान चाहता\nहा चाहता एक घरगुती चाहता आहे, दोन वेग, वेग बचत, वीज बचत, मऊ वारा, कमी आवाज, कार्यालय आणि घरगुती वापरासाठी योग्य. स्थापना सोपी आणि सोयीस्कर आहे, थोडी जागा घेते आणि नेणे सोपे आहे. हा आपला उन्हाळ्याचा आदर्श साथीदार आहे. त्वरित तपशील मॉडेल: एचवाय-२ 8 Power उर्जा स्त्रोत: इलेक्ट्रिक प्रकार: एअर कूलिंग फॅन इंस्टॉलेशन: टेबल सामग्री: प्लास्टिक पॉवर (डब्ल्यू) : सुमारे Vol व्होल्टेज (व्ही): Di० ���्यास (मिमी): २२० रुंदी * उच्च (मिमी): २ 250० * 285 नेट वेट (के ...\nपत्ता: क्रमांक 3434 Sh शुआंगकियाओ रोड, झाओकियाओ व्हिलेज, होंगझिया टाउन, तैझहौ सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nअधिक फॅन ब्लेड अधिक चांगले आहेत का\nत्यानुसार बेस्ट आउटडोअर सीलिंग फॅन्स ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/mns/", "date_download": "2021-06-17T20:34:52Z", "digest": "sha1:43BHJIJEUOCEDVCVUIVFOSKLC4Y33ESB", "length": 12565, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "mns Archives - बहुजननामा", "raw_content": "\nVideo : ‘त्या’ निर्दयी आईला ‘मनसे’च्या महिलांनी शिकवला धडा\nनागपूर : बहुजननामा ऑनलाईन - सासू सोबत झालेल्या घरगुती वादातून एका निर्दयी महिलेने तिच्या 6 महिन्याच्या चिमूकल्याला अमानुष मारहाण केली होती. ...\n, खा. संजय राऊतांचे सूचक वक्तव्य\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj ...\nराज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘राजकारणात काहीही घडू शकतं’\nमुंबई: बहुजननामा ऑनलाइन - राज्याच्या राजकारणात शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही ...\nराज-उद्धव एकत्र येतील काय राज यांचे अवघ्या 2 शब्दात मार्मिक उत्तर, म्हणाले….\nबहुजननामा ऑनलाईन - राज्याच्या राजकारणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार ...\nनवी मुंबईत भाजपला हादरे सुरुच, मोठ्या नेत्याचा ‘मनसे’त प्रवेश\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - भाजप (BJP) ला नवी मुंबईत मोठा धक्का बसला आहे. कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी ...\nमनसेनेचा CM ठाकरेंवर जोरदार निशाणा, म्हणाले – ‘… तर सरकार वाचवण्यासाठी ‘होम’मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (दि. 26) वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ...\nलसीकरण केंद्रावरील हस्तक्षेप थांबविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे ‘मनसे’कडून स्वागत\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - लसीकरण केंद्रांवरील गोंधळ दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कडक पावले उचलली आहेत, याचे ...\n‘रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दुसऱ्या लाटेत राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने ...\nमनसेचा PM मोदींसह CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मन की बात आहे, पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत’\nबहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, बेड, इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे ...\nमनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक; न्यायालयाकडून जामीनावर सूटका, जाणून घ्या प्रकरण\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकल्याप्रकरणात वानवडी पोलिसांनी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nVideo : ‘त्या’ निर्दयी आईला ‘मनसे’च्या महिलांनी शिकवला धडा\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या संशोधकांनी लावला शोध\nसुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची तोडफोड\n भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून घ्या प्रक्रिया\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून अधिक महिलांचा संसार उध्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97:TreeChart", "date_download": "2021-06-17T21:34:03Z", "digest": "sha1:IESQ5FFKZ3AHVF56LRPLYT2WTA4L5JTH", "length": 5672, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विभाग:TreeChart - विकिपीडिया", "raw_content": "\nविभाग:TreeChart/doc येथे या विभागाचे दस्तावेजीकरण तयार करु शकता\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१७ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/sharad-pawar-sanjay-raut-statement-nashik-marathi-news-253254", "date_download": "2021-06-17T21:12:42Z", "digest": "sha1:RHHKH24KE7OGRK3EIJSCMIHM2M6L7RKR", "length": 27538, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | VIDEO : \"संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर\" - शरद पवार", "raw_content": "\n\"संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतो हे आमचं मत असून त्यांनी ते मागे घेतलंय त्यामुळे वादावर पडदा पडला आहे\". असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शरद पवार यांनी नाशिकमध्ये केले. ते नाशिकच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.\nVIDEO : \"संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर\" - शरद पवार\nनाशिक - \"संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतो हे आमचं मत असून त्यांनी ते मागे घेतलंय त्यामुळे वादावर पडदा पडला आहे\". असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शरद पवार यांनी नाशिकमध्ये केले. ते नाशिकच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.\nविधानसभा निवडणूक प्रचार सुरुवात मी नाशकात केली. बदल व्हावा ही युवकांची भूमिका होती आणि त्याचा आम्हाला फायदा झाला असून पक्षांचं सरकार करतांना आम्ही काही निर्णय घेतले यात युवकांना रोजगार,औद्योगिक धोरण ठरवलं, शेती पुनर्बांधणी धोरण ठरवलं. आता या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा ही अपेक्षा आहे.\nशेतकऱ्यांच्या पाठिशी हे सरकार\nचीन सरकार प्रतिनिधी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी एकत्रित बैठक करून दिली. द्राक्ष चायनाला पाठवण्यासाठी प्रयत्न करणार असून कांदा साठा धोरण आणी निर्यातबंदी रद्द करावी याकरिता मी दिल्लीत पियुष गोयल यांना भेटणार. 85 टक्के शेतकरी, 2लाखाच्या आत असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून येत्या अंदाजपत्रकात उरलेल्या 15 टक्के शेतकऱ्यांचा विचार केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यासाठी चर्चा सुरू आहे. दिलासा कसा देता येईल हा प्रयत्न आहे. केंद्रानं अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी.\nराष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असणाऱ्यांना चर्चा करून निर्णय\nतसेच सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. सगळेच काही माहिती नसतात. महंमदअली रोडवर माझ्या सभेत हाजी मस्तान होता असंही वादळ उठलं होतं मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. परत राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असणाऱ्यांना चर्चा करून निर्णय घेणार\nक्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....\nमनसे आणी भाजप यांना एकत्र यावं असं वाटत असेल तर त्यांनी यावं\nमनसे आणी भाजप यांना एकत्र यावं असं वाटत असेल तर त्यांनी यावं तसेच. निर्भया प्रकरणात कायद्यात तरतूद असेल त्याप्रकारे फाशी द्यावी. जाहीर फाशी अशी काही तरतुद नाही. या प्रकरणात लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे.\nक्लिक करा > \"माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा\"..तिने नकार दे���ाच..\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/zonal-deputy-commissioner/", "date_download": "2021-06-17T20:56:31Z", "digest": "sha1:AQMQRHJFHM5DSOKTKD4GLXZS6FEXNNOT", "length": 7287, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Zonal Deputy Commissioner Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली \nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - मार्च एंडला झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ झाल्याचे दक्षता पथकाच्या पाहाणीतून उघडकीस आल्यानंतर एक झोनल उपायुक्त, ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली \nAnti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात, उद्यापासून राज्यभरात आंदोलन\nमुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ\nDr. Pathak eye and cataract hospital | सिंहगड रोडवरील प्रसिद्ध असलेले डॉ. पाठक डोळ्यांचे आणि मोतीबिंदू रुग्णालय चोरट्यांनी फोडले\nGangrape | रात्री ओली पार्टी अन् सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/unique-marriage-in-just-17-minutes-groom-asked-for-something-unique-as-a-dowry-shahjahanpur/", "date_download": "2021-06-17T21:07:46Z", "digest": "sha1:LB6YRHCZ65EWNNNTIAXDWJUPQOU62L5T", "length": 11064, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "काय सांगता ! होय, फक्त 17 मिनीटांमध्ये लग्न उरकलं, वरानं हुंडयात मागितली 'ही' गोष्ट - बहुजननामा", "raw_content": "\n होय, फक्त 17 मिनीटांमध्ये लग्न उरकलं, वरानं हुंडयात मागितली ‘ही’ गोष्ट\nशाहजहांपुर : वृत्तसंस्था – युपीच्या शाहजहांपुरमध्ये 17 मिनिटात झालेला आगळा-वेगळा विवाह आश्चर्य वाटण्यासारखाच आहे. शिवाय, वराने हुंड्यात काय मागितले, हे सुद्धा हैराण करणारेच आहे. हा विवाह पाटणाच्या कली देव मंदिरात झाला ज्यामध्ये वाजंत्री नव्हते, घोडा आणि वरात नव्हती. घरातील काही सदस्यांच्या उपस्थितीत वधु-वराने मंदिराला सात प्रदक्षिणा घातल्या आणि लग्न झाले. या विवाहाचा उद्देश केवळ हुंडा प्रथेचे ��च्चाटन करण्याचा होता, हा विवाह संपूर्ण भागात चर्चेचा विषय ठरला आहे.\nकलानच्या सनाय गावात राहणारे पुष्पेंद्र दुबे हे गावात शिक्षण संस्था चालवतात, त्यांचा विवाह हरदोईच्या प्रीती तिवारीसोबत ठरला होता. पुष्पेंद्र यांनी लग्न आणि वरातीच्या झगमगाटला अगोदर पासूनच विरोध दर्शवला होता. कोरोना कर्फ्यूदरम्यान गुरुवारी ठरलेल्या मुहूर्तावर काही नातेवाईकांसोबत पाटणा देव कली येथील शिव मंदिरात विवाहाचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले.\nवधु-वराने मंदिराला सात प्रदक्षिणा घातल्या आणि अवघ्या 17 मिनिटात विवाह पार पडला. या वेगळ्या विवाहाचे आणखी वैशिष्ट्य हे होते की, वराने हुंडा म्हणून केवळ एक रामायण घेतले, ते सुद्धा सासरच्यांनी खुपच आग्रह केल्यानंतर.\nपुष्पेंद्र आणि प्रीती यांचे म्हणणे आहे की, इतर तरूणांनी सुद्धा अशाच प्रकारे विवाह करून अनावश्यक खर्च आणि हुंडा टाळावा. सध्या त्यांच्या या पावलाचे सर्व कौतूक होत आहे.\nTags: LagnaShahjahanpurupVaranam Hundayaयुपीलग्नवरानं हुंडयाशाहजहांपुर\nआपलं गावं आपली जबाबदारी सांभाळा – उद्योजक दशरथ शितोळे\n ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातची बनावट रेमडेसिव्हिर टोचली त्यातील 90 % रुग्ण बरे\n ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातची बनावट रेमडेसिव्हिर टोचली त्यातील 90 % रुग्ण बरे\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपू��्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n होय, फक्त 17 मिनीटांमध्ये लग्न उरकलं, वरानं हुंडयात मागितली ‘ही’ गोष्ट\nGautam Adani Earning | ‘बुलेट’च्या स्पीडनं संपत्तीत वाढ गौतम अदानी यांनी यावर्षी दररोज कमावले 2000 कोटी रुपये, ‘या’ कंपन्यांमुळे मोठी कमाई\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\nMaratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर\n भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/curfew-in-the-district-after-11-am-from-monday", "date_download": "2021-06-17T19:50:57Z", "digest": "sha1:OE4HPSHO4QEZKIB63CQ4XKD73TZOHTH6", "length": 10153, "nlines": 61, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Curfew in the district after 11 a.m. from Monday", "raw_content": "\nसोमवारपासून जिल्ह्यात पंधरा दिवस 11 वाजेनंतर कर्फ्यु\nकरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गल्लीबोळातील विक्रेत्यांवरही होणार कडक कारवाई\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असून गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने जिल्ह्यात सोमवार पासून पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन राहणार आहे.\nयामध्ये गल्ली बोळांत भाजीपाला, फळ विक्रेत्यांसह दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.\nपोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, उपायुक्त संतोष वाहुळे उपस्थित होते.\nपुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने याबाबत संपुर्ण शासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. यामध्ये अत्यावश्य सेवेसाठी नागरिकांना मुभा दिली. परंतु नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहे. यातच भाजी व फळ विक्रेत्यांकडे प्रचंड गर्दी होत आहे. यातच कोविड सेंटर व रुग्णालयात नागरिक थेट रुग्णाजवळ जात असल्याचे दिसून येत आहे.\nतसेच लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने त्यामुळे देखील कोरोनाचा प्रसार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासठी बे्रक द चैनला 1 जून पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या पंधरा दिवसात शहरात सकाळी 11 वाजेनंतर कडक निर्बध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहे.\nसकाळी 11 नंतर लागणा कर्फ्यु\nब्रेक द चेन अंतर्गत जिल्हा प्रशानाकडूप क्रॅक डाऊन करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना सकाळी 7 ते 11 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र नागरिक तरी देखील मेडीकलची चिठ्ठी घेवून रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांना ज्या अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करायची आहे त्यांनी ती 11 वाजेच्या आत करावी. 11 वाजेनंतर जिल्ह्यात कर्फ्यु सदृष्य परिस्थिती निर्माण केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.\nजिल्हातंर्गत प्रवासी वाहतुकीला मुभा देण्यात आली आहे. मात्र प्रवासी रिक्षाचालकांकडून रिक्षामध्ये पारदर्शक फिल्म लावणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरटीओ व पोलिस दलाकडून अशा रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी सांगितले.\n...तर गर्दी करणार्‍या विक्रेत्यांवर होणार कारवाई\nशहरातील ठराविक ठिकाणी येवून भाजीपाला व फळांची विक्री करणार्‍यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस अशा ठिकाणांवर पोलिसांसह मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी जावून त्यांची आपल्या मालाची विक्री करावीत. ज्या विक्रेत्यांकडून नियमांची अंमलबजावणी केली जाणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे देखील दाखल केली जाणार असल्याचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी सांगितले.\nकुपन असणार्‍यांनाच मिळणार लस\nपुढील पंधरा दिवसात नागरिकांनी कडक निर्बंधांचे पालन करणे आवश्यक असून नागरकांनी ते केल्यास जून महिन्यात कोरोनाची ही दुसरी लाट रोखण्यास नक्कीच मदत होईल. अन्यथा तिसर्‍या लाटेचा सामना जळगावकरांना करावा लागणार आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्रचालकांकडून एक दिवस अगोदरच नागरिकांना कुपनचे वाटप करणे गरजेचे आहे. तसेच ज्या नागरिकांकडे कुपन आहेत त्यांचेच लसीकरण होणार असून नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/bhai-vaidyas-demise-lost-democratic-values-%E2%80%8B%E2%80%8B-chief-ministers-tribute/04022128", "date_download": "2021-06-17T19:39:50Z", "digest": "sha1:A4BTLSCQ2Q2ZXX35LRIHF2WVSZIE3GW3", "length": 7605, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा पुरस्कर्ता गमावला - मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nभाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा पुरस्कर्ता गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली\nमुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि समाजातील वंचित-उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.\nमुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती लढ्यात श्री. भाई वैद्य यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न होते. मूल्यांवर निष्ठा ठेवूनही राजकारण करता येते याचा एक मानदंड त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने राज्यातील विविध सामाजिक चळवळींचा अध्वर्यू आपण गमावला आहे.\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nशेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यासंदर्भात भाजप चे निवेदन\nघरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम\nसन्मान करतांना ‍जिल्हाधिकारी मा.श्री.रविंद्र ठाकरे\nसमर्पण सेवा समिति ने किया स्वराज जननी जिजामाता को नमन\nबुटीबोरी येथील नवीन उड्डाणपुल होणार अपघात रहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न.\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ड्रायपोर्ट उभारून ६ डब्ब्यांची रेल्वे देणार\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nफेक लाईक, फालोअर्सचा उद्योजक, नेत्यांना फटका : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nJune 17, 2021, Comments Off on कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nJune 17, 2021, Comments Off on विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nJune 17, 2021, Comments Off on बाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/four-people-drawn-pench-canal-nagpur-district/12212109", "date_download": "2021-06-17T20:25:09Z", "digest": "sha1:IRE63BDNI46MRF6D6TQSBRZNBJ54QY6H", "length": 10054, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नागपूर जिल्ह्यातील पेंचच्या कालव्यात चौघे बुडाले Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यातील पेंचच्या कालव्यात चौघे बुडाले\nनागपूर : पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या तिघांसोबत तोही वाहून गेला. या घटनेत चौघेही बुडाले. यापैकी दोघींचे मृतदेह सापडले असून, दोघांचा शोध सुरू आहे. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली – मनसर दरम्यानच्या कालव्याच्या मार्गावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.\nकमलेश लालचंद जैन (कवाड) (२७), त्यांची पत्नी अंजली कमलेश जैन (कवाड) (२४), त्यांची बहीण प्रियंका राजू जैन (कवाड)कवाड (२३) तिघेही रा. महाजनवाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक व कमलेश जैन यांचा मावसभाऊ आशिष नरेंद्र जैन (गोलछा) (२३, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. आशिष हा कमलेश जैन यांच्याकडे पाहुणा म्हणून आल्याने या सर्वांसोबत पायल राजू जैन (कवाड) (२०, रा. महाजन वाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक) हे पेंच जलाशय परिसरात फिरायला जात होते. कमलेश, अंजली व प्रियंका एका मोटरसायकलवर तर आशिष व पायल स्कूटीवर होते.\nदरम्यान, कालव्याच्या पुलाजवळ कमलेशची मोटरसायकल स्लीप झाली आणि तिघेही कालव्यात पडले. आशिष स्कूटी थांबवून त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने चौघेही वाहून जाऊ लागले. त्यातच पायलने आरडाओरड केली. त्यामुळे जवळच असलेल्या हुकूमचंद बिरो यांनी शिवारातील नागरिकांना मदतीला बोलावले. नागरिकांनी अंजली व प्रियंका यांचे मृतदेह घटनास्थळापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या पटगोवारी नदीजवळ काठीने कालव्याच्या कडेला लावले. मात्र, कमलेश व आशिष वाहून गेले. माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी कमलेश व आशिषला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधारामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nशेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यासंदर्भात भाजप चे निवेदन\nघरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम\nसन्मान करतांना ‍जिल्हाधिकारी मा.श्री.रविंद्र ठाकरे\nसमर्पण सेवा समिति ने किया स्वराज जननी जिजामाता को नमन\nबुटीबोरी येथील नवीन उड्डाणपुल होणार अपघात रहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न.\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ड्रायपोर्ट उभारून ६ डब्ब्यांची रेल्वे देणार\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षप��ी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nफेक लाईक, फालोअर्सचा उद्योजक, नेत्यांना फटका : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nJune 17, 2021, Comments Off on कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nJune 17, 2021, Comments Off on विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nJune 17, 2021, Comments Off on बाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.bgtcn.com/optical-brightener-product/", "date_download": "2021-06-17T21:27:12Z", "digest": "sha1:NHJSI4LPK2ZXBBXOVTCUOHYGHKPKBYYG", "length": 11816, "nlines": 260, "source_domain": "mr.bgtcn.com", "title": "चीन ऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1 निर्माता आणि पुरवठादार | बीजीटी", "raw_content": "\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1\nनमस्कार, आमच्या उत्पादनांचा सल्ला घेण्यासाठी या\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nकडक होणे न्यूक्लीएटर बीटी -20\nपीईटी न्यूक्लीएटिंग एजंट पीईटी -98 सी\nपॉलिस्टर आणि नायलॉन न्यूक्ल ...\nऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1\nस्पष्टीकरण एजंट बीटी -9805\nऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1\nऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1पिवळसरपणा कमी करण्यासाठी, पांढर्‍यापणामध्ये सुधारण्यासाठी आणि उत्पादनाची चमक वाढविण्यासाठी बरीच सामग्री जोडली जाते. प्लास्टिक मार्केटमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याच्या उत्कृष्ट चमकण्याची क्षमता, चांगली थर्मल स्थिरता आणि बर्‍याच पॉलिमरशी सुसंगततेमुळे.\nचमकदार पिवळसर हिरवा क्रिस्टल पावडर\nपॉलिस्टर-कॉटन मिश्रित फॅब्रिकसाठी पांढरे शुभ्र आणि चमकदार परिणाम. विशेषत: पीईटी, पीपी, पीसी, पीएस, पीई, पीव्हीसी अशा विविध प्रकारच्या प्लास्टिक उत्पादनांमध्ये. परंतु पीई आणि कमी तापमानात प्लास्टिकमध्ये स्थलांतर करणे सोपे आहे.\nपीई लाइनरसह 25 किलो फायबर ड्रम.\nफिकट पिवळसर किंवा दुधाचा पांढरा पावडर\nपीव्हीसी, पीएस, पीई, पीपी, एबीएस, थर्माप्लास्��िक प्लास्टिक, एसीटेट फायबर, पेंट, कोटिंग आणि प्रिंटिंग शाई इत्यादींसाठी एक चांगला पांढरा चमकणारा एजंट.\nपीई लाइनरसह 25 किलो फायबर ड्रम.\nहलका पिवळा क्रिस्टल पावडर\nपीव्हीसी, पॉलीप्रोपीलीन, पारदर्शक उच्च-दर्जाच्या प्लास्टिक उत्पादनांसारख्या विविध प्लास्टिक आणि प्लास्टिक उत्पादनांसाठी चांगला पांढरा रंग प्रभाव. पांढरे होणे प्रभाव अधिक उत्कृष्ट आहे. विशेषत: पीव्हीसी मऊ उत्पादनांमध्ये अनुप्रयोग.\nपीई लाइनरसह 25 किलो फायबर ड्रम.\n(टिप्पणी: आमच्या उत्पादनांची माहिती केवळ संदर्भासाठी आहे. कोणत्याही अनपेक्षित परिणामामुळे किंवा त्याच्यामुळे पेटंट विवादासाठी आम्ही जबाबदार नाही.)\nऑप्टिकल ब्राइटनर एजंट ओबी प्रोसेसिंगच्या सर्व टप्प्यावर पॉलिमरच्या ऑप्टिकल ब्राइटनरसाठी उपयुक्त, थायोफेनेडीयल बेंजोक्झाझोल क्लासचे उच्च आण्विक वजन ऑप्टिकल ब्राइटनर आहे.\nऑप्टिकल ब्राइटनर्स अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन शोषून आणि निळा प्रकाश पाठवून कार्य करतात. उत्सर्जित निळा प्रकाश पॉलिमरचा पिवळा रंग कमी करेल. व्हाइटनिंग एजंटच्या उपस्थितीत, जसे की टीओओ 2, चा वापर ओबी -1 एक चमकदार पांढरा किंवा \"पांढर्‍यापेक्षा पांढरा\" देखावा तयार करेल.\nद सीबीएस -127 पॉलिमर, विशेषत: पीव्हीसी आणि फेनिलेथिलीन उत्पादनांसाठी लागू एक ऑप्टिकल ब्राइटनर आहे. हे रंगद्रव्य म्हणून पॉलिमरमध्ये जोडले जाऊ शकते. कमी एकाग्रता वापरल्यास चमकदार पांढरा रंग उत्पादनांवर सादर होईलसीबीएस -127एकत्र anatase टायटानिया सह. च्या एकाग्रतासीबीएस -127 रुटल एनाटेस टायटानिया वापरल्यास अप-अप केले पाहिजे.\n(संपूर्ण टीडीएस विनंतीनुसार प्रदान केला जाऊ शकतो “आपला संदेश सोडा”)\nमागील: गंध दूर करणारे\nपुढे: पॉलिस्टर आणि नायलॉन न्यूक्लेटर पी -24\nऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nटियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि\nबी 603 युनायटेड बिल्डिंग, क्र .51 यॉयबी रोड, हेक्सी जिल्हा, टियांजिन, चीन.\nआमच्या उत्पादनांविषयी विचारपूस करण्यासाठी, कृपया आम्हाला आपला ई-मेल द्या आणि 24 तासांच्या आत आमच्याशी संपर्क साधा.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sambit-patra-horoscope-2018.asp", "date_download": "2021-06-17T19:45:45Z", "digest": "sha1:MF7EFEMRDHVI4N3P542Z6MYGIGPXO5TL", "length": 20239, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Sambit Patra 2021 जन्मपत्रिका | Sambit Patra 2021 जन्मपत्रिका Sambit Patra, Politician", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Sambit Patra जन्मपत्रिका\nरेखांश: 85 E 56\nज्योतिष अक्षांश: 20 N 26\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nSambit Patra प्रेम जन्मपत्रिका\nSambit Patra व्यवसाय जन्मपत्रिका\nSambit Patra जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nSambit Patra ज्योतिष अहवाल\nSambit Patra फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nअचानक आर्थिक नुकसान संभवते. प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. बाहेरच्या जमिनींतून तुम्ही विस्थापित व्हाल, तिथून रवानगी होईल किंवा त्याबाबत समस्या उद्भवतील. कुसंगत जडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आरोग्य कमकुवत राहील आणि तुम्हाला अनेक विकार होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक स्थानालाही धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींसोबत वाद होतील.\nतुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.\nतुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.\nहा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.\nतुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईळ. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.\nया कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल काळ नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कदाचित असे काम कराल, ज्यातून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही. अचानक नुकसान संभवते. धोका पत्करण्याच्या वृत्तीला खिळ घालावी लागेल, कारण हा फार अनुकूल काळ नाही. लहान-सहान मुद्यांवरून नातेवाईक आणि मित्रांशी वाद होतील. मोठे निर्णय घेऊ नका कारण गोत्यात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित अशी काम��� करावी लागतील, ज्याचे कोणत्याही प्रकारचे श्रेय तुम्हाला मिळणार नाही. या काळात महिलांना मासिक पाळीच्या समस्या उद्भवतील, तसेच हगवण आणि डोळ्यांचे विकारही संभवतात.\nनोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या Sambit Patra ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/orange-alert-to-mumbai-due-to-cyclone-tautke/", "date_download": "2021-06-17T21:33:40Z", "digest": "sha1:6L6ZKFBTAYDE7BMDR7P57X5QVLBKJ7DT", "length": 7734, "nlines": 62, "source_domain": "janasthan.com", "title": "Orange alert to Mumbai due to Cyclone Tautke", "raw_content": "\n‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईला ऑरेंज अलर्ट :अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी\nछायाचित्र -सौजन्य सोशल मिडिया\n‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईला ऑरेंज अलर्ट :अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी\nकेरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून ‘तौत्के’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं\nमुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा(Cyclone Tautke) परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला जाणवतो आहे. रत्नागिरी व राजापूर तालुक्या जवळून गेल्यानंतर हे चक्रीवादळ पुन्हा एकदा समुद्रात आतील बाजूस सरकून त्याची उत्तरेकडे वाटचाल सुरु आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये काळ पासूनच तुफान पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासूनच जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस सुरु असून मोठया प्रमाणावर वादळी वारे सुटले आहे.\nचक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत सुमारे १२ हजार ४२० नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.\nमुंबईत चक्रीवादळाचे (Cyclone Tautke) परिणाम दिसत आहेत,मुंबईत अनेक भागात झाडं पडली आहेत, वरळी सीलिंक सुरक्षतेसाठी बंद ठेवला आहे दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे तरसमुद्राला उधाण आल्याने समुद्राचं पाणी आणि पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरल्याने नागरिक हैराण झाली आहेत मुंबईचा वरळी केळीवाडा ही जलमय झाला आहे. मुंबईतील विमानतळ खबरदारीचा उपाय म्हणून ११ ते ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.\nमुंबईत वादळाचा वेग ८० ते ९० किमी प्रति तास\n‘तौत्के’ वादळाची तीव्रता वाढली असून , मुंबईत ८० ते ९० किमी प्रति तास वादळाचा वेग आहे, हे वादळ गुजरातला १० ते ११ च्या दरम्यान पोहचेल, वादळाचा (Cyclone Tautke) गुजरातकडे जाणारा वेग ताशी १६५ किमीच्या जवळपास असणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमधील विमानतळ देखील बंद ठेवली आहेत, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळाची तीव्रता असणार आहे, इतर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं IMD चे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे.\nआजचे राशिभविष्य सोमवार,१७ मे २०२१\n‘तौत्के’ चक्रीवादळ रात्री गुजरातला धडकणार\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशि��विष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-todays-horoscope-monday-june-7-2021/", "date_download": "2021-06-17T19:37:50Z", "digest": "sha1:3DZBHYBKW7XAW4PR2L7QMNTDOAHXLM35", "length": 6829, "nlines": 75, "source_domain": "janasthan.com", "title": "Rashi Bhavishya Today Monday, June 7, 2021", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य सोमवार,७ जून २०२१\nआजचे राशिभविष्य सोमवार,७ जून २०२१\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक\nRashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००\n“आज सकाळी ९ पर्यंत चांगला दिवस, *सोमप्रदोष* आहे.”\n( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)\nमेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शत्रू पराभूत होतील. आत्मविश्वास वाढेल. छोटी मेजवानी कराल.\nवृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य नियोजन करा.\nमिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल.\nकर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. खर्चात मात्र वाढ होऊ शकते. चैनीवर खर्च कराल.\nसिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. जेष्ठ नातेवाईक भेटतील.\nकन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धावपळ वाढेल. दगदग होईल.\nतुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना यश मिळेल. शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील.\nवृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. वाहने जपून चालवा.\nधनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संतती कडून शुभ समाचार समजतील. स्पर्धेत यश मिळेल. अडथळे दूर होतील.\nमकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. मौल्यवान खरेदी चे बेत आखाल.\nकुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील.\nमीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभाचा दिवस आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. छंद जोपासला जाईल.\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक\n( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी �� 8087520521)\nसोमवार पासून नाशिक जिल्ह्यात अनलॉक असे राहणार : काय आहे आदेश जाणून घ्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pm-narendra-modi-bithday/", "date_download": "2021-06-17T21:03:33Z", "digest": "sha1:CSI3W7ML7IZOKOQTU6WX7RXBOGVS3QAS", "length": 3156, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pm Narendra Modi Bithday Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri news: वृक्षारोपणाने सेवा सप्ताहाची सुरुवात\nएमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे भारतभर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात देखील विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वृक्षारोपणाने सेवा सप्ताहाची सुरुवात…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-7518-corona-free-in-nashik-district-today/", "date_download": "2021-06-17T20:10:09Z", "digest": "sha1:JKY7OLITXQMEXM3XICZLMK7UMDAXRDDQ", "length": 9151, "nlines": 80, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update :7518 corona Free in Nashik District today", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात आज ७५१८ कोरोना मुक्त : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ %\nनाशिक जिल्ह्यात आज ७५१८ कोरोना मुक्त : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ %\nमागील २४ तासात जिल्ह्यात २२७६ नवे रुग्ण तर शहरात ९९९ कोरोनाचे नवे रुग्ण : २८४० कोरोनाचे संशयित :३४ जणांचा मृत्यू\nनाशिक – (Corona Update) आज नाशिक जिल्ह्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक झाला असून जिल्ह्यात आज ७५१८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. हि नाशिकरांसाठी दिलासादायक बाब आहे. सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोना मुक्त होत आहेत. आज जिल्ह्यात २२७६ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ९९९ नवे रुग्ण आढळले आहेत.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९३.२३ % झाली आहे.आज जवळपास २८४० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३४ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २० जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १२ ,मालेगाव महापालिका हद्दीत २ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ९९९ तर ग्रामीण भागात १२६८ मालेगाव मनपा विभागात ९ तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९४.१९ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण २०६९३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १०७३३ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ६३४३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९२.२१%,नाशिक शहरात ९४.१९ %, मालेगाव मध्ये ८६.५५ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.३९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ %इतके आहे.\nआज शहराची स्थिती (Corona Update) – शहरात ९९९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण २२१९ क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत २,१४,०९५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २,०१,६५३ जण कोरोना मुक्त झाले तर १०,७३३जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३४\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४००४\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – १७०९\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १५\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २५५९\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ९\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३४\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२२३\nजिल्ह��यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ६३४३\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\n६० वर्षावरील नागरीकांची मोफत RT-PCR टेस्ट : दातार कॅन्सर जेनेटिक्सने केली मोठी घोषणा\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१४ मे २०२१\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/repeal-unjust-ideal-tenant-act/", "date_download": "2021-06-17T19:35:23Z", "digest": "sha1:SPWN4R5BR4IK4PHC73QZ4XWB5O4IFLFS", "length": 9827, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'अन्यायकारक आदर्श भाडेकरू कायदा रद्द करा' - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/देश-विदेश/‘अन्यायकारक आदर्श भाडेकरू कायदा रद्द करा’\n‘अन्यायकारक आदर्श भाडेकरू कायदा रद्द करा’\nखासदार राहुल शेवाळे यांची पंतप्रधानांकडे लेखी मागणी\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nमुंबईसह देशभरातील भाडेकरूंसाठी अन्यायकारक असणारा नवा ‘आदर्श भाडेकरू कायदा’ त्वरित रद्द करावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या कायद्यामुळे मुंबईतील सुमारे 15 हजार भाडेकरूंना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.\nखासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, नव्या कायद्यनुसार भाडेकरूंना बाजारभावाने घरभाडे द्यावे लागणार आहे. तसेच सलग दोन मह��न्यांचे भाडे न दिल्यास घरमालक भाडेकरूला घरातून काढू शकेल. तसेच भाडेकरूने घर खाली करण्यास नकार दिल्यास दुप्पट भाडे आकारले जाईल. कायद्यातील या तरतुदी जाचक असून सामान्य भाडेकरूंवर अन्याय करणाऱ्या आहेत.\nआदर्श भाडेकरू कायदा हा अन्यायकारक असून त्याचा निषेध शिवसेनेच्या वतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत करण्यात येईल. लोकसभेतही याविरोधात आवाज उठवून हा कायदा मागे घेण्यास केंद्र सरकारला आम्ही भाग पाडू.\n– खासदार राहुल शेवाळे\n'समिती स्थापन न करताच मुख्याधिकाऱ्यांनी निधी केला खर्च'\nसार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा : उपमुख्यमंत्री\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nसत्या नाडेला मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्त\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nलसीकरणामुळे झाला मृत्यू ;देशातील पहिलीच घटना\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/11/11/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T20:30:57Z", "digest": "sha1:UVD6O2BKJHZD7M4NKMZPDVPGIEQMCP6G", "length": 24222, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "“आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” च्या वतीने काढला जुलूस”", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\n“आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” च्या वतीने काढला जुलूस”\nअंबरनाथ/विशेष प्रतिनिधी : प्रत्येक समाजात लोक हे आपापले सण साजरे करताना दिसतात, परंतु याठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक दिसत नसून सर्व समाजाचे लोक हे याठिकाणी आहेत हि एक आनंदाची गोष्ट आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव देखील तेवढ्याच प्रमाणात आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार अब्दुल सत्तार वणू हे कोणत्याही गोरगरिबांवर अन्याय झाल्यास त्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात. तसेच वणू हे गोरगरिबांसाठी ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्ध���ीने ते करत असतात. “आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” या संस्थेला कुठलीही मदत लागल्यास सदामामांना आठवण करा, मामा सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे मार्गदर्शन राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी करत उपस्थित सर्व नागरिकांना “ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे-धेंडे यांनी हि मोलाचे मार्गदर्शन करत “ईद-ए-मिलाद”च्या शुभेच्छा दिल्या.\nमोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही “ईद-ए-मिलादुननबी” या सणाचे औचित्य साधून “आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” च्या वतीने जुलूस/मिरवणूक काढण्यात आली होती. तत्पूर्वी “ईद-ए-मिलादुननबी” निमित्त अंबरनाथ पश्चिमेकडील वणू निवास, हनुमान नगर, फॉरेस्ट नाका याठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका प्रज्ञा बनसोडे-धेंडे, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, उद्योजक अरुण पाटील, भटके विमुक्त सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुंदर नंदलाल डांगे, प्रेस क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष कमर काझी, पत्रकार उस्मान शाह, टीम-द-युवाचे अध्यक्ष योगेश चळवादी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नजीर ठाणगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी “मिलाद” चे पठण करून करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सत्तार वणू यांनी आलेल्या मान्यवरांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अल्लाहबक्श शेख, समीर सिद्दीकी, ह्दयनारायण पांडे, मेहबूब अमीन शेख, मुन्ना खान, बादशाह शेख, असलम शेख, इम्तियाज मुस्तफा शेख, अरविंद जैस्वार, प्रदीप गुप्ता, मोहन पवार, पंढरी जाधव, बळीराम पाटील, रघुनाथ मावरे, शिवाजी जाधव, किशोर महाजन, शांताराम दोरिक, व्ही तंगराज, नूरजहाँ शेख, वैशाली दोरिक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर वणू निवास हनुमान नगर येथून जुलूस/मिरवणूक काढण्यात आली, सदर मिरवणूक हि कल्याण-बदलापूर महामार्गे होत लादीनाका, बुवापाडा, भेंडीपाडा, विमकोनाका, उलनचाळ होऊन कोहोजगांव येथील हजरत गैबन शाह बाबा दर्गाह येथे ‘मजार’ वर फुलाची चादर पेश करत समाप्त झाली.\nहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष अब्दुलसत्तार वणू यांच्यासह उपाध्यक्ष इमामसाब शेख, सचिव जाफर वणू, सहसचिव बादशाह शेख, कार्याध्यक्ष नवाज वणू, खजिनदार अब्दुल रेहमान खान, सदस्य अब्दुल रहीम शेख, प्रदीप तांबोळी, संतोष गुप्ता, असलम शेख आदींनी प्रयत्न केले. विशेष करून खजिनदार अब्दुल रेहमान खान यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष नवाज वणू यांनी केले.\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nनात्याला काळिमा फासणारी घटना\nथेट जनतेतून होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता सदाशिव (मामा) पाटील यांची निवड\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्य��लयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कर���्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.bgtcn.com/company-profile/", "date_download": "2021-06-17T20:03:16Z", "digest": "sha1:SY2PQH2ZPRZC2STBZ6QMSLBE77VNABAM", "length": 12660, "nlines": 173, "source_domain": "mr.bgtcn.com", "title": "कंपनी प्रोफाइल - टियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि.", "raw_content": "\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nनमस्कार, आमच्या उत्पादनांचा सल्ला घेण्यासाठी या\nटियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि. (चीन बीजीटी) एक औद्योगिक आणि वाणिज्य संस्था आहे जी उच्च तंत्रज्ञान रसायने तयार आणि निर्यात करण्यात गुंतलेली आहे. चीन बीजीटी २००० साली स्थापित केली गेली. मुख्य उत्पादने म्हणजे विविध क्लिअरिंग एजंट, इतर न्यूक्लिटिंग एजंट आणि रीसायकल प्लास्टिकसाठीचे अ‍ॅडिटीव्हज जे दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधील जवळजवळ २० वर्षांपासून चांगल्या आणि स्थिर असलेल्या निर्यातीत निर्यात केले जातात. गुणवत्ता.\nचीन बीजीटी स्पष्टीकरण देणारा एजंट, कडकपणा वाढवण्यासाठी न्यूक्लियटिंग एजंट आणि Cry-क्रिस्टल न्यूक्लियटिंग एजंट यासारख्या न्यूक्लियटिंग एजंटची संपूर्ण श्रेणी पुरवतो. या उत्पादनांचा वापर पीपी, पीई, पीईटी, पीबीटी, नायलन, पीए, ईव्हीए, पीओएम आणि टीपीयू इत्यादींमध्ये केला जाऊ शकतो. चीन बीजीटी तसेच ग्राहकांना खर्च वाचविण्यास आणि उत्पादनाला अधिक नफा मिळवून देण्यासाठी रीसायकल प्लास्टिक उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी विविध पदार्थांचा पुरवठा केंद्रीकृत केला जाऊ शकतो, जसे की गंध रिमूव्हर, इंक रीमूव्हर, स्टीकर रिमूव्हर, फ्लेव्होरिंग एजंट इ. चीन बीजीटी तसेच ग्राहकांना खर्च वाचविण्यास आणि उत्पादनाला अधिक नफा मिळवून देण्यासाठी रीसायकल प्लास्टिक उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी विविध पदार्थांचा पुरवठा केंद्रीकृत केला जाऊ शकतो, जसे की गंध रिमूव्हर, इंक रीमूव्हर, स्टीकर रिमूव्ह���, फ्लेव्होरिंग एजंट इ.\nटियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि. (चीन बीजीटी) एक औद्योगिक आणि वाणिज्य संस्था आहे जी उच्च तंत्रज्ञान रसायने तयार आणि निर्यात करण्यात गुंतलेली आहे. चीन बीजीटी २००० साली स्थापित केली गेली. मुख्य उत्पादने म्हणजे विविध क्लिअरिंग एजंट, इतर न्यूक्लिटिंग एजंट आणि रीसायकल प्लास्टिकसाठीचे अ‍ॅडिटीव्हज जे दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधील जवळजवळ २० वर्षांपासून चांगल्या आणि स्थिर असलेल्या निर्यातीत निर्यात केले जातात. गुणवत्ता.\nचीन बीजीटी स्पष्टीकरण देणारा एजंट, कडकपणा वाढवण्यासाठी न्यूक्लियटिंग एजंट आणि Cry-क्रिस्टल न्यूक्लियटिंग एजंट यासारख्या न्यूक्लियटिंग एजंटची संपूर्ण श्रेणी पुरवतो. या उत्पादनांचा वापर पीपी, पीई, पीईटी, पीबीटी, नायलन, पीए, ईव्हीए, पीओएम आणि टीपीयू इत्यादींमध्ये केला जाऊ शकतो. चीन बीजीटी तसेच ग्राहकांना खर्च वाचविण्यास आणि उत्पादनाला अधिक नफा मिळवून देण्यासाठी रीसायकल प्लास्टिक उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी विविध पदार्थांचा पुरवठा केंद्रीकृत केला जाऊ शकतो, जसे की गंध रिमूव्हर, इंक रीमूव्हर, स्टीकर रिमूव्हर, फ्लेव्होरिंग एजंट इ. चीन बीजीटी तसेच ग्राहकांना खर्च वाचविण्यास आणि उत्पादनाला अधिक नफा मिळवून देण्यासाठी रीसायकल प्लास्टिक उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी विविध पदार्थांचा पुरवठा केंद्रीकृत केला जाऊ शकतो, जसे की गंध रिमूव्हर, इंक रीमूव्हर, स्टीकर रिमूव्हर, फ्लेव्होरिंग एजंट इ.\nव्हर्च्युट म्हणजे पहिला आणि नफा खात्री आहे. व्यवसायातील ही आपली मार्गदर्शक विचारसरणी आहे.\nव्हर्च्युट म्हणजे पहिला आणि नफा खात्री आहे. व्यवसायातील ही आपली मार्गदर्शक विचारसरणी आहे.\nउच्च तंत्रज्ञान असल्याने, बीजीटी उत्पादनांमध्ये उच्च स्पष्टता, विषाक्तपणा, गंध नसलेली वैशिष्ट्ये आहेत आणि एसजीएसने “फूड सेफ्टी अँड टॉक्सिसिटी टेस्ट” आणि आरओएचएस चाचणी दिली आहे. उत्पादने अन्न संपर्कात लागू केले जाऊ शकते. चीन बीजीटी आमच्या तंत्रज्ञान उत्पादनावर आधारित, परदेशात आणि देशांतर्गत अधिक कंपन्यांशी जवळच्या आणि दीर्घ सहकार्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. चीन बीजीटी आमच्या ग्राहकांना केवळ चांगली उत्पादनेच नव्हे तर स्थिर दर्जाची, प्रामाणिक आणि चांगली सेवा देखील ���ुरवतील. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या: www.bgtcn.com आणि www.bestchemical.cn किंवा वेबसाइटवर सूचीबद्ध केल्याप्रमाणे ईमेल बॉक्सद्वारे आमच्याशी संपर्क साधा.\nटियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि\nबी 603 युनायटेड बिल्डिंग, क्र .51 यॉयबी रोड, हेक्सी जिल्हा, टियांजिन, चीन.\nआमच्या उत्पादनांविषयी विचारपूस करण्यासाठी, कृपया आम्हाला आपला ई-मेल द्या आणि 24 तासांच्या आत आमच्याशी संपर्क साधा.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/you-can-be-owner-of-farm-land-even-dont-have-money-know-the-scheme/", "date_download": "2021-06-17T21:33:32Z", "digest": "sha1:UEB2WONY7YGN62VKFTV5XYK526RLN7V3", "length": 9667, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना\nअगदी बरोबर तुमच्याकडे पैसा नसला तरी तुम्ही शेत जमिनीचे मालक होऊ शकता. अल्पभूधारक शेतकरी किंवा ज्यांना शेत घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही खूप भन्नाट योजना आहे. ही योजना एसबीआय बँकेची. जर तुम्ही लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहात आणि तुम्हाला शेती विकत घ्यायची असेल. तर भारतातील सर्वात मोठया स्टेट बँक इंडियाने शेतकऱ्यांसाठी जमीन खरेदी योजना आणली आहे.\nया योजनेचा उद्देश काय -\nएसबीआय (लँड परचेस स्कीमचा) जमीन खरेदी योजनेचा उद्देश हा आहे की, छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे. किंवा ज्यांच्याकडे शेती करण्यायोग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेताना किंवा या योजनेतून कर्ज घेण्यासाठी एक अट आहे. अर्जदारावर कोणत्या दुसऱ्या बँकेचे कर्ज नसावे.\nजाणून घ्या योजनेची वैशिष्टये\nखालील गोष्टींसाठी कर्ज दिले जाईल.\n१ ) जमीन खरेदी\n२) जमीन विकास, सिंचन विकास ( जमिनीच्या एकूण किमतीच्या ५०% पेक्षा जास्त नसावी)\n३ ) शेती अवजारे खरेदी\n४ ) जमीन नोंदणी फी\n५ ) कर्जाच्या रकमेच्या ८५% पर्यंत कर्ज मिळेल.\n६ ) गहाण असलेली जमीन घेण्यासाठी\n१ ) लहान आणि अल्पभूधारक शेतकरी ज्याकडे ५ एकरपेक्षा कमी कोरडवाहू शेती आणि २.५ एकरपेक्षा कमी सिंचित जमीन.\n२ ) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने ���ागच्या दोन वर्षांपासून नियमित कर्जाची परतफेड केली असावी.\n३ ) इतर बँकेत खाते असणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात परंतु त्यांना इतर बँकेत असलेलं कर्ज बंद करावी लागतील.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा बेरोजगार तरुणांना मिळणार नोकरीच्या भरभरून संधी\nस्वतःचा व्यवसाय करा सुरु: पंतप्रधान भारतीय जन औषधि योजनेतून पैसे कमावण्याची मोठी संधी\nनाशिक येथे 21 ते 25 जून पर्यंत रोजगार मेळावा, बेरोजगार युवकांसाठी संधी\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना; जाणून योजनेची सर्व माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lecture-by-dr-raghunath-mashelkar/", "date_download": "2021-06-17T21:13:03Z", "digest": "sha1:SUGMQCZYEJFJOVOVZTSZ3E7HFWQE5RCY", "length": 4171, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lecture by Dr. Raghunath Mashelkar Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon News: आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न…\nएमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाट दाखवण्याचे काम हे शिक्षकांचे असून आत्मनिर्भर भारतासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे हा विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे…\nTalegaon Dabhade News: शिक्षकदिनी डॉ रघुनाथ माशेलकर यांचे झुमवर व्याख्यान\nएमपीसी न्यूज- शिक्षक दिनानिमित्त दि. 5 सप्टेंबर (शनिवार) रोजी जागतिक शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्या मंदिर संस्था, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, स्नेहवर्धक मंडळ,…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lets-donate-plasma/", "date_download": "2021-06-17T21:28:15Z", "digest": "sha1:DZXVQRDGUFMSZBZIKOZXBLGOU27M4YBS", "length": 3234, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "let's donate plasma' Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान…\nएमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2020 दरम्यान 'चला कोरोनाला हरवूया, चला प्लाझ्मा दान करुया' या मोहिमेअंतर्गत 'प्लाझ्मा दान संकल्प' अभियान राबविण्यात येणार आहे.यासाठी …\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2021-06-17T20:43:37Z", "digest": "sha1:7NZG6BQVAHHGQYYCPEUQWTWFB7LL53SV", "length": 8595, "nlines": 321, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mk:Нобелиум\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: am:ኖብሊየም\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: bs:Nobelij\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: vep:Nobelii\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ia:Nobelium\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Нобелий\nसाचा:माहितीचौकट मूलद्रव्य पॅरामीटर रिप्लेसमेंट using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ga:Nóbailiam\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mrj:Нобелий\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: war:Nobelyo\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kv:Нобелий\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hif:Nobelium\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: my:နိုဘယ်လီယမ်\nसांगकाम्याने वाढविले: cv:Нобели, lij:Nobelio\nसांगकाम्याने वाढविले: stq:Nobelium, ur:Nobelium\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-nagar-district-kotwali-police-station/", "date_download": "2021-06-17T20:27:27Z", "digest": "sha1:DD6FS2A2VMGLXKT6U2TQC5VQZXAUNMAJ", "length": 12394, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "पोलिस ठाण्यातच राडा ; 'त्याने' पकडली सहाय्यक निरीक्षकाची गचांडी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nपोलिस ठाण्यातच राडा ; ‘त्याने’ पकडली सहाय्यक निरीक्षकाची गचांडी\nपोलिस ठाण्यातच राडा ; ‘त्याने’ पकडली सहाय्यक निरीक्षकाची गचांडी\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्याने पोलीस ठाण्यातच त्याच्याविरोधात तक्रारीसाठी आलेल्या बहिणीसोबत वाद घालून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गचांडी पकडली. तसेच पोलिस ठाण्यातील प्रिंटर व संगणक खाली पाडून नुकसान केले. कोतवाली पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला. तसेच पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोके आपटून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.\nकोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बापूसाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्‍वर रामचंद्र जाधव (रा.लिंक रोड, केडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याचे बहीण व पत्नी सोबत वाद झाले होते. त्यांना मारहाण करून पळून जाताना तो दुचाकीवरुन पडून जखमी झाला होता. पत्नी व बहिण मारहाणीची फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात आल्या. त्यावेळी जाधव हाही पोलीस ठाण्यात आला. त्याने पोलीस ठाण्यातच बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मोठमोठ्याने आरडाओरडा करून माझी अगोदर फिर्याद घ्या, असे तो म्हणू लागला.\nपोलीस ठाण्यातील संगणक व प्रिंटर टेबलावरून खाली टाकून नुकसान केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे सदर घटनेची माहिती घेत असताना जाधव याने त्यांची गचांडी पकडून धक्काबुक्की, शिवीगाळ केली. तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. मी आत्महत्या करतो, असे म्हणून त्याने पोलिस ठाण्यातील खिडकीवर जोरात डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला.\nयाप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी बापूसाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून जाधव याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातच सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गचांडी पकडण्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोबाईल हॅक करून केला अपप्रचार\nपुण्यात मतदानाची शाई दाखवा अन् मिळवा बंपर ऑफर्स\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nPune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ…\nDigital Media | डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट��रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nNational Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर \nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल दुष्परिणाम;…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी…\nPune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून…\nभरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू\nPF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील…\nPradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gadgets-news-marathi/a-short-video-like-tiktok-will-appear-on-facebook-a-new-feature-may-be-official-soon-22000/", "date_download": "2021-06-17T21:32:33Z", "digest": "sha1:YDSY3SINHVRFGOJ3HB3I3YBVA5VYOBNY", "length": 13663, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A short video like TikTok will appear on Facebook, a new feature may be official soon | फेसबुकवर दिसणार TikTok सारखे शॉर्ट व्हिडिओ, आलं नवं फीचर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nगॅजेटफेसबुकवर दिसणार TikTok सारखे शॉर्ट व्हिडिओ, आलं नवं फीचर\nसोशल मीडिया ॲप फेसबुकवर अनेक युजर्सचा शॉर्ट व्हिडिओ टिकटॉक सारखा अंदाज पाहायला मिळत आहे आणि कंपनी लवकरच या फीचरची अधिकृत घोषणाही करू शकते. या फीचरची टेस्टिंग काही युजर्ससोबत करण्यात येत आहे आणि भारतात टिकटॉक ॲप बॅन केल्यानंतर फेसबुकसाठी हे नवीन फीचर आणण्याची ही उत्तम संधी आहे. इंस्टाग्रामवर यापूर्वीच हे फीचर आलं आहे.\nनवी दिल्ली : भारत सरकारने जूनच्या अखेरीस 59 चाइनीज ॲप्स बॅन केले आहेत. याचा सर्वाधिक फटका शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म TikTok ला बसला आहे. या ॲपचे भारतात कोट्यावधी युजर्स होते आणि डाउनलोडच्या बाबतीत याने फेसबुकलाही मागे टाकलं होतं. भारतात ॲप बॅन केल्यानंतर त्याला पर्याय म्हणून अनेक ॲप्स आहेत पण आता फेसबुकही टिकटॉक सारखं फीचर आपल्या अधिकृत ॲपमध्ये समाविष्ट करणार आहे.\nसोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या इंस्टाग्राम ॲपमध्ये Reels नावाने शॉर्ट व्हिडिओ शेअरिंगचे फीचर दिले आहे आणि आता अधिकृत ॲप फेसबुकमध्येही असा ऑप्शन येणार आहे. फेसबुक ॲपवर युजर्सला शॉर्ट व्हिडिओ दिसत आहेत आणि स्वाइप अप केल्यानंतर युजर्स एकानंतर दुसरा याप्रमाणे व्हिडिओ पाहू शकणार आहे. याचा इंटरफेस टिकटॉकशी काहीसा मिळताजुळताच देण्यात आला आहे. ‘गैजेट्स नाउ’ हिंदीच्या टीमने स्वत: या फीचरचा वापर आणि चाचपणी केली.\nफेसबुकच्या वतीने अधिकृतपणे नवीन फीचरबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलं नाही पण भारतीय युजर्सला टिकटॉकसारखा ऑप्शन देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कंपनी याचा पूर्णपणे फायदा घेणार आहे आणि आधीपासूनच असलेल्या मोठ्या युजरबेसला या नवीन फीचरवरही शिफ्ट करण्याची इच्छा आहे. या फीचरमध्ये युजर्सला Create Short Video चा ऑप्शनही दिला आहे, ज्यावर टॅप करताच फेसबुक कॅमेरा ओपन होतो.\nसोशल मीडिया तज्ज्ञ मैट नवारा यांच्या मते, या फीचरची चाचणी करण्यात येत आहे आणि सर्व युजर्सला लवकरच ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीने आधीच आपल्या इंस्टाग्राम ॲपवर रील्स अधिकृतरित्या लाँच केलं आहे. यात युजर्स आपल्या पसंतीची ऑडियो क्लिप निवडू शकतात आणि त्यावर लिंक सिंक करून व्हिडिओ तयार करू शकतात. सोबतच अनेक क्रिएटिव्ह फिल्टर्सही देण्यात आले आहेत. हे रील्स स्टोरीप्रमाणेच 24 तासांसाठीही पोस्ट करण्याची सुविधा आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, म��ंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T21:14:42Z", "digest": "sha1:UVAW5GE2GWWLJHWQJ736HR5OX6TJLVMP", "length": 12561, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "उदयनराजे Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार \nसोलापूर : बहुजननामा ऑनलाईन - अद्यापही मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नाही. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण चांगलच तापले आहे. ...\nउदयनराजे यांचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘Lokdown नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा…’\nसातारा : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत ...\nसेनेच्या बड्या नेत्यांनंतर उदयनराजेंनी घेतली काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची भेट\nसातारा : बहुजननामा ऑनलाईन - साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी ...\n‘मी उदयनराजेंना पाडलेला माणूस, माझी वाट लागली तरी चालेल पण त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही’\nबहुजननामा ऑनलाइन टीम - \"माझी आोळख ही छत्रपतींचा वारसदार आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, मी जे बोलतो तो मी ...\nमराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा, म्हणाले – ‘लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक ���ाला तर कोण थांबवणार \nबहुजननामा ऑनलाइन टीम - भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे. मराठा ...\nदुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत, ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा, उदयनराजेंची गावकऱ्यांना भावनीक साद\nबहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लांबलेल्या 14234 ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला ...\nखा. उदयनराजेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली मोदी सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी, दिला ‘हा’ सल्ला\nमुंबई : बहुजननामा ऑनलाइन : गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, सोमवारी केंद्र ...\nउदयनराजेंचं भाजपमध्ये योगदान काय राज्यसभेसाठी संजय काकडे उघडपणे मैदानात\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून आलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ आता येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यांच्या ...\n विनायक मेटेंनी दिला शिवस्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून परत एकदा वाद निर्माण झाला असून येणाऱ्या १९ फेब्रुवारीला शिवजयंती ...\n आता ‘वन मॅन शो’\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत 'छत्रपती शिवाजी महाराजांची शिकावण पाळत असून आम्ही सत्तेच्या कधीही ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाट���ल यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार \n अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ\nAjit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती\nPune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nLIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण\n तर मग करू नका ‘ही’ चूक, अन्यथा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/incident-which-change-sachin-tendulkar/", "date_download": "2021-06-17T19:34:54Z", "digest": "sha1:PZ6QZAVUL3HQCY624ETJ7BWEK4OBQ5ZD", "length": 8660, "nlines": 94, "source_domain": "khaasre.com", "title": "आचरेकर सरांच्या त्या एका थापडी मुळे घडला सचिन वाचा काय आहे तो प्रसंग.. - Khaas Re", "raw_content": "\nआचरेकर सरांच्या त्या एका थापडी मुळे घडला सचिन वाचा काय आहे तो प्रसंग..\nसचिन तेंडूलकर सह क्रिकेट मध्ये अनेक स्टार देणारे गुरु रमाकांत आचरेकर सरांचे आज २ जानेवरीला निधन झाले. क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून त्यांना अनेक लोक ओळखतात. सरांचा स्वभाव हा अतिशय शिस्तप्रिय आणि याच स्वभावामुळे क्रिकेटला अनेक हिरे मिळाले. रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा मृत्यू ८७व्या वर्षी निधन झाले. सराने सचिनला दिलेल्या एका थापडी मुळे तो कसा बदलला आज खासरे वर बघूया\nआज क्रिकेट जगतात किंवा इतर सर्व ठिकाणी सचिन धीर गंभीर दिसतो परंतु लहानपणी याच्या उलट सर्व काही होते. सचिन हा अतिशय खोडकर होता. सचिनचा मोठा भाऊ अजित तेंदुलकर यांनी त्यांना रमाकांत सरांकडे क्रिकेटच्या कोचिंग करि���ा पाठविले. कोचिंगच्या सुरवातीच्या काळात सचिन हा अनुशाषणप्रिय नव्हता तो अतिशय खोडकर होता.\n२०१७ साली सचिन ने हा किस्सा tweet करून सर्वाना सांगितला होता कि, हि गोष्ट सचिनच्या शाळेतील आहे. तो ज्युनियर टीम करिता खेळत होता आणि वानखेडे स्टेडियमला सिनियर टीम हैरिस शील्डचे फायनल खेळत होते. त्या दिवशी सरांनी सचिन करिता एक सराव सामना ठेवला होता आणि कॅप्टनला त्यांनी सांगितले होते कि सचिनला ४ नंबर ला खेळायला देणे. परंतु तो सामना सोडून वानखेडे स्टेडियमला सामना बघयला गेला. तो तिथे शाळेच्या सिनियर टीमला चीयर करायला गेला. सामना संपताच सचिनला आचरेकर सर दिसले.\nसचिन आचरेकर सरा कडे गेला आणि त्यांनी त्याला विचारले ” आज किती रन बनविले” तो बोलला ” सर आज मी खेळलो नाही. मी सिनियर टीमला चीयर करायला आलो” आणि हे ऐकताच सचिनला आचरेकर सरांनी एक थापड बजावली. आणि त्याला सांगितले कि ” स्वतः काहीतरी हो, कि लोक तुझ्या साठी टाळ्या वाजवतील. लोकाकरिता तू टाळ्या नको वाजवू”\nहि गोष्ट सचिनच्या नेहमी करिता लक्षात राहिली आणि त्या दिवसानंतर आपल्या सरावाकडे सचिन गांभीर्याने लक्ष देऊ लागला. आणि त्याचा परिणाम आज सर्वासमोर आहे. आरचरेक सरांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं होतं. शिवाय क्रीडा प्रशिक्षकांसाठी देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता.\nआचरेकरांनी फक्त या दोन खेळाडू तेंदुलकर व विनोद कांबळी घडवले असे नाही तर भारतीय क्रिकेट संघातील अनेक माजी खेळाडूंचे ते द्रोणाचार्य आहेत. आचरेकरांनी अनेक नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज भारतीय संघाला दिले. खासरे परिवारा तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nसोनाली बेंद्रे, इरफान खान पाठोपाठ आता या मोठ्या अभिनेत्याला देखील झाला कॅन्सर\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी सैन्यात वाचा काय आहे सत्य\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी सैन्यात वाचा काय आहे सत्य\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन ��धील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/farmers-guarantee-and-agricultural-services-ordinance-2020-issued/", "date_download": "2021-06-17T20:26:44Z", "digest": "sha1:3HADX6R5EMHJCALO5YQBOP7VHZ7QGZQI", "length": 14649, "nlines": 91, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकरी हमीभाव आणि कृषी सेवा अध्यादेश 2020 जारी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकरी हमीभाव आणि कृषी सेवा अध्यादेश 2020 जारी\nनवी दिल्‍ली: आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी भारत सरकारद्वारे घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या घोषणे नंतर, कृषी आणि संलग्न क्षेत्रात कार्यरत शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भारताला चालना देण्याच्या उद्देशाने राष्ट्रपतींनी दोन अध्यादेश जारी केले आहेत.\nकृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) अध्यादेश 2020\nशेतकरी हमीभाव (हक्कांचे संरक्षण व संरक्षण) आणि कृषी सेवा अध्यादेश 2020\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकार कृषी विपणनाला कार्यक्षमता आणि परिणामकारकता प्रदान करण्यासाठी सर्वसमावेशक हस्तक्षेप करीत आहे. कृषी मालाच्या विपणनाच्या सर्वांगीण विकासात येणारे अडथळे हेरून सरकारने राज्यांसाठी मॉडेल कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन (एपीएलएम) कायदा 2017 तसेच मॉडेल कृषी उत्पन्न आणि पशुधन करार कृषी कायदा, 2018 चा मसुदा तयार करून तो प्रसारित केला.\nकोविड-19 संकटाच्या काळात जेव्हा संपूर्ण कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी संबधित कामांची तपासणी केली गेली तेव्हा, सुधारणा प्रक्रियेला गती देणे आणि कृषीमालाचा राज्यांतर्गत आणि आंतरराज्य व्यापार वाढविण्यासाठी राष्ट्रीय कायदेशीर यंत्रणा तयार करण्याची आवश्यकतेची सरकारने पुन्हा एकदा पुष्टी केली आहे. अपेक्षित खरेदीदारांची संख्या वाढवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी आपला शेतमाल विकण्याची शेतकऱ्याची आवश्यकता देखील सरकारने ओळखली आहे. शेती करारासाठी सोयीस्कर रचना आवश्यक असल्याचे देखील मान्य केले आहे. म्हणून दोन अध्यादेश जारी केले आहेत\nकृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) अध्यादेश 2020 अध्यादेशावरील राजपत्र अधिसूचना पाहण्यासाठी क्लिक करा एक अशी प्रणाली निर्माण करेल जिथे श��तकरी आणि व्यापारी शेती मालाच्या विक्री आणि खरेदीशी संबंधित स्वातंत्र्याचा आनंद घेतील जे स्पर्धात्मक पर्यायी व्यापार मार्गाद्वारे मोबदला शुल्क सुलभ करेल. हे राज्य सरकारच्या विविध कृषी उत्पन्न बाजार कायद्या अंतर्गत अधिसूचित बाजारपेठेच्या किंवा बाजार संकुल परिसराच्या बाहेर कार्यक्षम, पारदर्शक आणि अडथळामुक्त राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय व्यापाराला प्रोत्साहन देईल. याशिवाय, हा अध्यादेश इलेक्ट्रॉनिक व्यापार व त्याद्वारे संबंधित किंवा त्यायोगे संबंधित गोष्टींसाठी एक सोयीस्कर आराखडा प्रदान करेल.\nशेतकरी हमीभाव (हक्कांचे संरक्षण व संरक्षण) आणि कृषी सेवा अध्यादेश 2020 अध्यादेशावरील राजपत्र अधिसूचना पाहण्यासाठी क्लिक करा कृषी करारावर राष्ट्रीय आराखडा प्रदान करेल जो कृषी व्यवसाय संस्था, प्रक्रीयाकार, घाऊक विक्रेते, निर्यातदार किंवा शेती सेवांसाठीचे मोठे किरकोळ विक्रेत्यांसोबतच्या शेतकऱ्यांच्या भागीदारीला आणि परस्पर मान्य केलेल्या मोबदल्याच्या किंमतीच्या आराखड्यानुसार भविष्यातील शेतीमालाचे उत्पादन वाजवी व पारदर्शक पद्धतीने विक्री करण्यासाठी समर्थन आणि संरक्षण प्रदान करते.\nवरील दोन उपाय कृषी उत्पादनांमधील अडथळामुक्त व्यापार सक्षम करतील आणि शेतकऱ्यांना त्याच्या आवडीच्या प्रायोजकांसोबत व्यापार करण्यास सक्षम करतील. अत्यंत महत्त्व असलेले शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य या अध्यादेशांद्वारे प्रदान केले आहे. वरील दोन अध्यादेशांची माहिती कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाच्या agricoop.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज सर्व मुख्यमंत्र्यांना अध्यादेशाची माहिती देणारे पत्र लिहून सुधारणांच्या अंमलबजावणीत सहकार्य करण्याची विनंती केली. नवीन सुधारित वातावरणामध्ये कृषी क्षेत्राच्या विकास आणि वृद्धीसाठी त्यांच्या निरंतर सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8.html", "date_download": "2021-06-17T20:03:29Z", "digest": "sha1:IBJTF6ISL7A75YM7JODCZANS2LEZCMBI", "length": 16875, "nlines": 235, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मेघगर्जनेसह अवकाळीचा पुन्हा कहर - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमेघगर्जनेसह अवकाळीचा पुन्हा कहर\nby Team आम्ही कास्तकार\nबीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच असून, सोमवार मध्यरात्री पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मेघगर्��नेसह हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथे घडली.\nमागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत गारपीट झाली. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. दोन दिवसांच्या खंडानंतर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा जोरदार मेघगर्जना सुरू झाल्या. विजांचाही कडकडाट सुरू होता. सकाळी दहावाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने लावलेल्या हजेरीने रब्बीचा काढून टाकलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे नुकसान झाले.\nवीज पडून शेतकरी ठार\nपारगाव घुमरा (ता. पाटोदा) येथे मंगळवारी सकाळी वीज पडून शेतकरी ठार झाला. शहाजी भुंजगराव भोसले (वय ५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शहाजी भोसले सोमवारी रात्री शेतामध्ये झोपण्यास गेले होते. रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यावेळी बाहेर बैलगाडीमध्ये झोपलेल्या शहाजी भोसले यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nऊस तोडणीच्या कामातही व्यत्यय\nजिल्ह्यात यंदा ऊसलागड मोठ्या प्रमाणात झाली. काही कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असला तरी काही सुरू आहेत. हजारो हेक्टर ऊस अद्यापही शेतात उभा आहे. मात्र, पावसामुळे चिखल झाल्याने तोडणी आणि वाहतूक करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ऊस तोडणीसाठी शेतांमध्ये कोप्या करून राहिलेल्या मजुरांच्या कोप्यांमध्येही पाणी शिरले.\nमेघगर्जनेसह अवकाळीचा पुन्हा कहर\nबीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच असून, सोमवार मध्यरात्री पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथे घडली.\nमागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत गारपीट झाली. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. दोन दिवसांच्या खंडानंतर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा जोरदार मेघगर्जना सुरू झाल्या. विजांचाही कडकडाट सुरू होता. सकाळी दहावाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने लावलेल्या हजेरीने रब्बीचा काढून टाकलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे ���ुकसान झाले.\nवीज पडून शेतकरी ठार\nपारगाव घुमरा (ता. पाटोदा) येथे मंगळवारी सकाळी वीज पडून शेतकरी ठार झाला. शहाजी भुंजगराव भोसले (वय ५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शहाजी भोसले सोमवारी रात्री शेतामध्ये झोपण्यास गेले होते. रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यावेळी बाहेर बैलगाडीमध्ये झोपलेल्या शहाजी भोसले यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nऊस तोडणीच्या कामातही व्यत्यय\nजिल्ह्यात यंदा ऊसलागड मोठ्या प्रमाणात झाली. काही कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असला तरी काही सुरू आहेत. हजारो हेक्टर ऊस अद्यापही शेतात उभा आहे. मात्र, पावसामुळे चिखल झाल्याने तोडणी आणि वाहतूक करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ऊस तोडणीसाठी शेतांमध्ये कोप्या करून राहिलेल्या मजुरांच्या कोप्यांमध्येही पाणी शिरले.\nबीड beed वीज गारपीट गहू wheat सकाळ ऊस पाऊस गाळप हंगाम\nबीड, Beed, वीज, गारपीट, गहू, wheat, सकाळ, ऊस, पाऊस, गाळप हंगाम\nमेघगर्जनेसह अवकाळीचा पुन्हा कहर Rains hit Beed district again\nबीड जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच असून, सोमवार मध्यरात्री पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.\n‘स्मार्ट’मधून प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसित होणार ः कृषिमंत्री भुसे\nनऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारी\n‘स्मार्ट’मधून प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसित होणार ः कृषिमंत्री भुसे\nनऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारी\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nधामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार\nखानदेशात कांदा दरात सुधारणा\nरत्नागिरीत पंधरा केंद्रांवर सतरा हजार क्विंटल भात खरेदी\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम, अद्याप पंचनाम्याचे आदेश नाहीत\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, ��रीक्षा फॉर्म\nफार्म मशीनरी बँक योजनेत एक कोटी अनुदान मिळवा, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ngo-uttar-pradesh-first-and-maharashtra-second-297410", "date_download": "2021-06-17T20:21:26Z", "digest": "sha1:NEIF6YC5UYPPGXCROXVCK3HTOWPTP5I6", "length": 19658, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘एनजीओ’त उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर", "raw_content": "\nदेशात उत्तर प्रदेशात सर्वात जास्त स्वयंसेवी संस्था आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार देशातील टॉप टेनमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्याचा क्रमांक लागत आहे.\n‘एनजीओ’त उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर\nपुणे : देशात उत्तर प्रदेशात सर्वात जास्त स्वयंसेवी संस्था आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार देशातील टॉप टेनमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्याचा क्रमांक लागत आहे.\nविशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एकत्र येणाऱ्या व्यक्तींचा समुह म्हणजे स्वंयसेवी संस्था होय. कोणतीही आपत्ती आली की स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे येतात. सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामध्येही अनेक स्वयंसेवी संस्था नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. नागरिकांनी शक्य तेवढी मदत करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. अशा स्वयंसेवी संस्थांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करणे आवश्‍यक असते. नोंदणी झाल्यानंतर संबंधित संस्थेला प्रमाणपत्र दिले जाते.\nस्वयंसेवी संस्था एक नफारहित संस्था म्हणून काम करतात. लाभार्थी आणि संस्थेची व्याप्ती वाढविण्यासाठी, प्रकल्पामध्ये, गरजू लोकांवर, गरजू लोकांसाठी, सार्वजनिक हितसंबंधांमध्ये लाभ करून देत असतात, जेणेकरुन अधिकाधिक गरजुंना फायदा होईल. स्वयंसेवी संस्थाचे सर्व मिशन, दृष्टी, उद्दीष्ट, मानवी जीवन आणि संस्कृतीच्या व��कासासाठी असतात. अनेक संस्थांना सरकार आर्थिक मदत करते. मात्र, त्यासाठी २०१५ पासून निती आयोगाने युनिक आयडी आवश्‍यक केला. त्यासाठी संस्थांनी नोंदणी करणे आवश्‍यक असते. अशी नोंदणी केलेल्या संस्थांमध्ये उत्तर प्रदेश प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सारथी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. जावेद नगारे म्हणाले की, संस्थात्मक धोरण हे निती आयोगामार्फत राबवली जातात. संस्था हि अलिप्त राहून काम करत असते. पूर्ण संस्था एकत्रित काम करण्यासाठी निती आयोगाने नोंदणी अनिवार्य केली आहे. त्यांचा तो निर्णय योग्य आहे. त्यामुळे कोणतीही स्वयंसेवी संस्था सुरू करताना संस्थेची नावनोंदणी अनिवार्य केलीच पाहिजे. जेणेकरून संस्थांना विविध क्षेत्रातील माहिती नव्याने मिळू शकते.\nनिती आयोगाकडे नोंदणी केल्या राज्यानुसार आकडेवारी\nउत्तर प्रदेश – १२५२३, महाराष्ट्र – १२२९५, दिल्ली- ७०२७, तमिळनाडू- ६७५४, कर्नाटक- ५२७४, मध्य प्रदेश – ४६९२, गुजरात – ४१३६, आंध्र प्रदेश – ३५९२, राजस्थान- ३३९९, बिहार -३१२२, ओडिसा - २८४२, अंदमान निकोबार- ८६, अरुणाचल प्रदेश- ३१०, छत्तीसगढ – १३५९, दमन आणि दीव – १५, गोवा - १९५, हरियाणा- १९०२, जम्मू- काश्मीर- १११७, लडाक- १३७, मणिपूर- १९३७, मिझोराम – १७८, ओडीसा- २८४२, आसाम -१६८३, चंदिगढ – १६०, दादर आणि नगर हवेली - २३, हिमाचल प्रदेश -५६४, झारखंड -१४३७, केरळ- २७९६, लक्षव्दीप -२, मेघालय – २१२, नागालँड – ३२९, पुदुच्चेरी - २३३, त्रिपुरा - ३४९, उत्तराखंड – १३३१, पंजाब – ११५७, तेलंगणा - २०९२, पश्चिम बंगाल- ७०३.\nSBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती\nSBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची प्रक्रियाही स\nलॉकडाऊननंतर साखरेचे दर वाढणार की कमी होणार देशात 'अशी' आहे साखर उद्योगाची स्थिती\nपुणे : महाराष्ट्रासह देशात यंदाच्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे साखरेचा खपही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशात साखरेचे दर स्थिर राहतील, असे साखर उद्योगातील तज��ञांचे मत आहे.\nधक्कादायक : देशात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे, कोरोनाच्या संक्रमणापासून सामान्य नागरीकांबरोबरच डॉक्टर देखील दूर राहिलेले नाहीत. देशात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. एकट्या दिल्लीमध्ये सात डॉ\nसमजू नका मुलींना भार; प्रत्येक राज्यात ‘तिच्या’साठी आहे काही खास, जाणून घ्या विविध योजनांबाबत\nनागपूर : आज आपल्या देशातील बहुतांश भागात मुलगा-मुलगी हा भेद गळून पडला आहे. म्हणून तर ‘मुलगी झाली समृद्धी आली’ असे मोठ्याने ओरडून सांगणारे या देशात आहेत. जन्मानंतर तिचे जोरदार स्वागतही केले जाते. किंबहुना मुलापेक्षा मुलगीच बरी असेही काही जण सांगतात. कितीही असले तरी मुलीचे लग्न, त्यानंतर तिच\nजाणून घ्या; तुमच्या आवडत्या पाणी पुरीची 9 नावे\nसातारा : तुम्हाला माहित आहे का की पानी पुरीची भारतात 9 वेगवेगळी नावे आहेत पाणीपुरी हा भारताचा सर्वकाळ आवडता स्ट्रीट फूड आहे. पाणी पुरी देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये रेसिपी जवळजवळ एकसारखीच असते, परंतु त्यांची चव मोठ्या प्रमाणात बदलू शकते. हेच\n गेल्या २४ तासांत आढळले २५,३२० नवे कोरोना रुग्ण\nदेशाला कोरोना महामारीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे एक लाखांपेक्षा जास्त नवी रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या सहा राज्यांत ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रा\nतेलंगणात अडकलेल्या सैनिकांना मिळेना दाद..अनेक मेल करूनही नाही प्रतिसाद\nनाशिक : भारतीय लष्करात सेवा बजावल्यानंतर गेल्या 31 मार्चला सिकंदराबाद लष्कराच्या तळावर निरोप समारंभ झाला. मात्र त्याचदरम्यान देशात लॉकडाउन जाहीर झाल्याने, महाराष्ट्रातील 55 निवृत्त जवान तेथेच अडकले आहेत. इतर राज्यांनी त्यांच्या सैनिकांना ऑनलाइन परवानगी दिल्याने, तेथील जवान त्यांच्या कुटुंब\nSGFI Election : सुशील कुमारनं मारलं मैदान; महाराष्ट्राच्या शिरपेचात महासचिवपद\nसातारा : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाची (School Games Federation Of India) कार्यकारिणीची पुन्हा एकदा निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान यांची महासचिवपदी निवड झालेली आहे. तर सन 2006 पासून राष्ट्रीय शालेय महासंघ (एसजीएफआय) याचे अध्यक्षपद ऑलिंपिकपटू सुश\nखरीप कांद्याच्या उत्पादनात देशात नऊ लाख टन घट शक्य\nनाशिक : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने यंदा देशामध्ये खरीप कांद्याच्या उत्पादनात नऊ लाख टनांनी घट येण्याचा अंदाज वर्तविला आहे, तसेच बटाट्याचे पावणेदोन लाख, तर टोमॅटोचे २९ हजार टनांनी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्याच वेळी यंदाच्या पावसाने कांद्याच्या रोपांचे न\nकांद्याची मागणी नोंदवण्याची राज्यांना सूचना\nनवी दिल्ली - कांद्याच्या चढ्या दरांना आळा घालण्यासाठी आयात केलेल्या १५,००० टन कांद्याच्या पुरवठ्याचा आदेश नाफेडने आज जारी केला. या अतिरिक्त कांद्यामुळे देशातील बाजारपेठांत कांद्याचा पुरवठा वाढेल व किमती आटोक्‍यात येतील अशी आशा नाफेडला वाटते. कांदा दरवाढीने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांनाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/08/mahatma-gandhi-great-granddaughter-sentenced-to-7-years-in-prison-in-south-africa-for-fraud-and-forgery/", "date_download": "2021-06-17T19:48:00Z", "digest": "sha1:FXTDNMTG3CC75DMBSHZBS5OIFBOBM7R3", "length": 8453, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणी महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा - Majha Paper", "raw_content": "\nफसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणी महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / दक्षिण अफ्रिका, पणती, फसवणूक, बनावट कागदपत्र, महात्मा गांधी, लता रामगोबिन / June 8, 2021 June 8, 2021\nजोहान्सबर्ग – ६२ लाख रुपयांची फसवणूक आणि बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीला डर्बन कोर्टाने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी कोर्टाने आशिष लता रामगोबिन यांना दोषी ठरवले. व्यापारी असल्याचे सांगून लता यांनी स्थानिक व्यावसायिकाची ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते, असे फसवणूक झालेल्या एसआर महाराज यांनी सांगितले.\nलता यांच्यावर उद्योजक एसआर महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लताला माल आया��� करण्यासाठी व सीमाशुल्क भरण्यासाठी महाराजांनी ६० लाख रुपये दिले होते. पण असा कोणताही माल महाराजा यांच्याकडे पोहोचवण्यात आला नाही. लता यांनी आश्वासन दिले होते की या नफ्यातील काही भाग ती एसआर महाराजांना देणार आहे.\nप्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची लता रामगोबिन मुलगी आहे. डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टाने लता रामगोबिन यांना शिक्षा सुनावल्यानंतर अपील करण्यासाठी परवानगी नाकारली होती. लता रामगोबिन यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर वितरकांचे संचालक महाराज यांची भेट घेतल्याची माहिती कोर्टाला सोमवारी देण्यात आली.\nकपडे, बुटांची निर्मिती, विक्री आणि आयात महाराज यांची कंपनी करते. महाराज यांची अन्य कंपन्यांना नफा-समभागांच्या आधारे पैसेही देते. दक्षिण आफ्रिकेच्या हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी तागाचे तीन कंटेनर आयात केले असल्याची माहिती लता रामगोबिन यांनी महाराजा यांना दिली होती.\nआपल्याकडे आयात खर्च व सीमा शुल्क भरण्यासाठी पैशाची कमतरता आहे. तसेच बंदरावरुन सामान खाली उतरवण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे लता यांनी महाराजा यांना सांगितल्यानंतर लताने महाराज यांना सांगितले की तिला ६२ लाख रुपयांची गरज आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी लताने वस्तू खरेदी केला असलेला एक कागद महाराज यांना पाठवला होता. त्यानंतर हा कागद खोटा असल्याचे समोर आल्यानंतर महाराज यांनी लता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/06/20/%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T19:55:49Z", "digest": "sha1:PBSDAIGPSVLZXLM2HZXVCEHCGMYVS26I", "length": 19630, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "सव्वाचार लाखाच्या मेफेड्रीन पावडरसह एक महिला अटकेत; मुंब्रा पोलीसांची कारवाई", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसव्वाचार लाखाच्या मेफेड्रीन पावडरसह एक महिला अटकेत; मुंब्रा पोलीसांची कारवाई\nठाणे – मुंब्रा परिसर नशेडी आणि अमली पदार्थ तस्करांचा अड्डा बनत चालला आहे. अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. यात पोलीस पथकाने सापळा रचून पटेल हायस्कुल जवळ एमडी पावडर विकणाऱ्या महिलेला अटकेत घेतले. साहीदा इरफान शेख(२८) असे आरोपी महिलेचे नाव असून तिच्याकडून १९७ ग्राम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.\nअंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी तयार केलेल्या पथकाला एमडी पावडर विकणाऱ्या महिलेची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मुंब्रा पटेल हायस्कुलच्या बाजूला, सलमान बिल्डिंग खाली मुंब्रादेवी रोड मुंब्रा येथे पोहोचले. सदर महिला एमडी पावडर विक्रीसाठी आली होती. पोलीसांना संशय येताच पोलीस पथकाने तिला हटकले. तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे १९७ ग्राम एमडी पावडर सापडली. या पावडरची किंमत बाजारात ४ लाख ३३ हजार ४०० रुपये असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.\nपोलीस पथकाने आरोपीला अटक केली आहे. आरोपी मुंब्रादेवी रोड येथील पटेल हायस्कुलजवळ सलमान बिल्डिंगच्या, ए विंग रूम नं ३०१ मुंब्रा येथे राहत होती. पोलिसांनी तिच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nडान्सबारमध्ये अमाप पैसा उडविल्यानेच ‘त्या’ चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश\n6.85 लाखांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारी मोलकरीण12 तासांत तुरुंगात\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शास���ीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/colours-of-the-prison-by-arun-ferreria", "date_download": "2021-06-17T20:14:31Z", "digest": "sha1:RSTGLW55IGR2AK5O4DPY5HTEX6CQB5ZS", "length": 7055, "nlines": 106, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Colours Of The Prison by Arun Ferreria Colours Of The Prison by Arun Ferreria – Half Price Books India", "raw_content": "\nमूळ लेखक : अरुण फरेरा\nअनुवाद : रूपेश पाटकर\nअरुण फरेरांनी स्वच्छ दृष्टीने आणि तटस्थपणे तुरुंगवासातला छळ, खोटे आरोप ठेवून वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत ठेवणं, कायद्याचं राज्य या नावाखाली संपूर्ण प्रक्रियेचं बेदरकारपणे उल्लंघन करणं याची हकीगत सांगितलेली आहे. आपल्या देशातल्या हजारो-लाखो लोकांचा, स्त्रियांचा, विशेषतः ज्यांच्याकडे वकील किंवा कायदेशीर साहाय्य मिळवण्यासाठीची साधनं नसतात; त्या सर्वांचा हा अनुभव आहे. या देशाला आणखी अशा पुस्तकांची गरज आहे.\nमानवी हक्कांसाठी लढणार्‍या अरुण फरेरा या कार्यकर्त्यास नक्षलवादी असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलीस मे २००७ मध्ये अटक करतात. पुढच्या काही महिन्यांत गुन्हेगारी कटकारस्थान, खून, हत्यारे बाळगणे, दंगल माजविणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल केले जातात आणि महाराष्ट्रातील कुख्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्याला खितपत ठेवलं जातं.\nफरेरांच्या जवळपास पाच वर्षांच्या तुरुंगवासाची ही कहाणी आहे. हे वाचताना एका यातनाघराचा भयंकर तपशील आपल्या हाती लागतो. सतत होणारा छळ, मारहाण, अत्यंत भ्रष्ट व्यवस्था, कैद्यांचे परस्परांशी वागण्याचे संकेत, पाशवी अत्याचाराविरोधात कैद्यांनी पुकारलेले संप, तुरुंगाच्या संपूर्ण वातावरणात भरून असलेली असहायता आणि थोडीफार आशा पल्लवीत करणारा, कधीतरी मिळणारा दिलासा या वास्तवाशी वाचकाचा सामना होतो.\nसप्टेंबर २०११ मध्ये फरेरांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता होते. मात्र स्वातंत्र्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या फरेरांना सुटल्याबरोबर कारागृहाच्या गेटवरच स��ध्या वेशातील पोलीस पुन्हा अटक करतात. त्यांची वाट पाहत कारागृहाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या आपल्या कुटुंबीयांनाही ते पाहू शकत नाहीत आणि पुन्हा सुरू होतो त्यांचा व्यवस्थेशी संघर्ष. ज्या बनावट आरोपांमुळे त्यांना बंदिवास भोगावा लागतो, त्यातून त्यांच्या धाडसी मित्र आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने ते बाहेर पडतात.\n‘कलर्स ऑफ द प्रिझन’ ही गजाआडच्या जीवनाची सत्यकथा आहे. मात्र ही कथा वाचकांना परिचित असलेल्या फिल्मी किंवा कल्पनारम्य कादंबर्‍यांसारखी नाही. तुरुंगातील यातनामय जीवनाचे केवळ हे वर्णन नाही तर न्यायासाठी दिलेली चिवट झुंज आणि माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा अंतिमतः होणारा विजय याची ही गोष्ट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar", "date_download": "2021-06-17T20:27:38Z", "digest": "sha1:KLQMDYQIV263WFOJYU6MQKTW3675TOBO", "length": 26177, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Ahmadnagar Marathi News | Latest Ahmadnagar Local News Marathi | Shirdi News | अहमदनगर बातम्या", "raw_content": "\n200 बेडचे रुग्णालय उभारणार आमदार लंके यांचा संकल्प\nराळेगणसिद्धी (अहमदनगर) : पारनेर तालुक्यात 200 बेडचे अत्याधुनिक व सुसज्ज असे रुग्णालय तसेच मतदारसंघातील कोरोना संकटात अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणार असल्याचा संकल्प व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशा शब्दात आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लंके यांनी कोविड सेंटर तसेच ताल\nपालक गमावलेल्या मुलांना योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी डॉ. भोसले\nअहमदनगर : कोरोनामुळे (Corona) अनेक मुलांच्या पालकांचा मृत्यू (Died) झाला आहे. काही मुलांनी तर आई-वडील दोघांनाही गमावले आहे. अशा निराधार\nकर्जत पोलिसांच्या पाठीवर 'एसपीं'नी दिली कौतुकाची थाप\nकर्जत (अहमदनगर) : आपल्या कुशल आणि प्रभावी कामामुळे 'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पोलिस\nपारनेरच्या तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सुवर्ण संधी\nपारनेर (अहमदनगर) : आमदार निलेश लंके (MLA nilesh lanke) यांच्या प्रयत्नातून निघोज येथे नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत मुलांना एम.पी.एस.सी.सार\nफळ, भाजीपाला, फुलांचा बाजार\nअहमदनगर : शहरातील कोठी येथील फळ, भाजीपाला व फुल विभाग सोयीचे असून हे विभाग सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. नेप्ती उपबाजार समितीत क\nअपुऱ्या ओलीवरच पिकांचा पेरा भीमा पट्ट्यात खरीप धोक्यात\nसिद्धटेक (अहमदनगर) : भीमा पट्ट्यात पुरेशा पावसाअभावी खरीप हंगाम (kharif season) धोक्यात आला आहे. काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत, तर क\n\"सायकल रॅली ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपक्रम\"\nराळेगणसिद्धी (अहमदनगर) : एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना आज देशभरातील सायकलस्वारांनी व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त साय\nघोडेगावात विहिरीत पडून युवक ठार 200 ग्रामस्थांचे ठिय्या अंदोलन\nसोनई (अहमदनगर) : घोडेगाव (ता.नेवासे) येथील युवकाचे विहिरीत पडून मृत्यू (Died) झाला. याप्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करावा, यासाठी नाथपंथी डवरी समाजातील दोनशे जणांनी सोनई पोलिस ठाण्यावर मोर्चा आणून ठिय्या अंदोलन केले. चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस\nकणगरमध्ये नवरदेवासह 22 वऱ्हाडी कोरोनाबाधित\nराहुरी (अहमदनगर) : कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरली, लॉकडाउन (LOckdown) संपले, निर्बंध कमी झाले तसा कोरोना विषाणू हद्दपार झाल्याचा भास नागरिकांना झाला आहे. निर्बंध विसरून ते धुमधडाक्यात विवाह समारंभ (wedding ceremony) पार पडत आहेत. परिणामी, कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. विवाह समारंभ\nप्रवरा नदीपात्रात झोपून पर्यावरणप्रेमींचे वाळू उपशाविरोधात आंदोलन\nसंगमनेर (अहमदनगर) : अनेकदा प्राशासनाला विनंती करुनही तालुक्यासह संगमनेर शहरानजीकच्या प्रवरा पात्रातून (Pravara river) सुरु असलेल्या बेसुमार वाळू उपशावर कारवाई होत नाही. यामुळे संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आज सकाळी आठच्या सुमारास शहरातील व्यापारी व पर्यावरणप\nआंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण यांच्यावर अंदाधुंद गोळीबार\nनेवासे : गावातीलच दोघा हल्लेखोरांनी पिस्तूलातून झाडलेल्या अंदाधुंद गोळीबारात तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य व किक बॉक्सिंगचा आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण (वय २५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, गोळ्या झाड\nश्रीगोंद्यातील तरुणांची तिरुपती बालाजीला सायकलवारी\nश्रीगोंदे (अहमदनगर) : 'सायकल चालवा आणि इम्युनिटी वाढवा 'हा संदेश देत शहरातील आठ तरुणांनी थेट एक हजार वीस किलोमीटरचा सायकल प्रवास सात दिवसात पार करीत विक्रम केला. कोरोनाचा (Corona) वाढत्या प्रादुर्भावात या तरुणांचा हा सायकलचा (Bicycle)हजार किलोमीटरचा प्रवास कौतुकाचा विषय तर ठरला आहे. या सात\nम्युकरमायकोसिस ः लोणीत पाच महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू\nअहमदनगर/शिर्डी ः म्युकरमायकोसीस कोविडपश्चात होणारा आजार अशीच समज आतापर्यंत होती. परंतु कोविडची लागण न होताही एका चिमुरडीला या आजाराने ग्रासले. त्यातच तिचे निधन झाले. या घटनेने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. लोणीतील (राहाता) प्रवरा ग्रामीण रूग्णालयात ही घटना आज सकाळी घडली.श्रद्धा\nथोरातांमुळे आमदार झालो, कानडेंनी सांगितले राजकीय गुपित\nश्रीरामपूर ः सर्वांना सोबत घेऊन जाणारी काँग्रेसची संस्कृती आहे. त्यामुळेच भेदभाव न करता गरजेनुसार विकास कामे मंजूर होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व सर्वांच्या आशीर्वादाने आपण लोकप्रतिनिधी झालो. म्हणून सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बांधील आहोत, असे सांगत\nनाना पाटेकर धावले रोहित पवारांच्या मदतीला\nजामखेड : नाना पाटेकर यांच्या सामाजिक कामाविषयी संपूर्ण देश जाणून आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही इतर विकासकामांसोबतच जलसंधारणाच्या कामाला महत्त्व दिलंय.दोन्ही तालुक्यांत पडणाऱ्या पावसाचा थेंब ना थेंब अडविण्यासाठी आमदार रोहित पवारांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. हे\nआता कर्जत-जामखेडवर \"तिसऱ्या\"चाच डोळा\nकर्जत ः कर्जत-जामखेड शहरावर आता तिसऱ्याचा डोळा राहणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड शहरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प राबविण्यासाठी सहा कोटी ३७ लाखांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या शहरांच्या ४९ स्थळांवर स\nनगर जिल्हा परिषदेच्या भूखंडांचे होणार अॉडिट\nनगर ः जिल्हा परिषदेच्या मालकीचे किती भूखंड आहेत, त्यांवर किती अतिक्रमण झाले आहे, याची माहिती घेऊन त्या जागा भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत, या मुद्द्यावरून सदस्यांनी सभेत आक्रमक भूमिका मांडली. या प्रश्‍नावर बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन जिल्हा परिषदेच्या अ\nकर्मचाऱ्यांच्या घरभाड्यावरून जिल्हा परिषदेच्या सभेत वादंग\nअहमदनगर ः कोरोनाच्या संकटानंतर सुमारे दीड वर्षाने जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेण्यात आली. तीत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता व कर्मचाऱ्यांच्या पगारातील वसुलीसह आरोग्याच्या प्रश्‍नावरून सदस्यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीर\nगिरणीही चालवली नाही, ते कारखाना चालविण्यावर बोलतात - पिचड\nअकोले ः ‘‘तुमच्यात हिंमत असेल, तर माझाही राजीनामा घ्या. शेतकऱ्यांच्या बांधिलकीतून आम्ही काम करतो. यापूर्वी चुकीच्या पद्धतीने कारखाना बंद पडला होता. मात्र तो पुन्हा उभा केला. ज्यांनी पिठाची गिरणी चालवली नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. ‘अगस्ती’चे कर्ज फेडून तो सक्षमपणे चालवूच,’’ असा विश्‍वा\nनेवाशात झाडे जाळून कोळशाचा व्यापार, वन विभाग झोपेत\nनेवासे : झाडे जाळून कोळशाची विक्री व अवैध वृक्षतोड करणाऱ्या टोळ्यांनी सध्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मोठमोठ्या झाडांना लक्ष्य केले आहे. आदल्या रात्री झाडांच्या बुंध्यांना आग लावून, दुसऱ्या रात्री ती पाडून लाकडासह कोळसा विकण्याचा उद्योग सध्या नेवासे तालुक्यात जोरात सुरू आहे. नेवासे-श\nबेलवंडी बनतेय कोरोना हॉटस्पॉट, रूग्णसंख्या वाढतीच\nश्रीगोंदे : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण कमी होत असतानाच, बेलवंडी येथे मात्र संख्या कमी होत नसल्याने गावकरी व प्रशासन चिंतेत आहे. गावात आजही ॲक्टिव्ह ४८ रुग्ण आहेत. रुग्णसंख्या वाढण्याची कारणे शोधून गावकऱ्यांनी आता कोरोनाच्या हद्दपारीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, शासकीय\nवडापावमुळे सापडले सोनई गावची झोप उडवणारे चोरटे\nसोनई (अहमदनगर): चार संशयित चोरटे सोनई बसस्थानक समोरील एका हाॅटेलात वडा-पाववर ताव मारत होते. त्यांनी आणलेल्या वाहनावर तरूणांच्या संशयाच्या नजरा पडल्या. आपण पकडले जावू या शक्यतेने चारहीजण गडबडीत मोटार चालू करून पळाले. ग्रामसुरक्षा दलाचे युवक व पोलिसांनी चारपैकी तिघांना मोरया चिंचोरे शिवारात\nसहकारी बँकेत पदवीधरच डायरेक्टर ः रिझर्व्ह बँकेकडून हालचाली\nअहमदनगर ः नोकरीत असलेली शिक्षणाची अट आता राजकारणातही आणली जात आहे. अगदी सरपंचपदासाठीही शिक्षणाची अट केली आहे. त्यामुळे बऱ्याच पुढाऱ्यांना गावकीच्या राजकारणात उतरता आले नाही. आपल्या सुनबाई, नातवाला पुढे करून त्यांनी राजकारणाची हौस भागवून घेतली. हाच नियम आता सहकाराच्या राजकारणात येणार आहे. र\nओढ्या-नाल्यावरील बांधकामांना नगररचनाची मंजुरी, सफाई कागदावर\nनगर ः महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची आपत्ती व्यवस्थापनाची कामे कागदोपत्री उरकण्याचा घाट घातला आहे. शहरातील ओढ्या-नाल्यांवर महापालिकेच्या नगररचना विभागाने बांधकामाचे परवाने दिल्यामुळे ओढ्या-नाल्यांची सफाई वरच्यावर उरकावी लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून ७० टक्के काम झाल्याचे सांगण्यात येत आह\nऑनलाईनमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांनी टिकविला गुणवत्तेचा टक्का\nअहमदनगर : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावाचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला असला तरी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या (Zilla parishad schools) गुणवत्तेवर फारसा परिणाम झालेला नाही. कोरोना काळात शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. (zilla parishad schools have maintai\nदर गुरुवारी धावणार भुसावळ-दौंड पॅसेंजर\nश्रीरामपूरः मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणारी झेलम, हावडा एक्सप्रेस व अन्य एक्स्प्रेसला दौंड-मनमाड मार्गावर थांबा असलेल्या येथील (बेलापूर) रेल्वेस्थानकाची तिकिटे मिळत नाही. अनेक प्रवासी या रेल्वेगाड्यातून श्रीरामपूरला जाण्यासाठी प्रवास करतात, तेव्हा पुणे-मनमाड आरक्षणाचे तिकिट\nपवारांमुळे कर्जत-जामखेड अॉक्सीजनबाबत स्वयंपूर्ण\nकर्जत : कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्यासह देशात ऑक्सीजन तुटवड्यामुळे सर्वच यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या अडचणीच्या काळात दोन्ही तालुक्यात ऑक्सीजनचा तुटवडा होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी आमदार रोहित पवार यांनी घेतली.कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णांसाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/why-babar-azam-getting-trolled/", "date_download": "2021-06-17T21:24:24Z", "digest": "sha1:EPUJIUCLJZXCFWTYIQZJLCQMCFHXPBGK", "length": 18203, "nlines": 395, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Sports News : सलग चार कसोटी जिंकूनही बाबर आझम का होतोय ट्रोल? | Latest Marathi News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nसलग चार कसोटी जिंकूनही बाबर आझम का होतोय ट्रोल\nपाकिस्तानने (Pakistan) झिम्बाब्वेविरुध्दचा दुसरा कसोटी सामना एक डाव आणि 147 धावांनी जिंकला. यासह त्यांनी दोन सामन्यांची ही मालिकासुध्दा 2-0 अशी जिंकली. कर्णधार म्हणून बाबर आझम (Babar Azam) त्यांच्यासाठी यश घेऊन आला. बाबरच्या नेतृत्वातील पहिले चारही सामने पाकिस्तानने जिंकले आहेत आणि असे करताना त्यांनी सलग दोन मालिकासुध्दा 2-0 अशा व्हाईटवॉशने जिंकल्या आहेत. झिम्बाब्वेच्या आधी दक्षिण आफ्रिकेविरुध्दची मालिकासुध्दा पाकिस्तानने 2-0 अशी जिंकली होती. आपल्या पहिल्या दोन मालिका व्हाईटवॉशने जिंकणारा बाबर हा जगातील पहिलाच कर्णधार आहे. आणि कर्णधार म्हणून पहिले चारही कसोटी सामने जिंकणारा तो पहिलाच पाकिस्तानी आहे. याच्याआधी एकाही पाकिस्तानी खेळाडूला कर्णधार म्हणून पदार्पणात दोन पेक्षा अधिक सामने जिंकता आलेले नव्हते.\nकसोटी क्रिकेटच्या इतिहासातही बाबरच्या आधी केवळ असे सातच कर्णधार झालेत ज्यांनी आपले पहिले चार कसोटी सामने जिंकले होते. मात्र असे यश मिळवूनही बाबर आझमचे कौतुक होण्याऐवजी तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय कारण पाकिस्तानने मिळवलेले हे यश लिंबू-टिंबू संघांविरुध्द आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघसुध्दा हल्ली फारच कमजोर असल्याने दुय्यम दर्जाचाच मानला जातो आणि झिम्बाब्वेच्या संघाला तर कुणी गिणतीतही धरत नाही. त्यामुळे अशा संघांविरुध्द पाकिस्तानने आणि बाबर आझमने चार सामने जिंकले म्हणजे काही फार मोठा तीर नाही मारला असे क्रिकेटप्रेमींचे म्हणणे आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा तगड्या संघाविरुध्द खेळून जिंकून दाखव तर मानू, असे आव्हानही काहींनी बाबरला दिले आहे.\nअशाच पध्दतीने पाकिस्तानने आणखी पुढच्या मालिका अफगणिस्तान, आयर्लंड वा श्रीलंकेविरुध्द खेळल्या तर बाबर आझमचा हा विक्रम 6 ते 8 कसोटी सामन्यांपर्यंतही वाढेल यात नवल नाही अशीही शेरेबाजी क्रिकेटप्रेमींनी केली आहे.\nते काहीही असो, पण विक्रमांच्या नोंदीत मात्र पहिले चारही कसोटी सामने जिंकणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार अशी बाबर आझमची नोंद झाली आहे.\nपहिले चार किंवा अधिक सा��ने जिंकणारे कर्णधार\n9- पर्सी चॕपमन (इंग्लंड) : 1926 ते 1930\n8- वॉर्विक आर्मस्ट्राँग (ऑस्ट्रेलिया) : 1920 ते 1921\n4- डब्ल्यू. जी. ग्रेस (इंग्लंड) : 1888 ते 1890\n4- लाॕर्ड हाॕक (इंग्लंड): 1896 ते 1899\n4- ब्रायन क्लोज (इंग्लंड): 1966 ते 1967\n4- अली बाकर (दक्षिण आफ्रिका): 1970\n4- महेंद्रसिंग धोनी (भारत): 2008\n4- बाबर आझम (पाकिस्तान): 2021\nही बातमी पण वाचा : पाकिस्तानी गोलंदाजांचा ‘हा’ विक्रम कसोटी सामन्यात केवळ दुसऱ्यांदाच\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपाकिस्तानी गोलंदाजांचा ‘हा’ विक्रम कसोटी सामन्यात केवळ दुसऱ्यांदाच\nNext articleहे अ‍ॅप्‍स आहेत शेतीसाठी महत्त्वाचे…\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्या��� व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/07/16/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-17T19:41:54Z", "digest": "sha1:5LMZFHRYWAKHIJH7UTUCRZA2OMGIR6ZR", "length": 17962, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "-भाजप प्रदेशअध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा.!", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nडॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\n-भाजप प्रदेशअध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा.\nमुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची घोषणा केली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार य��ंच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा हे सांभाळतील.\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nएसटीचे आरक्षण आता ६० दिवस आधी मिळणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा\nसार्वजनिक हितासाठी नियोजन प्राधिकरणांना मिळणाऱ्या जमिनींचे मुद्रांक शुल्क माफ – मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमोखाड्यात शिलाई यंत्रांचे वाटप ; लायन्स क्लब व दिगंत स्वराज चे योगदान\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nशिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे निधन\nडोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित���याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nदुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा\nकेडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ.. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी\n२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/various-online-dating-apps-adds-corona-vaccination-for-criterion-for-online-dating/", "date_download": "2021-06-17T20:41:23Z", "digest": "sha1:T2CY4CS3UO3JMSIEWMLXV7PLR4RVJ3WH", "length": 12746, "nlines": 123, "source_domain": "bahujannama.com", "title": "ऑनलाइन शोधत असाल आपले प्रेम? तर जाणून घ्या 'ही' गोष्ट, अनेक डेटिंग अ‍ॅपने केला मोठा फेरबदल - बहुजननामा", "raw_content": "\nऑनलाइन शोधत असाल आपले प्रेम तर जाणून घ्या ‘ही’ गोष्ट, अनेक डेटिंग अ‍ॅपने केला मोठा फेरबदल\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – तंत्रज्ञानाच्या या युगात डेटिंग अ‍ॅप अनेकांचे आवडीचे आहे. कोरोना काळात तर याचे महत्व आणखी वाढले आहे. विशेषकरून लोकांमध्ये ऑनलाइन डेटिंग करण्याच्या प्रकारात सुद्धा वाढ झाली आहे.\nसामान्यपणे डेटिंगसाठी आपण एखादी अशी व्यक्ती शोधतो जी दिसायला चांगली असेल, तिचे स्वताचे विचार असतील, चर्चा करण्यात बोरिंग नसावा आणि त्याच्यामध्ये एकप्रकारची शालीनता सुद्धा असावी. हे काही महत्वाचे फॅक्टर आहेत, जे जवळपास सर्वचजण शोधतात. आता यामध्ये एका नवीन गोष्टीचा समावेश झाला आहे.\nअनेक लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप जसे की, टिंडर, बम्बल, ओके क्यूपिड इत्यादीच्या डाटानुसार, आता अनेक यूजर्स अशा लोकांना शोधत आहेत ज्यांनी कोरोना व्हॅक्सीन घेतली आहे किंवा लवकरच घेण्याचे ठरवले आहेत.\n’द गार्डियन’च्या एका रिपोर्टनुसार ’इलेट डेट’ नावाच्या एका अ‍ॅपने तर रितसर ’व्हॅक्सीन स्टेटस’ नावाने एका वेगळ्या सेक्शनचा समावेश केला आहे. याचा हेतू हा आहे की, यूजर्स असे स्टेटस असलेल्या म्हणजे व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांना सहजपण अ‍ॅपवर शोधू शकतात.\nबायोडेटामध्ये व्हॅक्सीनेशनच्या माहितीला महत्व\nइतकेच नव्हे, अनेक यूजर्स अ‍ॅपमध्ये आपल्या बायोडेटामध्ये ’व्हॅक्सीनेशन’, ’शॉट्स’ सारख्या शब्दाचा वापर करत आहेत. तसेच अनेक यूजर्स इतर लोकांना केवळ यासाठी टाळत आहेत कारण त्यांनी व्हॅक्सीन घेतलेली नाही किंवा याबाबत काही वेगळे मत आहे.\nओके क्युपिडचे प्रवक्ता मायकल केई यांनी सांगितले की, सध्या डेटिंग अ‍ॅपमध्ये व्हॅक्सीनेशनची माहिती देणे सर्वात हॉट ट्रेंड झाला आहे. ज्या लोकांनी व्हॅक्सीन घेतली आहे त्यांना जास्त लाईक्स मिळत आहेत.\n’इलेट डेट’ चे संस्थापक संजय पंचाळ यांच्यानुसार, ही चांगली बाब ठरत आहे की, जेव्हा तुम्ही सांगता की तुम्ही व्हॅक्सीन घेतली आहे. आमचा रिसर्च सांगतो की, 60 टक्केपेक्षा जास्त यूजर्स अशा लोकांसोबत डेटिंगमध्ये रूची दाखवत नाही जे लसीकरण विरोधात आहेत. अनेक अ‍ॅप व्हिडिओ कॉलसारखे फिचर्स सुद्धा यूजर्ससाठी घेऊन आले आहेत जेणेकरून लोक सुरक्षित डेटिंग करू शकतील.\nTags: Coronadating apploveonlinetechऑनलाइनकोरोनाडेटिंग अ‍ॅपतंत्रज्ञानाप्रेम\n9 रुपयात गॅस सिलेंडर बुक करण्याची शेवटची संधी, ‘या’ पध्दतीनं करा पेमेंट\nकोरोनाच्या ‘या’ नव्या लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा पडेल महागात\nकोरोनाच्या 'या' नव्या लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा पडेल महागात\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nऑनलाइन शोधत असाल आपले प्रेम तर जाणून घ्या ‘ही’ गोष्ट, अनेक डेटिंग अ‍ॅपने केला मोठा फेरबदल\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण; युक्रेनच्या ‘त्या’ महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु\nNitesh Rane | नितेश राणेंनी सेनेला डिवचले; म्हणाले – ‘शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय’\n भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून घ्या प्रक्रिया\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nwoman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98", "date_download": "2021-06-17T20:07:48Z", "digest": "sha1:DYLG5SKVWXJOBUMTPEZ3HZVOVLDEZYVH", "length": 16522, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:माधवी वाघ - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत माधवी वाघ, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन माधवी वाघ, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७५,३८७ लेख आहे व २०२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्ट��ध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) ००:१३, १२ जून २०१४ (IST)\nमदत लागल्यास बिनधास्त साद द्या.[संपादन]\nमला आपला प्रतिसाद वाचून अतिशय आनंद झाला, आपण शिकायला तयार आहात हे सगळ्यात महत्त्वाचे.\nआपण बरोबर साद दिली आहे, बिनधास्त शंका विचारा, ज्या त्या व्यक्तिच्या चर्चापानावर विचारलीत तरी चालेल.\nबिनधास्त चुका करा, सगळं उलटवता येतं, सुधारता येतं. लिहित्या व्हा एवढच स्त्री सदस्य कमी आहेत त्यामुळे काहीही मदत लागली तरी साद द्या 24 तासात तुम्हांला उत्तर नक्कीच मिळेल.\nकधी-कधी आपलं लिखाण काढून टाकलं जाईल, त्याबद्दल नाराज न होता संदर्भ देऊन लिहित रहा. सुरेश खोले \"संदर्भ द्या अगदी भांडतानासुध्दा\" ०२:५८, २ सप्टेंबर २०१८ (IST)\nसुरेश खोले: धन्यवाद सुरेशजी \nमुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा\nविकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.\nखाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.\nया गोष्टी करून पहा -\nसदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ. या पानावर संपादन करताना - परिच��छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.\nआपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.\n'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.\nविकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत -\n--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५८, ३ सप्टेंबर २०१८ (IST)\nसुबोध कुलकर्णी: धन्यवाद सुबोधजी आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे विकिपीडियामध्ये सहभाग घेण्याचा नक्की प्रयत्न करीन. सदस्य-पान भरण्याचा अर्थात त्यावर काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही बदल हवे असल्यास मार्गदर्शन करावे. धन्यवाद आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे विकिपीडियामध्ये सहभाग घेण्याचा नक्की प्रयत्न करीन. सदस्य-पान भरण्याचा अर्थात त्यावर काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही बदल हवे असल्यास मार्गदर्शन करावे. धन्यवाद \nमाधवी वाघ:, आपले मन:पूर्वक स्वागत येथे आपण सारे सहकारी असतो. त्यामुळे जी, सर इ.उपाधी कृपया वापरू नये. एकेरी लिहू नये असा संकेत आहे इतकेच. आपण विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती हा प्रकल्प एकदा सविस्तर पहावा असे सुचवावेसे वाटते. हा प्रकल्प प्रा.माधव गाडगीळ यांच्या सहाय्याने सुरु झाला होता, पण फारसा पुढे गेला नाही. यात उल्लेख केलेल्या महाराष्ट्र जनुक कोश या प्रकल्पाची बरीच प्रगती झाली आहे. मी त्यात सहभागी आहे. बरीच उपयुक्त माहिती, फोटो इ. जमा झाली आहे. आपण पुढाकार घेतला तर प्रा.गाडगीळ मदत करण्यास अतिशय उत्सुक आहेत. अधिक माहितीसाठी मला आपण यावर संपर्क साधू शकता.याशिवाय इतर बरेच करण्यासारखे आहेच. पुढील लेखनाला शुभेच्छा येथे आपण सारे सहकारी असतो. त्यामुळे जी, सर इ.उपाधी कृपया वापरू नये. एकेरी लिहू नये असा संकेत आहे इतकेच. आपण विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती हा प्रकल्प एकदा सविस्तर पहावा असे सुचवावेसे वाटते. हा प्रकल्प प्रा.माधव गाडगीळ यांच्या सहाय्याने सुरु झाला होता, पण फारसा पुढे गेला नाही. यात उल्लेख केलेल्या महाराष्ट्र जनुक कोश या प्रकल्पाची बरीच प्रगती झाली आहे. मी त्यात सहभागी आहे. बरीच उपयुक्त माहिती, फोटो इ. जमा झाली आहे. आपण पुढाकार घेतला तर प्रा.गाडगीळ मदत करण्यास अतिशय उत्सुक आहेत. अधिक माहितीसाठी मला आपण यावर संपर्क साधू शकता.याशिवाय इतर बरेच करण्यासारखे आहेच. पुढील लेखनाला शुभेच्छा--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २२:३०, ३ सप्टेंबर २०१८ (IST)\nमाधवी वाघ:, आपली भाषेची आवड लक्षात घेता विकिस्रोतवरील पुस्तकांचे मुद्रितशोधन करायला आपण अनुक्रमणिका पानांची यादी जरूर पहावी. इरावती कर्वे यांची परिपूर्ती, संस्कृती, युगान्त इ. पुस्तके येथे आली आहेत. धन्यवाद,\n--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:०४, ७ मार्च २०१९ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१९ रोजी ११:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/are-you-frustrated-by-the-mobile-companys-calls/", "date_download": "2021-06-17T21:21:34Z", "digest": "sha1:IY4OBTSC4GE3GYUAQOZDK7QOXUFNFCRY", "length": 12802, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "मोबाईल कंपनीच्या कॉल्स मुळे वैतागला आहात ? - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nमोबाईल कंपनीच्या कॉल्स मुळे वैतागला आहात \nमोबाईल कंपनीच्या कॉल्स मुळे वैतागला आहात \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड वापरत असला तरी कंपन्यांकडून केले जाणारे मेसेजेस आणि प्रमोशनल कॉल हे नेहमीच त्रासदायक ठरतात. कामात किंवा मिटिंग मध्ये असताना नेमका कंपनीचा प्रमोशनल कॉल येतो. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. पण आता थोडी सेटिंग बदलली तर या कंपन्यांच्या डिस्टरबिंग कॉल्स पासून तुमची सुटका होऊ शकते. याकरिता तुम्हाला फक्त ‘DND’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब ‘ ही सर्व्हिस अॅक्टिव्हेट करावी लागेल. विशेष म्हणजे ही सेवा फ्री असून नंतर अॅक्टिव्हेट देखील करता येते.\nप्रत्येक कंपनी करिता ही सर्व्हिस सुरु करण्यासाठी वेगळी पद्धत वापरावी लागेल. खाली काही कंपन्यांची ‘DND’ सर्व्हिस ची माहिती दिली आहे.\n— एअरटेलच्या संकेतस्थळावर जाऊन डीएनडी पेजवर टॅप करा.\n–त्यानंतर एअरटेल मोबाईल सर्व्हिस बटन जवळील Click here लिंकवर क्लिक करा.\n–त्यानंतर पॉप-अपमध्ये मोबाईल नंबर टाका आणि ‘Get One Time Password’ बटनवर क्लिक करा.\n–फोनवर आलेला OTP एन्टर करा. ‘Stop All’ ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ‘Submit’ बटनवर क्लिक करा.\n–व्होडाफोनमध्ये अॅक्टिव्हेट करण्यासाठी Vodafone DND page वर लॉग-ऑन करा.\n— यानंतर तुम्हाला काही डिटेल्स मागण्यात येतील. उदाहरणार्थ नाव, ईमेल आयडी आणि व्होडाफोन मोबाईल नंबर. हे सर्व Enter करा.\n–त्यानंतर ‘Full DND’ ऑप्शनमध्ये ‘Yes’ वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल.\nत्यानंतर ‘Submit’ बटनवर क्लिक करा. तुमच्या नंबरवर DND अॅक्टिव्ह होणार.\n–जिओमध्ये डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी मोबाईलमध्ये MyJio अॅप ओपन करा.\n–त्यानंतर टॉप लेफ्ट कॉर्नरमध्ये जाऊन मेन्यू Expand करा.\n— Setting ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ‘Service Settings’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Do not disturb’ वर क्लिक करा.\n–यामध्ये ‘Full DND’ टॉगल ऑन केल्यानंतर ‘Submit’ वर क्लिक करा.\nअन्य नेटवर्कसाठी कसे कराल DND अॅक्टिव्ह\n– अन्य नेटवर्क्सवर तुम्ही एसएमएस किंवा कॉल करुन DND अॅक्टिव्हेट करू शकता. तुम्ही १९०९ वर कॉल करुन मिळालेले निर्देश फॉलो करा किंवा ‘Start 0’ लिहून १९०९ वर पाठवू शकता. अशाप्रकारे सर्व नेटवर्क्सवर तुम्ही DND सुरू करू शकता.\nसेल्फी लव्हर्स साठी शॉकिंग न्युज …\nआता सिद्धूंना मंत्रिमंडळातूनही हकला; नेटकऱ्यांचा संताप अनावर\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nभाजप आमदार नितेश राणेंचा सवाल, म्हणाले –…\nPF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी \nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\n पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण…\nPradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, राज्य…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन; राजेश…\n 30 जूनपूर्वी येथे 10 रुपयांपेक्षा सुद्धा कमीमध्ये मिळेल LPG Gas Cylinder, जाणून घ्या कसा\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\n 75 वर्षांच्या सासऱ्याने लोखंडी सुरीने सुनेवर केले सपासप वार; पुणे जिल्ह्यातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/a-look-out-notice-against-olympic-medalist-sushil-kumar/", "date_download": "2021-06-17T20:44:35Z", "digest": "sha1:YR472L2G4TFIGWNNXYUKWVYVF5KLE347", "length": 10510, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार घोषित - Rashtramat", "raw_content": "\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\n‘शिवसेनेची दंडुकेशाही चालणार नाही…’\n‘कृष्णे’ची निवडणूक तिरंगी; 66 उमेदवार रिंगणात\n‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा\nHome/क्रीडा-अर्थमत/ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार घोषित\nऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार घोषित\nएका खुनाच्या घटनेप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या (Sushil kumar) अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरूद्ध लूक आऊट नोटीस बजा��ली आहे. छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात २३ वर्षीय कुस्तीपटू सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले. पोलिसांनी अलीकडेच त्याच्या घरावर छापा टाकला होता, पण सुशील फरार आहे. सुशीलशिवाय इतर २० आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.\nया आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस एनसीआर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांत छापा टाकत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यासाठी हा वाद सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रिन्स दलालला सुरुवातीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार (sushil kumar) आणि त्याचे अन्य साथीदार भांडणात सहभागी होते. हा वाद ४ मे रोजी झाला होता, त्यात दोघे जखमीही झाले होते. सागरला तातडीने रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.\nया घटनेप्रकरणी पोलीस कॅमेरा फुटेजद्वारे संबंधित लोकांचा शोध घेत आहेत. त्यामुळे काहींची ओळख पटवण्यात आली आहे. ज्यांची नावे समोर आली आहेत, पोलीस त्यांचे लोकेशन शोधत आहेत. या घटनेशी माझा काही संबंध नाही. आमचे कुस्तीपटू या भांडणात सामील नव्हते. आम्ही पोलिसांना कळवले, की काही अज्ञातांनी उडी मारुन हे भांडण केले, असे सुशील कुमारने घटनेच्या दुसर्‍याच दिवशी सांगितले होते.\n'​आप'​च्या वतीने 'प्लाझ्मा डोनेशन ड्राइव्ह​'​\n‘निवेश’ने उभारला १२ कोटींचा निधी\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nसत्या नाडेला मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्त\n​आता आले गंज-प्रतिरोधक काँक्रीट…\n‘या’ टीव्हीचा घेऊ शकता ‘स्क्रीनशॉट’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\nकेबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब\nविमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी\n​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nरामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल\n‘शिवे��द्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nसॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/accused-police-custody-extended-aurangabad-news-310143", "date_download": "2021-06-17T21:44:29Z", "digest": "sha1:2EEP5TSD6XHPNR6SHMPDIAVIIF2XUDPT", "length": 28097, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | या पठ्ठ्याने व्याजाने कार घेतली अन् बनावट कागदपत्राद्वारे विकली आता...", "raw_content": "\nव्याजावर घेतलेल्या कारचे हप्ते न फेडता बनावट कागदपत्रांधारे कारची विक्री करुन बॅंकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी शुक्रवारी (ता.१९) दिले. संजय भिकाजी साळवे (रा. बाजीराव पेशवे नगर, सातारा परिसर) असे त्या आरोपीचे नाव आहे.\nया पठ्ठ्याने व्याजाने कार घेतली अन् बनावट कागदपत्राद्वारे विकली आता...\nऔरंगाबाद: व्याजावर घेतलेल्या कारचे हप्ते न फेडता बनावट कागदपत्रांधारे कारची विक्री करुन बॅंकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी शुक्रवारी (ता.१९) दिले. संजय भिकाजी साळवे (रा. बाजीराव पेशवे नगर, सातारा परिसर) असे त्या आरोपीचे नाव आहे.\nहेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....\nप्रकरणात पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बॅंक लि. ची सातारा येथील शाखेचे कर्ज विभाग प्रमुख सुधाकर जिजाराव शिंदे (५२, रा. राजेश नगर, बीड बायपास) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, बॅंकेने आरोपीला कार घेण्यासाठी २५ एप्रिल २०१५ रोजी ११ लाख ८९ हजार ३० रुपयांचे कर्ज शेकडा १५ टक्के व्याज दराने ६० महिन्या���साठी दरमहा २७ हजार ९७ रुपये मासिक हप्त्याने प्रमाणे परत फेडीच्या अटीवर दिले होते.\nआरोपीने २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत एक लाख रुपयांचा कर्ज भरणा केली. त्यानंतर आरोपीने कर्ज न भरल्याने बॅंकेने त्याला लेखी व तोंडी सुचना देखील केल्या, मात्र आरोपीने कर्जाची परतफेड केली नाही. दरम्यान आरोपीने कर्जावर घेतलेली कार (क्रं. एमएच२० डीजे ५८४७) बॅंकेच्या संमतीशिवाय बनावट कागदपत्र तयार करुन बॅंकेचे कर्ज नोंदीचे तारण बोजा नोंद काढून टाकण्यासाठी ते आरटीओ कार्यालयात दाखल केले.\nहेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार\nआरटीओ कार्यालयाने पडताळणीसाठी बॅंकेला पत्र पाठविले तेंव्हा ही बाब समोर आली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी संजय साळवे याला १७ जून रोजी अटक केली. तर न्यायालयाने त्याला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी दरम्यान आरोपीने पैशांची अडचण असल्याने सदरील कार नामदेव गायकवाड याच्या मध्यस्थीने मुकेश वासनीक (रा. मालीपार, जि. भंडारा) दोन लाख २० हजारांना विकल्याचे सांगितले.\nकोठडीची मुदतसंपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीने विक्री केलेल्या कारचा शोध घेणे आहे. गुन्ह्यात वापरलेले बॅंकेचे कागदपत्र व खोटे स्टॅम्प कोठे तयार केले याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याबाबत देखील तपास करणे असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी न्यायालयाकडे केली.\nहेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुट���ंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्या���च्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित��रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/helping-hand-dahiwadi-covid-center-shekhar-gore-13351", "date_download": "2021-06-17T21:13:35Z", "digest": "sha1:FK2UCCTBBGRDLTQ6VFLIBCV7AG5KGNGC", "length": 12048, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शेखर गोरे यांच्याकडून दहिवडी कोविड सेंटरला 'मदतीचा हात' | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेखर गोरे यांच्याकडून दहिवडी कोविड सेंटरला 'मदतीचा हात'\nशेखर गोरे यांच्याकडून दहिवडी कोविड सेंटरला 'मदतीचा हात'\nमंगळवार, 25 मे 2021\nदहिवडी येथील कोव्हीड सेंटरला 15 ऑक्सिजन बेड आणि लाखो रुपयांचे इतर साहित्य देऊन दुष्काळी भागातील जनतेला शेखर गोरे यांच्याकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे.\nसातारा : दहिवडी Dahiwadi येथील कोव्हीड Covid सेंटरला Center 15 ऑक्सिजन बेड आणि लाखो रुपयांचे इतर साहित्य देऊन दुष्काळी भागातील जनतेला शेखर गोरे Shekhar Gore यांच्याकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. A helping Hand To Dahivadi Covid Center By Shekhar Gore\nहे देखील पहा -\nसध्या सातारा Satara जिल्ह्यात District करोना Corona बाधितांच्या Patients संख्येत वाढ होत असताना आरोग्यसेवा Health Service तोकड्या पडू लागल्या होत्या. माण खटाव Man-Khatav या दुष्काळी भागात आरोग्य सेवेची असलेली कमतरता लक्षात घेऊन शेखर गोरे यांनी स्वखर्चातून माण तालुक्यातील दहिवडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील कोविड सेंटरला 15 ऑक्सिजन बेड व 3 साधे बेड असे एकूण 18 बेड त्याच बरोबर ऑक्सिजन पुरवणारी पाईप लाईन मदत म्हणून दिली आहे.\nत्यासोबत कोविड सेंटरला लागणारी महत्वाची उपकरणे त्यामध्ये वॉटर प्युरिफायर, आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्वांसाठी टी मेकर मशिन,गिझर,ऑक्सिजन हॉलमध्ये साफसफाईसाठी लागणारे सर्व साहित्य Material व आणखी जे लागेल ते सर्व साहित्य शेखर गोरे यांच्या माध्यमातून स्वखर्चाने पुरवण्यात आले आहे. A helping Hand To Dahivadi Covid Center By Shekhar Gore\nबुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावांपैकी 138 गावात कोरोनाला 'नो एन्ट्री'\nत्यांनी केलेल्या मदती Help मुळे या भागातील कोरोना बाधित रुग्णांना लवकर उपचार मिळणार असून रुग्णांच्या आरोग्याची होणारी फरपट आता थांबणार आहे. आता पर्यंत आरोग्य सेवा कमी असल्याने या भागातील रुग्णांना सातारा,कराड,फलटण आशा ठिकाणी न्यावे लागत होते. त्यामुळे रुग्णांचे व नातेवाईकांचे हाल होत होते परंतु आता या कोव्हिड सेंटर च्या माध्यमातून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.\nनको औषध नको उपचार कोरोनामुक्तीनंतर योगाचा करा विचार\nकोविड—१९ Covid वर मात केली आहे मात्र त्यानंतरही तुम्हाला दम लागतोय\nतुम्ही पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..\nयवतमाळ : सर्वत्र सध्या लग्नसोहळ्यांची Wedding धामधूमला सुरवात झाले आहे. असाच एक...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे...\nपुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील...\nदेहूगावात मावळातील पहिल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन\nपुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहूगावमध्ये ऑक्सिजन प्लांट्चे (Oxygen...\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य...\nमुंबई : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेत Third Wave लहान मुलांना धोका असल्याची शक्यता...\nBreaking: पिंपरीत रुग्णालयात oxygen गळती- नाशिकची पुनरावृत्ती टळली\nपिंपरी चिंचवड महापालिके तर्फे चालविल्या जाणार-या YCM रुग्णालयात हा प्रकार आत्ता काही...\nदुष्काळी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणारी 'ती' रणरागिणी...\nसातारा - सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग म्हणजे कायम दुष्काळग्रस्त Draught भाग...\nलाट ओसरतेय; अकोल्यात ६२ टक्के खाटा रिक्त\nअकोला : फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेली कोरोनाची Corona दुसरी लाट ओसरण्यास...\nआजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद\nमुंबई : राज्यात कोरोनाला Corona रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध...\nऔरंगाबाद शहर उद्या होणार 'अनलॉक'; ग्रामीणमध्ये 5 वाजेनंतर संचारबंदी\nसोमवारपासून औरंगाबाद शहर अनलॉक असणार आहे तर औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात...\nजालन्यात तिस��्या लाटेची तयारी सुरु ; राजेश टोपे यांची माहिती\nवृत्तसंस्था : आपण सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यवस्थित काळजी घेतली तर तिसरी लाट येणार...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/unique-wedding-accused-rape-get-married-victim-police-station/", "date_download": "2021-06-17T20:22:09Z", "digest": "sha1:IIRJ34YX7C4F5BRPRGRW24WBYVBAQQYH", "length": 10870, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "काय सांगता ! होय, बलात्काराच्या आरोपीने पीडित मुलीशी पोलीस ठाण्यातच बांधली 'लग्नगाठ' - बहुजननामा", "raw_content": "\n होय, बलात्काराच्या आरोपीने पीडित मुलीशी पोलीस ठाण्यातच बांधली ‘लग्नगाठ’\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nबहुजननामा ऑनलाईन – राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात नुकताच एक अनोखा विवाह पार पडला आहे. बलात्कार करणा-या आरोपीने पोलीस ठाण्यातच बलात्कार पीडितेशी लगीनगाठ बांधली आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आरोपी आणि पीडिता यांच्यात तडजोडीनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. रामगंज मंडी पोलीस ठाण्याच्या आवारातील मंदिरात झालेल्या या लग्नाला पीडित मुलीचा भाऊ, आरोपीचे वडील आणि पोलीस उपस्थित होते. कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हा विवाहसोहळा संपन्न झाला.\nरामगंज मंडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने शेजारी राहणाऱ्या मोतीलाल याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या दोघांचे प्रेमप्रकरण होते. मात्र मोतीलालने मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात पोलीस चौकशी सुरू असून हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. दरम्यान, रामगंज मंडी येथील उपविभागीय दंडाधिकारी बालकिशन तिवारी यांनी कोरोनामुळे या जोडप्यास लग्न करण्यास परवानगी नाकारली होती.\nTags: accusedgirlKota districtmarriagePolice stationRajasthanrapevictimआरोपीकोटा जिल्ह्यापीडितपोलीस ठाण्याबलात्कारामुलीराजस्थानलग्नगाठ\nराष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण आ. बनसोडेंच्या मुलासह इतरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण\nऑनलाइन लसीकरण नोंदणीमुळे शहरीभागातील नागरिकांकडून ग्रामिण भागातील नागरिकांवर होतोय अन्याय – आमदार अशोक पवार\nऑनलाइन लसीकरण नो��दणीमुळे शहरीभागातील नागरिकांकडून ग्रामिण भागातील नागरिकांवर होतोय अन्याय - आमदार अशोक पवार\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n होय, बलात्काराच्या आरोपीने पीडित मुलीशी पोलीस ठाण्यातच बांधली ‘लग्नगाठ’\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…\n1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे\nMaratha Reservation | घटना दुरूस्ती शिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य – ॲड. प्रकाश आंबेडकर\nCM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय\nAntilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, ���ातूर कनेक्शन उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/muslim-community-boycotted-man/", "date_download": "2021-06-17T21:33:35Z", "digest": "sha1:C7V7HTAW44VEUTOACP2K5IB5T7EDSNXD", "length": 7935, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करणाऱ्या मुस्लिम युवकाला समुदायाने केले बहिष्कृत - Khaas Re", "raw_content": "\nमहादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करणाऱ्या मुस्लिम युवकाला समुदायाने केले बहिष्कृत\nभगवान शंकराने श्रावण महिन्यात देव आणि दानवांमध्ये झालेल्या समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर आलेले विष प्राशन केल्याची कथा आपल्याला माहित आहे. आपल्या देवाच्या शरीरातील विषाचा दाह कमी करण्यासाठी शिवभक्त भगवान शंकराला जल अर्पण करतात.\nत्या काळापासून कावडीमध्ये पाणी आणून शिवलिंगाला जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. पण एका मुस्लिम व्यक्तीला ही कावड भरुन आणून भगवान शंकराला जलाभिषेक करण्याची घटना महागात पडली आहे. त्याच्या या कृतीबद्दल त्याला मुस्लिम समुदायाने बहिष्कृत केले आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण…\nकोण आहे ती मुस्लिम व्यक्ती \nसाबीर हुसेन असे त्या मुस्लिम युवकाचे नाव असून तो उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील दोपहरिया गावातील रहिवासी आहे. १२ ऑगस्ट २०१९ रोजी साबीरने हरिद्वार येथून गंगा नदीतुन कावड भरून आणली.\nभगवी वस्त्रे घालून तो आपल्या दोपहरिया गावातील शिवमंदिरात गेला आणि तिथल्या शंकराच्या पिंडीला त्याने जलाभिषेक केला. त्यानंतर गावातील लोकांसाठी त्याने भंडारा सुद्धा आयोजित केला होता. साबीरची इच्छा होती की हिंदू-मुस्लिम मिळून राहावेत आणि त्यांनी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी व्हावे.\nमुस्लिम समुदायाने केले बहिष्कृत\nआपल्या समुदायातील एक व्यक्ती हिंदूंच्या मंदिरात जाऊन पूजा करतो ही गोष्ट त्या गावातील काही अज्ञानी मुस्लिम लोकांना रुचली नाही. ते लोक साबीर हुसेनवर चिडले आणि त्यांनी साबीरवर बहिष्कार टाकला. मस्जिदमध्ये नमाज पाडण्यासही बंदी घातली.\nएवढेच नाही त्या लोकांनी साबीरला मुस्लिम मानायलाही नकार दिला. एवढ्यावर ते थांबले नाहीत, त्यांनी साबीरला गाव सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. परंतु गावातील हिंदू लोकांनी साबीरच्या पाठीशी ठामपणे उभा राहत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nदेशात ‘या चार’ जणांनाच पुरवली जाते SPG सुरक्षा कोण आहेत या चार हस्ती माहिती आहे का\nभारत पाकिस्तान युद्ध होणार टीव्ही मुलाखतीत पाकिस्तानी मंत्र्यांनी सांगितला दिवस\nभारत पाकिस्तान युद्ध होणार टीव्ही मुलाखतीत पाकिस्तानी मंत्र्यांनी सांगितला दिवस\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/20/how-do-corona-drugs-become-available-to-political-leaders-and-artists-despite-scarcity-outrage-of-mumbai-high-court/", "date_download": "2021-06-17T21:14:19Z", "digest": "sha1:27TICY5YGBBJGI52CPNHML3V4CN62RU5", "length": 9269, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तुटवडा असतानाही राजकीय नेते आणि कलाकारांना उपलब्ध कशी होतात कोरोनाची औषधे?; मुंबई उच्च न्यायालयाचा संताप - Majha Paper", "raw_content": "\nतुटवडा असतानाही राजकीय नेते आणि कलाकारांना उपलब्ध कशी होतात कोरोनाची औषधे; मुंबई उच्च न्यायालयाचा संताप\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोना औषध, महाराष्ट्र सरकार, मुंबई उच्च न्यायालय, राजकारणी, सेलिब्रेटी / May 20, 2021 May 20, 2021\nमुंबई – कोरोना काळात गरजू व्यक्तिंना सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून औषधांचा पुरवठा करण्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने या कोरोनाच्या औषधांच्या दर्जाची हमी कोण देणार अशी विचारणा केली आहे. नागरिकांच्या जीवाची आम्हाला चिंता आहे. कोणतीही लोकप्रियता यामधून मिळवण्याचे कारण नाही. जर गरजूंना मदत मिळत नसेल तर हे फार वेदनादायक असून ही परिस्थिती अत्यंत खेदनजक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nमहाराष्ट् सरकारने उच्च न्यायालयात सेलिब्रिटी आणि राजकारण्यांकडून होणाऱ्या कोरोना औषध वाटपासंबंधी माहिती सादर केली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी एस कुलकर्णी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी आण��� अभिनेता सोनू सूदच्या सोनू सूद फाऊंडेशनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, अद्याप त्यांचे उत्तर आले नसल्याची माहिती राज्य सरकारने दिल्यानंतर उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर करत तुम्ही आतापर्यंत त्यांचे जबाब नोंदवायला हवे होते. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.\nवकील राजेश इनामदार यांनी गेल्या सुनावणीवेळी जेव्हा रुग्णांना औषधे मिळत नाहीत, तेव्हा ते ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारण्यांकडे मदत मागतात अशी माहिती दिली होती. यानंतर पुरवठा सुरळीत नसून तुटवडा असल्याची तक्रार राज्य करत असताना सेलिब्रिटी आणि राजकीय नेते रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅबसारखी औषधे कसे काय मिळवत आहेत आणि वाटप करत आहेत, अशी विचारणा महाराष्ट्र सरकारसह केंद्राकडे न्यायालयाने केली होती.\nरेमडेसिविर व अन्य औषधे गरजूंना उपलब्ध करून देणे चुकीचे नाही. पण ही औषधे केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना आणि नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमांतून रुग्णालयात उपलब्ध होणे अनिवार्य असल्यामुळे ही औषधे राजकीय नेते आणि कलाकारांना उपलब्ध कशी होतात, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. या औषधांचा नेते आणि कलाकारांनी अशाप्रकारे साठा करणे हे बेकायदा असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.\nजर औषधे अशा पद्धतीने उपलब्ध केली जात असतील, तर ज्यांना त्याची तातडीने गरज आहे अशा रुग्णांना ती मिळणार नाहीत. औषधे अशा पद्धतीने उपलब्ध होत असल्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यताही न्यायालयाने या वेळी वर्तवली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/corona-insurance-claims-increase-by-240-percent-in-a-month-18553/", "date_download": "2021-06-17T20:01:39Z", "digest": "sha1:MUQCBTGH5UZQ5RV5Z4XX7U56Z5ECJ2YA", "length": 12048, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "corona insurance claims increase by 240 percent in a month | विमा दाव्यांमध्ये महिन्याभरात २४० टक्के वाढ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nकोरोनाविमा दाव्यांमध्ये महिन्याभरात २४० टक्के वाढ\nदेशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून १ ऑगस्ट रोजी ही संख्या १७ लाख ५० हजारांवर पोहोचली. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांकडे एकल आरोग्य विम्यासह कोरोना उपचारांसाठीच्या दाव्यांमध्ये गेल्या महिन्यापेक्षा २४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nमुंबई : देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून १ ऑगस्ट रोजी ही संख्या १७ लाख ५० हजारांवर पोहोचली. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांकडे एकल आरोग्य विम्यासह कोरोना उपचारांसाठीच्या दाव्यांमध्ये गेल्या महिन्यापेक्षा २४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nजुलैच्या अखेरच्या आठवड्यात ७१ हजार ४२३ जणांनी कोरोना उपचारासाठी विमा कंपन्यांकडे ११४५.८७ कोटी रुपयांचे दावे केले आहेत, असे सामान्य विमा परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २२ जूनला फक्त २० हजार ९६५ लोकांनी ३२३ कोटी रुपयांचे दावे केले होते. पंरतु, आतापर्यंत केवळ ४.०८ टक्के लोकांनाच विम्याची रक्कम मिळाली आहे. सरासरी दाव्याची प्रतिव्यक्ती रक्कम १.६० लाख रुपये इतकी आहे.\nकोरोना संसर्गाने आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू ���ाला असला तरी केवळ ५६१ मृतांच्या नातलगांनी आयुर्विमा महामंडळाकडे २६.७४ कोटींचे दावे केले आहेत. मृत्यु पश्चात दाव्यांबाबत आयुर्विमा महामंडळ संवेदनशील असते. मृतांच्या कुटुबियांच्या आर्थिक मदतीसाठी मंडळ धावून जाते. करोनामुळे मृत्यूबाबतचे दावेही तत्परतेने निकाली काढले जात असून संबंधितांना आर्थिक साहाय्य केले जात आहे, असे आयुर्विमा महामंडळाने स्पष्ट केले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/tihar-connection-of-ambani-case-phone-confiscated-from-terrorist-nrat-101244/", "date_download": "2021-06-17T21:25:39Z", "digest": "sha1:C7EYPBAWNUQ37QMRK55VGMWVLPRD62G4", "length": 16788, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Tihar connection of Ambani case Phone confiscated from terrorist nrat | अंबानी प्रकरणाचे तिहार कनेक्शन; दहशतवाद्याकडून फोन जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nदिल्लीअंबानी प्रकरणाचे तिहार कनेक्शन; दहशतवाद्याकडून फोन जप्त\nउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी सुरू असलेला तपास तिहार जेलपर्यंत पोहोचला आहे. टेलिग्राम Appच्या माध्यमातून या स्फोटकांची जबाबदारी घेणारा एक मेसेज पाठविण्यात आला होता. हा मेसेज दिल्लीच्या तिहार जेलमधील कारागृहातून पाठवण्यात आला होता. या कारागृहात इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nदिल्ली (Delhi). उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी सुरू असलेला तपास तिहार जेलपर्यंत पोहोचला आहे. टेलिग्राम Appच्या माध्यमातून या स्फोटकांची जबाबदारी घेणारा एक मेसेज पाठविण्यात आला होता. हा मेसेज दिल्लीच्या तिहार जेलमधील कारागृहातून पाठवण्यात आला होता. या कारागृहात इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nदिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तहसीन अख्तरला ठेवण्यात आलेल्या कारागृहात धाड टाकल्यानंतर टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात मोबाईल हाती लागला. 2014 मध्ये पाटणामध्ये नरेंद्र मोदींच्या रॅलीला टार्गेट करत करण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तहसीन अख्तरला अटक करण्यात आली आहे. हैदराबाद आणि बोधगया येथील साखळी स्फोटांमध्येही त्याचे नाव आहे.\nमुंबई// SRA प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घरं विकता येणार; मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती\nटेलिग्रामवर अकाउंट तयार करण्यासाठी टोर ब्राऊझरचा वापर करत व्हच्युअल नंबरची मदत घेण्यात आली होती. यानंतर या अकाउंटचा वापर करत अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांची जबाबदारी घेण्यात आली होती. पोलिस तहसीन अख्तरची च��कशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्याचा विचार करत आहेत.\nवाझे यांची दोनदा बदली\nमनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) विभागात गुरुवारी रात्री बदली करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-1 म्हणजेच विशेष शाखेत कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. दरम्यान, वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे.\nमुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यातच काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला. यानंतर वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याशिवाय, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने वाझेंवर खुनाचा आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.\nघटनास्थळी रीक्रिएट केला सीन\nअँटीलिया प्रकरणात सापडलेल्या स्पॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे. एटीएसने गुरुवारी रात्री ठाण्यातील खाडी परिसरात डमी बॉडीने घटना रीक्रिएट केली. एटीएसला संशय आहे की, मनसुख यांचा खून करून मृतदेह या ठिकाणावरून फेकून देण्यात आला आहे. सीन रीक्रिएट करतेवेळी खाडीमध्ये लो टाइड होती. सीन रीक्रिएशननंतर एटीएसच्या टीमने हवामान तज्ज्ञ आणि स्थानिक मच्छीमारांची भेट घेतली. यानंतर काही मच्छीमारांचे जबाबदेखील नोंदवण्यात आले.\n25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर ज्या स्कॉर्पियोमध्ये स्फोटके मिळाली होती ती मनसुख हिरेन यांची नसल्याचे तपासात समोर आले आहे. या स्कॉर्पियोच्या मालाकाचे नाव सॅम पीटर न्यूटन असून या गाडीचे रजिस्ट्रेशन 7 एप्रिल 2007 ला ठाणे आरटीओमध्ये करण्यात आले होते. सॅम पीटर न्यूटन हे ठाण्याचे निवासी आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ���सरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2021/05/18/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T21:11:24Z", "digest": "sha1:GXNLTPMVMLYBO374D2NC5443TIGS5IJ6", "length": 10839, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "रोज रात्री तळपायावर हे तेल मळा, दबलेल्या सर्व नसा मोकळ्या, थकवा गायब… – Mahiti.in", "raw_content": "\nरोज रात्री तळपायावर हे तेल मळा, दबलेल्या सर्व नसा मोकळ्या, थकवा गायब…\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो तळ पायाला तेल लावल्याने बऱ्याच व्याधी कमी होतात; हे आपण ऐकलेच असेल. यामुळे दबलेली नस झटक्यात मोकळी होते. यासोबत बऱ्याच व्यक्तींना डोळ्याला चष्मा लागलेला आहे, त्यांचा चष्मा कमी करण्यासाठी हे तेल वापरा. त्यासोबतच दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी हे तेल दिव्य आहे. या तेलाने खूप आजार कमी होतात व स्मरणशक्ती वाढते. मानसिक ताण देखील कमी होतात.\nरात्री चांगली झोप लागते व शरीर दुप्पट कार्यरत होते. या तेलाने नुसते तळ पायाला मालिश करून इतके फायदे होतात तर मग संपूर्ण शरीराला लावल्याने शरीर एकदम ताजेतवाने, निरोगी व सुंदर दिसण्यासाठी मदत होते. अशा या तेलाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदामध्ये अभ्यंग करण्यासाठी किंवा शरीराला मालिश करण्यासाठी किंवा तळ पायाला तेल लावण्यासाठी, बेंबीत दोन थेंब टाकण्यासाठी सरसोचे तेल सांगितले आहे. बाकीचे कोणतेही तेल चालते परंतु सरसो तेल दिव्य आहे.\nआपल्याला यासाठी मोहरीचे तेल वापरायच�� आहे. या तेलाने आपल्याला तळपायाला मालिश करायची आहे. मालिश करत असताना वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत मालिश करायची आहे. अभ्यंग करताना संपूर्ण शरीराला वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत हे तेल लावायचे आहे. मालिश करताना आपल्याला दाबायचे आहे. आपल्या तळपायावर 38 एक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत. या पॉइंटला दाबल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व नसांची कार्यशक्ती दुप्पट होते.\nबऱ्याच व्यक्तींचे पोट साफ होत नसेल तर सकाळी टॉयलेटला बसल्यावर अंगठा मुठीमध्ये दाबून अंगठ्यावरील शिर दाबत रहा. असे केल्याने तुमचे पोट साफ होणारच. असे भरपूर एक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत जे दाबल्यामुळे बऱ्याच व्याधी कमी होतात. असा नियम आहे की तळपायाला किंवा शरीरातील कोणत्याही अंगाला मालिश करताना जेवणानंतर तीन तासाने करावे. परंतु काही अपवाद वगळता आपण हे लगेच करू शकतो.\nहे करत असताना तेल लावल्यानंतर चांगल्या प्रकारे ॲक्युप्रेशर पॉईंट कडे लक्ष द्यायचे आहे. ज्यांचे वजन वाढलेले आहे अशा व्यक्तींच्या पायाला सूज असते त्यांनी अंगठ्याने ॲक्युप्रेशर करत राहायचे आहे. म्हणजेच तुम्हाला अंगठ्याने दाब द्यायचा आहे. जेवढा दाब अंगठ्याने पडतो तेवढा इतर कोणत्या बोटाने पडत नाही. हे मालिश करत असताना पायांच्या बोटांना देखील मालिश करायचे आहे. हे करताना डोक्यामध्ये किंवा कानाच्या पाठीमागे गुदगुद झाल्यासारखं वाटेल.\nमालिश करत असताना एकदम संत व सावकाश गतीने मालिश करा. जितक्या घाईने मालिश कराल तितक्या लवकर शरीर थकते. हे शरीर थकू नये म्हणून एक्यूप्रेशर पॉइंट्स हळू प्रेस करावे म्हणजेच दबावेत. असे केल्याने नसा मोकळ्या होतात. 72 हजार नसा मोकळ्या करण्यासाठी हा उपाय अत्यंत दिव्य आहे. हा उपाय प्रत्येक व्यक्तीने घरी करू शकता.\nअसे दोन्ही पायांना केल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल. बऱ्याच व्यक्तींना सकाळी उठल्याबरोबर उत्साह वाटेल. स्मरणशक्ती वाढते. तसेच डोळ्यांची कार्यशक्ती देखील वाढते. तळपायाला मालिश केल्याने त्वचा फुटत नाही. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.\nकेस पांढरे होणे व गळणे बंद होते. तसेच त्वचेचे विकार होण्याची शक्यता कमी होते. अशाप्रकारे फक्त एका तेलामुळे तुम्ही तुमच्या सर्व व्याधी दूर करू शकता. तुम्ही या उपाय नक्की करा आणि आपल्या प्रियजनांना देखील नक्की सांगा. धन्यवाद\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article स्त्रियांचे हे अंग असतील मोठे तर असतात त्या भाग्यशाली…\nNext Article ऑक्सिजन लेव्हल वाढविण्याचे घरगुती उपाय- त्वरित ९५च्या वरती जाईल या एका वस्तूने ऑक्सिजनची पातळी….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-corona-update-four-patient-death-336740", "date_download": "2021-06-17T21:44:06Z", "digest": "sha1:CN7K3XFQXA55C3J7QQ225ENFIHO7KZLH", "length": 25431, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | औरंगाबादेत कोरोनामुळे चार जणांचा मुत्यू; बळींचा आकडा ६२६ वर", "raw_content": "\nजिल्ह्यात आज ता.२२ रोजी कोरोनाचा उपचार सुरु असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत जिल्हात कोरोनामुळे ६२४ जणांचा मृत्यु झाला.\nऔरंगाबादेत कोरोनामुळे चार जणांचा मुत्यू; बळींचा आकडा ६२६ वर\nऔरंगाबाद : जिल्हात कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रशासनाच्या पातळीवर उपाय-योजना करण्यात येत आहे. असे असले तरी रुग्णवाढीबरोबर कोरोनामुळे मृत्यू पडणार्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आज ता.२२ रोजी कोरोनाचा उपचार सुरु असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत जिल्हात कोरोनामुळे ६२४ जणांचा मृत्यु झाला. शनिवारी (ता.२२) १४६ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. अशी माहीती घाटी रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.\nपरभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात\nकोरोनामुळे आज दिवसभरात तीन तर काल एक असे तीन पुरुष आणि महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा मृत्युदरात वाढ होत चालाली आहेत. गारखेडा येथील ४५ वर्षीय रुग्णास गुरुवारी (ता.२०) उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा शनिवारी (ता.२२) पहाटे उपाचारा दरम्यान मृत्यू झाला.\nलातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी\nमाहेतपूर (औरंगाबाद) येथील ४० वर्षीय रुग्णास गुरुवारी (ता.२०) घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा शनिवारी (ता.२२) सकाळी आडे आठ वाजता मृत्यू झाला. यशवंत नगर, पैठण येथील ५० वर्षीय रुग्णांस शनिवारी (ता.२२) घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिकठाण, गंगापुर बुधवारी (ता.१९) त्यांचा शुक्रवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता मृत्यू झाला.\nलाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज\nउपचार घेणारे रुग्ण - ४४१६\nबरे झालेले रुग्ण -१५१५२\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण��यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/28/vaccination-will-not-be-held-in-thane-municipal-corporation-tomorrow-mayor-naresh-mhaske/", "date_download": "2021-06-17T19:34:43Z", "digest": "sha1:UNZJLOWXDEY4VL2Z55O7GDE7PSN5JL55", "length": 7602, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ठाणे महानगरपालिका हद्दीत उद्या होणार नाही लसीकरण - महापौर नरेश म्हस्के - Majha Paper", "raw_content": "\nठाणे महानगरपालिका हद्दीत उद्या होणार नाही लसीकरण – महापौर नरेश म्हस्के\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोना लसीकरण, ठाणे महानगरपालिका, ठाणे महापौर, नरेश म्हसके / April 28, 2021 April 28, 2021\nठाणे – १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास���ठी देशभरात आजपासून नोंदणी सुरू झाली. या नागरिकांचे येत्या १ मे पासून लसीकरण केले जाणार आहे. पण १ मेपासून महाराष्ट्रात लसीकरण सुरू होणार नसून लसीच्या डोसचा अपुरा साठा यासाठी कारणीभूत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.\nयाच दरम्यान ठाण्यात देखील लसीच्या डोसचा तुटवडा आता जाणवू लागला असून या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच गुरुवारी २९ एप्रिल रोजी ठाणे महानगर पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील, असे पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.\nयासंदर्भातील माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारची लसीकरणाची घोषणा आणि स्थानिक पातळीवर लसीच्या डोसची उपलब्धता यांचा ताळमेळ बिघडतानाचे चित्र दिसू लागले आहे.\n#vaccine लशीचा साठा संपल्यामुळे ठाण्यात ऊद्या महापालिका #vaccinationcentre वर #vaccination (लसीकरण ) बंद राहील\nआमची तयारी पूर्ण आहे ,फक्त आता तुम्ही कमी पडू नका @PMOIndia\nदरम्यान, हे ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी खोचक टीका देखील केली आहे. राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचे डोस केंद्र सरकारकडून मिळत नसल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अनेकदा ही गोष्ट बोलून दाखवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.\nलसीचा साठा संपल्यामुळे ठाण्यात उद्या महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील. आमची तयारी पूर्ण आहे. फक्त आता तुम्ही कमी पडू नका, असे या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/the-negligence-of-all-of-us-is-responsible-for-the-situation-getting-worse-in-the-second-wave-of-corona-says-minister-hasan-mushrif/", "date_download": "2021-06-17T20:18:55Z", "digest": "sha1:5WLY43JL3NDH437HNWLC4PVWNLVAZFYY", "length": 12816, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "'...तर राज्य चालविण्यास अपयशी ठरलो म्हणावे लागेल'; मुश्रीफांचे मोठं विधान - बहुजननामा", "raw_content": "\n‘…तर राज्य चालविण्यास अपयशी ठरलो म्हणावे लागेल’; मुश्रीफांचे मोठं विधान\nअहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधाही अनेकांना मिळत नाही. त्यावरून विरोधकांकडून सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर वक्तव्य केले.\nहसन मुश्रीफ यांनी अहमदनगर येथे आढावा बैठका घेतल्या. त्यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम झाले. लोकांची गर्दी वाढली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढला. परिणामी, यंत्रणांवर ताण आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती गंभीर होण्यास आपल्या सर्वांचा गाफीलपणा जबाबदार आहे. नागरिकांनी आता स्वत:च्या आणि इतरांच्याही आरोग्याचा विचार केला पाहिजे. विनाकारण बाहेर पडणारे नागरिक संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे आता गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करुन रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले गेले पाहिजे’.\nतसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपण आवश्यक ती काळजी घेतली नाही. त्यासाठी उपाययोजनाही केल्या नाहीत. आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळीही आपण या उपाययोजना करू शकलो नाही, तर राज्य चालविण्यास अपयशी ठरलो, असेच म्हणावे लागले. तसेच कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामदक्षता समिती आणि प्रभाग समित्यांनी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांबाबत कडक धोरण अवलंबले होते. आता तीच पद्धत अवलंबली गेली तरच संसर्गाला आळा बसू शकेल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.\n15 दिवस व्यवहार बंद ठेवण्याची गरज\nपुढील 15 दिवस अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने आणि दूध वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी आणि या दोन कोरोना लाटांचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे, अशी माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली.\n‘मंत्र्यांनो’, नागरिकांच्या संपर्कात रहा स्थानिक पातळीवरील समस्या ओळखून त्या तातडीने सोडवा\n‘कोरोनाच्या संकटावर राष्ट्रीय समितीची गरज; सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा’\n'कोरोनाच्या संकटावर राष्ट्रीय समितीची गरज; सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा'\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘…तर राज्य चालविण्यास अपयशी ठरलो म्हणावे लागेल’; मुश्रीफांचे मोठं विधान\nHealth News | मीठ आणि पाण्याच्या मिश्रणाने मिळू शकतो अनेक आजरांमध्ये आराम, जाणून घ्या याचे 3 फायदे\nRam temple scam | आरोप करणाऱ्यां��ो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज\nanti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 30 जून रोजी होणार होत्या निवृत्त\nरिक्षाची भरपाई मागून तरुणाला लुटणार्‍या दोघांना अटक\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची यादी, राहिली अर्धवट\n11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/08/01/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%81/", "date_download": "2021-06-17T20:20:09Z", "digest": "sha1:5VEYPDZCSD5HWE27XIUV2WPEQTOUADZD", "length": 15004, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "नवरा बायको ने या 4 गोष्टी चुकूनसुद्धा करू नयेत नाहीतर…. – Mahiti.in", "raw_content": "\nनवरा बायको ने या 4 गोष्टी चुकूनसुद्धा करू नयेत नाहीतर….\nअसं म्हणतात नवरा बायकोचे नाते हे पवित्र नातं आहे. जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात, तेव्हा फक्त त्यांची शरीरे वेगळे असतात, आणि आत्मा मात्र एकच असतो. परंतु आज या धावपळीच्या जगात या सर्व गोष्टी फक्त पुराणातली वांगी म्हणून राहिली आहेत, आज स्त्री, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालली आहे. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आजकाल नवरा-बायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे दोघेपण स्वावलंबी झाले आहेत. एका बाजूला या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना, नवरा बायकोमध्ये असलेले प्रेम ते मात्र कुठेतरी मेकॅनिकल होत चालले आहे. आजचे प्रेम फक्त फेसबुक आणि व्हाट्सअपवर लोकांना दाखवण्यासाठी चांगले फोटो काढायचे, एवढ्यापुरतेच मर्यादित झाले आहे, पण पडद्यामागे वास्तव तर वेगळीच असते. आजकाल घटस्फोटाचे वाद प्रचंड वाढले आहेत, खरं तर एकमेकाच्या बद्दलची आपुलकी, प्रेम, आदर, कमी होत चालला आहे. तसे पाहायला गेले तर कारणे खूप आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला चार मुख्य कारणे सांगणार आहोत.\nपहिले कारण म्हणजे अपेक्षांचा भडिमार…. आज छोट्या छोट्या कारणावरून जी नवरा बायको मध्ये भांडणे होतात, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, एकमेकांकडून ठेवलेले अनावश्यक अपेक्षा.. त्याने मला फोनच केला नाही, त्याने माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाही, तो वेळेवर घरीच येत नाही, तो मला बाहेर कुठे फिरायला घेऊनच जात नाही, तो मला कधीही नवीन ड्रेस किंवा साड�� घेऊनच येत नाही, किंवा तिने सकाळी इतक्यात वाजता उठले पाहिजे, तिने हाच ड्रेस घातला पाहिजे, तिने मला जेवण वेळेवर दिले पाहिजे, दरवेळी तिने मला फोन केला पाहिजे, मित्रांनो तुम्हीच सांगा या असल्या प्रकारच्या अनावश्यक अपेक्षा आपण ठेवल्या तर आपला संसार कसा सुखी होईल. आता तुम्ही म्हणाल आपल्याच माणसांकडून अपेक्षा ठेवणार, बरोबर आहे, अपेक्षा ठेवा पण आग्रह धरू नका, की त्या पूर्णच झाल्या पाहिजेत. जिथे आग्रह निर्माण होतो तिथे वादाला सुरुवात होते, त्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या, इथे नवरा आणि बायकोने दोघांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, की आपण अनावश्यक अपेक्षा तर ठेवत नाही ना….\nदुसरे कारण तुझी चूक आहे आणि माझे बरोबर आहे, मित्रांनो विचार करा जेव्हा नवरा बायको प्रत्येक वेळेस दोघे पण हाच दृष्टिकोन ठेवतील की, नेहमी माझेच बरोबर आहे, तुझे चुकीचे आहे. तेव्हा कसा निर्णय होईल, पण आजकाल या दोघांचे अहंकार एवढे मोठे झाले आहेत की, कोणच माघार घ्यायला तयार नसते. पण एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे एकमेकांना माफ करायला शिकता आले पाहिजे, समोरचा माणूसच आहे ना देव नाही तो चुका करणारच मात्र त्या चुका आपल्याला पोटात घालता आल्या पाहिजेत, एकमेकांचे दुर्गुण स्वीकार करता आले पाहिजेत, मला माहिती आहे ह्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत पण करायला अवघड, पण आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर हे करावंच लागेल. नाहीतर आयुष्य कधी निघून जाईल समजणार पण नाही त्यामुळे नवरा-बायकोमधले प्रेम टिकवायचे असेल, तर दोघांनी तडजोड करायला शिकले पाहिजे…….\nतिसरे कारण एकमेकांची काळजी न घेणे, अनेक वेळा असे होते आपण एकत्र राहत असताना आपण ऐकमेकांची काळजी घेत नाही, असे वाटते घरातच आहे ना याच्यासाठी किंवा याच्यासाठी काय करायचे, आता जे हवं ते मिळालेले आहे. त्याला खुश करून काय होणार आहे, हे कुठे घराबाहेर जाणार आहे, आपल्याकडेच तर राहणार आहे, परंतु असे नाही तो तुमचा जीवनसाथी आहे. तो तुमच्या बरोबर आयुष्य काढणार आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्या तब्बेतेची, त्याच्या इच्छा, आकांक्षाची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे, नवराबायकोच्या नात्यामध्ये जेव्हा ऐकमेकांबद्दल काळजी नसते. तेव्हा तिथे एकमेकांबद्दल आदर राहतं नाही आणि ��ंग भांडणे चालू होतात, कारण दोघांचे म्हणणे असे असते की, तो माझ्यासाठी काही करतच नाही, तेव्हा मी कशाला काय करू त्यामुळे ही भांडणे कधीच संपत नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला गृहीत धरण्याची चूक अजिबात करू नका…. जसे तुम्ही स्वतःच्या सुखाला महत्व देता स्वतःच्या इच्छांना महत्त्व देता तेवढेच महत्त्व तुम्हाला जोडीदाराच्या सुखाला सुद्धा देता आले पाहिजे\nचौथे कारण जे सर्वात महत्त्वाचे आहे, जे आज-काल खूप वाढत चालले आहे. ते म्हणजे एकमेकांचा विश्वास घात करणे, ते मग कोणत्याही मार्गाने असू दे खोटे बोलून असुदे, किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणे असू दे, जेव्हा नवरा-बायकोमध्ये विश्वासघात येतो तेव्हा ते नाते असणे नसणे यात काही फरक नसतो. विश्वास घात हे एक प्रकारचे विश आहे, जे नवरा- बायकोच्या पवित्र नात्याला मारून टाकते. त्याचा आत्माच निघून जातो. जे नवरा-बायको एकमेकांबरोबर विश्वास घात करतात ते फक्त एकमेकांचा विश्वासघात करत नाहीत तर ते आपल्या पूर्ण परिवाराचा विश्वासघात करतात, याने फक्त एकाचे आयुष्य बरबाद होत नाही. मुलांचे आयुष्य बरबाद होते, आई-वडिलांचे आयुष्यभर बरबाद होते, त्यामुळे नवरा-बायकोने एकमेकांबरोबर कधीच विश्वास घात करू नये, काही गोष्टी खटकत असतील तर मोकळेपणाने बोला. मी तर म्हणेल विचार जुळत नसतील तर समजूतिने वेगळे व्हा, कारण ते विश्वासघात करण्यापेक्षा कितीतरी चांगले आहे. पण विश्वासधात नावाचा साप तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका..\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article स्वार्थी लोकांची ही ७ लक्षणे कधीच विसरू नका…\nNext Article नाकावर राग ठेऊनच जन्म घेतात या नावाच्या मुली, यांच्या पासून दोन हात लांबच राहा नाहीतर….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढ�� वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/chance-of-rain-in-different-parts-of-the-state/", "date_download": "2021-06-17T20:16:47Z", "digest": "sha1:4ZBTNPK4LJGE2PPSK6TNKUING4VI43YO", "length": 10078, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता\nपावसासाठी अनुकूलता तयार झाल्यामुळे पुढील दोन दिवस राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला मॉन्सूनचा आस पाकिस्तान आणि परिसरावर असलेली पश्चिमी चक्रावाताची स्थिती त्यापासून कोकणापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली. मॉन्सूनचा आस दोन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता असल्याने राज्यात पाऊस पुन्हा सुरू होणार आहे.\nपुढील दोन दिवसांत मुंबईत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पुढील पाचही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी दोन दिवस मुसळधार पाऊस होईल, तर मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर आणि अहमदनगर जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.\nमंगळवारी मुंबई वगळता राज्यात अन्यत्र पावसाने दडीच मारली. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कायम राहीला. पश्चिम उपनगर, ठाणे आणि डोंबिवली येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कुलाबा येथील हवामान विभागाच्या केंद्रावर ८३.६ मिमी, तर पश्चिम उपनगरात अंधेरी, मालाड, बोरिवली, दहीसर आणि भाईंदर येथे ६० मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला. सांताक्रूझ केंद्रावर ७.७ मिमी पाऊस झाला.\nकृषी पत्र���ारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/increase-in-gold-silver-door-find-out-todays-pricesnrpd-131907/", "date_download": "2021-06-17T21:00:18Z", "digest": "sha1:TJD4ROYCRERKE4WJIUFUHXSS2XAUTZJT", "length": 11126, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Increase in gold silver door; Find out today's pricesnrpd | सोन्या चांदीच्या दारात वाढ ; जाणून घ्या आजचे भाव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nGold-silver Priceसोन्या चांदीच्या दारात वाढ ; जाणून घ्या आजचे भाव\nविविध देशांमध्ये करोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती लवचिक आहे. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्याचा आधार घेत आहेत.\nनवी दिल्ली: कोरोनाचा भारतीय बाजरातील सोने व्यापारावर(Indian Gold Market) त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसात सोन्याचे भाव अत्यंत कमी झाले होते. पंरतु आता परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचे भाव वधारल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजापेठेवरही झाला आहे. भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.\nदिल्ली सराफीत सोन्याचा दर २३७ रुपयांनी वाढून ४७ हजार ९९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर १५३ रुपयांनी वाढून ७१ हजार ४२१ रुपये प्रति किलो झाला.\nजागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून १,८७४डॉलर तर चांदीचा दर वाढून २७.८० डॉलर प्रति औंस झाला. यासंदर्भात एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, विविध देशांमध्ये करोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती लवचिक आहे. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्याचा आधार घेत आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल स��काऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/palghar-news-marathi/4-persons-of-same-family-died-in-fire-at-mokhada-nrsr-109048/", "date_download": "2021-06-17T19:42:09Z", "digest": "sha1:NSAV7Y5B7YOBFWSWRV5PXYJAQQ563KEL", "length": 11948, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "4 persons of same family died in fire at mokhada nrsr | मोखाड्यात एका घराला आणि दुकानाला लागली आग, ४ जणांचा आगीत होरपळून मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nधक्कादायकमोखाड्यात एका घराला आणि दुकानाला लागली आग, ४ जणांचा आगीत होरपळून मृत्यू\nमोखाड्याजवळील(fire in mokhada) ब्राह्मण गावातील एका घराला आणि एका दुकानाला अचानक आग लागली. या आगीमध्ये मौळे कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू (4 people died in fire)झाला.\nमोखाडा: पालघर(palghar) जिल्ह्यातील मोखाडा (mohada)तालुक्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत��यू झाला आहे. मोखाड्याजवळील ब्राह्मण गावातील एका घराला आणि एका दुकानाला अचानक आग लागली. या आगीमध्ये मौळे कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.\nजिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी केली कमाल, टाकाऊ वस्तूंपासून बनवला ब्लूटूथ डिजे स्पीकर\nब्राह्मण गावमधील अनंता मौळे यांच्या घराला आणि दुकानाला रात्री अडीचच्या सुमार आग लागली.त्यावेळी घरातील सगळेजण झोपलेले होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. आगीच्या लागल्यानंतर लगेच गावकरी मदतीला धावले. घरातील काही सदस्यांना बाहेर पडण्यात यश आलं तर काही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये अनंता मौळे यांची आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, १५ वर्षांची मुलगी पल्लवी मौळे आणि दहा वर्षांचा मुलगा कृष्णा मौळे यांचा समावेश आहे.\nया घटनेमध्ये मौळे कुटुंबातील अनंता मौळे आणि त्यांची दोन मुलं वाचली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय भावेश आणि १७ वर्षीय अश्विनी यांच्यावर नाशिकमधील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. अनंता मौळयांच्या डोक्याला दुखापत झाली असून ते मोखाडा येथे उपचार घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभ��मीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pm-cm-on-emergency-situations/", "date_download": "2021-06-17T20:07:39Z", "digest": "sha1:VWGEZQX44RORUKOXIG6N4KFQABXNGTI7", "length": 3167, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "PM CM on emergency situations Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPM CM VC : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत – पंतप्रधान\nएमपीसी न्यूज - आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/america-us-president-tweets-amid-growing-corona-infection-cases-great-news-on-vaccines/", "date_download": "2021-06-17T21:39:05Z", "digest": "sha1:Y47H6HBXA7M4QRA4WUTUXP6VILBCKM43", "length": 13360, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला केले चकित, म्हणाले - 'कोरोना लसीबद्दल चांगली बातमी' | america us president tweets amid growing corona infection cases great news on vaccines", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला केले चकित, म्हणाले – ‘कोरोना लसीबद्दल चांगली बातमी’\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला केले चकित, म्हणाले – ‘कोरोना लसीबद्दल चांगली बातमी’\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना साथीचा आजार जगभरात एक मोठी समस्या आहे. जगातील बहुतेक देश कोरोना लस तयार करण्यात गुंतले आहेत, जेणेकरुन कोरोना संसर्ग रोखता येईल. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रष्यक्�� डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटने जगाला हैराण केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोना संसर्ग लसीबद्दल एक ट्विट केले आहे. ट्रम्प यांनी लिहिले की, कोरोनाच्या लसबद्दल चांगली बातमी आहे. ( Great News on Vaccines ). ट्रम्प यांच्या ट्विटविषयी अंदाज वर्तविला जात आहे कि, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे, तेव्हा अमेरिकेने कोरोना लस बनविली असावी.\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये फारशी माहिती नाही, परंतु त्यांची प्रतिक्रिया मॉडर्ना इंकच्या यशावर आल्याचीही कल्पना वर्तवली जात आहे. मोडर्ना इंकच्या पहिल्या चाचणीत 18 ते 55 वर्षे वयोगटातील 45 लोकांचा समावेश होता आणि निकाल यशस्वी झाला आहे. बायोटेक कंपनी मॉडर्ना यांनी कोरोनासाठी तयार केलेल्या लसीची यशस्वी चाचणी करण्याचा दावा केला आहे. एका अहवालानुसार, ही लस कोरोना विषाणूंविरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्शन रोगांचे संशोधकांनी ही लस विकसित केली आहे. दुसरीकडे, जगभरातील वैज्ञानिक कोरोना लस तयार करण्यात गुंतले आहेत. प्रत्येक देश आपल्या पातळीवर कोरोना लसवर संशोधन करत आहे.\nअमेरिकेत 62 हजार नवीन प्रकरणे\nकोरोनामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या कोरोना संसर्गावरील आकडेवारी पाहिल्यास गेल्या चोवीस तासांत अमेरिकेत संसर्गाची 62 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहे. अशाप्रकारे, देशात संक्रमित रुग्णांची संख्या 34 लाखांपेक्षा जास्त आहे. मंगळवारी फ्लोरिडा, एरिझोना आणि टेक्सासमध्येच नव्हे तर ओक्लाहोमा आणि नेवाडा प्रांतातही नुसते रुग्ण आढळले नाहीत तर बर्‍याच लोकांचा मृत्यूही झाला आहे. या व्यतिरिक्त जास्तीत जास्त लोकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\n ‘कोरोना’मुळे आतापर्यंत देशात 99 डॉक्टरांचा मृत्यू, मृत्यूदर 10 टक्क्यांवर\nपुण्यातील येरवाड्यातील तात्पुरत्या कारागृहातून 5 कैद्यांचे पलायन, दौंडच्या तिघांचा समावेश\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\nExtortion Case | खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण, 7…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला फाशीची…\nCorona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा ‘तो’…\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nDigital Media | डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा माने, उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे तर…\nभारतीय वंशाच्या सत्या नडेला यांची झाली बढती; ‘मायक्रोसॉफ्ट’ने आता CEO वरून बनवले चेयरमन\n पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/30/so-many-doses-of-covishield-will-be-available-in-june-letter-to-the-center-of-serum/", "date_download": "2021-06-17T21:34:36Z", "digest": "sha1:CZNJY6IGLIWILNIFTTVM7YKN2TVS2UT2", "length": 7626, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोव्हिशिल्डचे एवढे कोटी डोस जून महिन्यात उपलब्ध होतील; सीरमचे केंद्राला पत्र - Majha Paper", "raw_content": "\nकोव्हिशिल्डचे एवढे कोटी डोस जून महिन्यात उपलब्ध होतील; सीरमचे केंद्राला पत्र\nकोरोना, पुणे, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, कोरोना प्रतिबंधक लस, कोव्हिशिल्ड, सीरम इंस्टिट्यूट / May 30, 2021 May 30, 2021\nपुणे – देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे लसीकरण मोहीम काहीशी मंदावली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. यासाठी कोरोना लसींची अतिरिक्त माहिती केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली जात आहे. १२ कोटी लस येत्या जून महिन्यात उपलब्ध असतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. आता केंद्र सरकारला जून १० कोटी लस देणार असल्याचे पत्र गृहमंत्री अमित शाह यांना सीरम इन्स्टिट्युटने दिले आहे.\nतुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही जून महिन्यात १० कोटी कोव्हिशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करत पुरवठा करणार आहोत. मे महिन्यात ६.५ कोटी डोसची निर्मिती केली होती आणि पुरवठा केला होता. देशातील मागणी पाहता आम्ही लसींचे उत्पादन वाढवले आहे. सीरम इन्स्टिट्युट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटीबद्ध आहे. आमची संपूर्ण टीम सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाविरुद्ध लढण्यास मैदानात उतरली असल्याचे कंपनीच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी दिलेल्या पत्रात सांगितले.\nविधायक कामासाठी आम्हाला केंद्र सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. येत्या काळात आम्ही उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे. पुण्यातील कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन निर्मिती करणाऱ्या सीरम कंपनीत दिवसरात्र काम सुरु असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशातील कोरोना लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यात सांगण्यात आले आहे. सीरमने यापूर्वी जून महिन्यात ६.५ कोटी लसींची निर्मिती केली जाईल, असे सांगितले होते. तसेच जुलैमध्ये ७ कोटी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये १० कोटी लसींची निर्मिती केली जाईल, असे सांगितले होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/why-chakan-khed-airport-shifted/", "date_download": "2021-06-17T21:24:40Z", "digest": "sha1:2DAGWI3L35COC5WG5SP3PGNLG7OMMIHI", "length": 10520, "nlines": 94, "source_domain": "khaasre.com", "title": "खेड चाकणचे एअरपोर्ट पुरंदरला का गेले? काय आहे वास्तव माहिती वाचा.. - Khaas Re", "raw_content": "\nखेड चाकणचे एअरपोर्ट पुरंदरला का गेले काय आहे वास्तव माहिती वाचा..\nखेड तालुक्यात नियोजित होणारे विमानतळ रद्द करून ते, पुरंदर येथे स्थालांतर करण्याचा निर्णय भारतीय विमान पतन प्राधिकरणाने घेतला आहे. त्या बाबतचे पत्र सुद्धा विमान पतन प्राधिकरणाने तेथील जनतेसाठी जाहीर केले आहे. येथूनच राजकारणाला सुरुवात झाली आहे. काहीजणांनी एअरपोर्ट पुरंदरला जाण्यामागे राजकारण आहे असे आरोप केले.पण त्या घटनेमागे काय वास्तव आहे. याचा आम्ही शोध घेतला तेव्हा हि माहिती समोर आली.\nखेड चाकण येथील भौगोलिक कारणांमुळेच चाकण विमानतळाची जागा बदलावी लागली होती असे ही विपप्रा यांच्या कडून सांगण्यात आले आहे. याचे कारण असे की, खेड चाकण येथील जी जागा एरपोर्टसाठी निवडण्यात आलेली होती ती जागा विमान एरपोर्टच्या दृष्टीने असमाधानकारक होती असे विमान पतन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणा नंतर स्पष्ट करण्यात आले आहे.\nचाकण, राजगुरू आणि खेड ही शहरे पुणे शहरातील उत्तर-पश्चिम दिशेला येतात. हा प्रदेश डोंगरपट्याचा असल्यामुळे तेथील जमीन ही वरखाली म्हणजे ओबड-धोबड असल्या कारणामुळे धावपट्टीला अनुकूल अशी जमीन ती नाही आहे हे सांगण्यात आले होते. तसेच प्रस्तावित धावधावपट्टी ही पूर्व-पश्चिम दिशेलाच असावी ही अट प्राधिकरणाची आधी पासूनच होती. या निकषानुसार मे २००५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत चाकण-खेड परिसरात विमान प्राधिकरण यांच्या तर्फे सहा वेळा सर्वेक्षण करण्यात आले होते. या जागांमध्ये विमान उड्डाणासाठी धावपट्टी अनुकुल नसल्याने तसेच जागा दिशा आणि पर्यावरणाच्या निकषात त्या बसत नसल्यामुळे ही ठिकाणे विमानतळासाठी योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आलेला होता तसेच ज्या जागा प्राधिकरणाने पहिल्या होत्या त्या सर्व जागा सहयाद्रीच्या पर्वत रांगाच्या जवळ वसल्या होत्या तसेच विमान उड्डाणासाठी पर्वतरागांमुळे अडथळा निर्माण होईल असा ही अहवाल देण्यात आलेला होता.\nमे २००५ मध्ये चाकण येथे दोन जागांचे सर्वे करण्यात आले होते, पण भीमा नदीच्या दोन्ही बाजूला डोंगराळ भाग असल्या कारणामुळे एकच धावपट्टी शक्य असल्याचा अहवाल देण्यात आलेला होता. २००९ मध्ये राजगुरू येथील पुन्हा जागेची पाहणी करण्यात आलेली होती परंतु हा भाग पूर्णपणे टेकड्यांनी वेढला असल्याचे नमूद करण्यात आले होते. तिसऱ्यांद��� ७ ऑगस्ट २०१२ मध्ये उपग्रह द्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात भामा नदीचे पुर्नवसन करुण नदीची दिशा बदलून धावपट्टी तयार करता येणे शक्य होते परंतु नदीची दिशा मध्ये बदल केले तर ५५०० एकर बागायती शेतीची जमीन पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असते तसेच त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न ही उपस्थित झाला असता हे मुख्य कारण होते.\nत्यानंतर १४ मे २०१३, ८ फेब्रुवारी २०१६ आणि २ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वेक्षण झाले. त्यामध्ये टेकड्यांचे नैसर्गिक अडथळे, उंच-सखल भाग, पूर्व-पश्चिम धावपट्टी करणे शक्य नाही असा अहवाल देण्यात आला. पर्वतरांगांचे अडथळे असलेल्या ठिकाणी विमानतळ करण्याचा प्रयत्न झाल्यास पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होऊ शकेल, असेही प्राधिकरणाने सांगितले. या कारणामुळेच सदर खेड चाकण येथील प्रस्थावित विमानतळ पुरंदरेला तेथील भौगोलिक व अनुकुल परिस्थितीमुळे हलविण्यात आले होते.\nमाहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\nसेक्स पॉवर वाढविण्यासाठी ही भाजी खा\nउदयनराजे मुड मध्ये “हमे तुमसे प्यार कितना” हे गाणे गातात तेव्हा\nउदयनराजे मुड मध्ये \"हमे तुमसे प्यार कितना\" हे गाणे गातात तेव्हा\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/registration-for-onion-seeds-of-rahuri-university-on-extension", "date_download": "2021-06-17T20:36:25Z", "digest": "sha1:DBJPRQQVTZJCIK5H23J3IKEALK4A65CX", "length": 5020, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Registration for onion seeds of Rahuri University on extension", "raw_content": "\nराहुरी विद्यापीठाच्या कांदा बियाण्यासाठीची नोंदणी लांबणीवर\nराहुरी (तालुका प्रतिनिधी) - एकाच दिवशी एकाचवेळी संगणकावर अनेक शेतकर्‍यांनी राहुरी विद्यापीठाच्या कांदा बियाण्यांसाठी ऑनलाईन नोंदणीचा प्रयत्न केल्यामुळे संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली व नोंदणी प्रक्र���या बंद पडली.\nत्यामुळे बियाणे मागणीची प्रक्रिया दि. 14 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा राबविण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर आधारकार्ड आणि सातबारा उतारा अपलोड करुन आपली बियाणांची नोंदणी प्रक्रिया राबवावी, असे आवाहन बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी केले आहे.\nकरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांची विद्यापीठ प्रक्षेत्रावर गर्दी होऊ नये म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले अ‍ॅग्रोमार्ट या ऑनलाईन प्रणालीद्वारे शेतकर्‍यांचे कांदा पिकाच्या फुले समर्थ व बसवंत 780 या वाणांच्या मागणीच्या नोंदणी घेण्यासाठी दि.11 जून रोजी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. परंतु अनेक शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणीचा प्रयत्न केल्याने संगणक प्रणालीत मोठी अडचण निर्माण झाली. पर्यायाने दि. 11 जून रोजी होणारी ऑनलाईन नोंदणी आता सोमवार दि. 14 जून रोजी होणार आहे.\nदरम्यान, मागील वर्षीही करोना महामारीमुळे कांदा बियाण्यांची नोंदणी ऑनलाईन करण्यात आली होती. यावर्षीही करोना महामारीमुळे ऑनलाईन नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. मागील वर्षी अनेक शेतकर्‍यांना बियाण्यांच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे बियाणे मिळाले नव्हते, त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची निराशा झाली. मात्र, आता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बिजोत्पादनात वाढ करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/coronavirus-patient-in-maharashtra-58", "date_download": "2021-06-17T20:02:02Z", "digest": "sha1:F6JINO5ITGY5H76I2EUXIGUIDMXICWZT", "length": 1898, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "coronavirus patient in maharashtra", "raw_content": "\nराज्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज\n45 हजार 582 नवे रुग्ण\nमुंबई - महाराष्ट्रात आज उपचारानंतर बरे झालेल्या 54 हजार 535 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.\nआज राज्यात 42 हजार 582 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान आज 850 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/place-the-child-helpline-notice-board-in-the-visible-area", "date_download": "2021-06-17T19:57:04Z", "digest": "sha1:XEFUQ5YY5QV7UME62JLMPYSCWQK2JII2", "length": 9106, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Place the 'Child Helpline' notice board in the visible area", "raw_content": "\n'चाईल्ड हेल्प लाईन'चा माहितीफलक दर्शनी भागात लावा\nऔरंगाबाद जिल्हयात कोविड- 19 या आजाराने दोन्ही पालक किंवा एक कमावता पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभाकरिता कृतीदलाची (टास्क फोर्स) ची स्थापना करण्यात आली असून अशा बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नं. 1098 या क्रमांवर संपर्क साधून गरजूंनी या योनजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी चाईल्ड हेल्प लाईन 1098 या बाबतचा माहितीफलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देशही संबंधित विभागाला दिले.\nकोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. ज्योती पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, पोलीस निरीक्षक बी.जी.कोळी, पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.\nकोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे निरिक्षण गृहाकरिता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करुन पथकांतर्गत येथील कर्मचाऱ्यांचे तात्काळ लसीकरण करण्यात यावे अशा सूचना देत चव्हाण यावेळी म्हणाले की, कोविड -19 या आजाराकरीता रुग्णालयात दाखल होतेवेळी या कालावधीमध्ये आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रुग्णाकडून भरुन घेण्याबाबत सर्व रुग्णालयांना निर्देश दिले. तसेच चाईल्ड हेल्प लाईन 1098 याबाबतचा माहिती फलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेणे, बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करुन देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे, दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करणे, अशा पालकत्व गमावलेल्या बालकांना त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच या बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याकरिता दक्षता घेणे, या बालकांच्या दत्तक ���्रक्रीयेची आवश्यकता असल्यास प्रचलित CARA मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करणे, आवश्यक असलयास बालकासाठी समुदेशनाची व्यवस्था करणे, आदी सूचना यावेळी चव्हाण यांनी संबंधित सदस्य असणाऱ्या विभागाला दिल्या.\nमहिला व बाल विकास विभागतंर्गत शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भावच्या काळात राज्यातील बालकांची काळाजी संरक्षकाचे काम करणाऱ्या संस्थामधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात येत असुन या कृती दलामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत बालकांच्या (1) ज्या मुलांचे दोन्ही पालक कोविड-19 मुळे मृत्यू पावले आहेत व बालकांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. (2) ज्याचे दोन्ही पालक कोविड-19 मुळे दवाखान्यात भरती आहेत व बालकाला तात्पुरता आश्रय पाहिजे असेल (3) कोविड-19 मुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास सेव द चिल्ड्रेन्स- 7400015518/8308992222 अध्यक्ष, बाल कल्याण समिती, औरंगाबाद -9822762157, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, औरंगाबाद-9370003517 या क्रमांक वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajasthan-deputy-cm-sachin-pilot-not-attend-congress-legislative-party-meeting-320357", "date_download": "2021-06-17T21:36:11Z", "digest": "sha1:VGOZUUVXVIGJSNS3R3DMXEZEHFJXKCOU", "length": 18319, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजस्थानातही काँग्रेस सरकार धोक्यात; सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यात अपयश", "raw_content": "\nकाँग्रेसच्या 30 आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा सचिन पायलट यांना पाठिंबा असल्यानं अशोक गेहलोत यांच्या नेतृ्त्वाखालील सरकार अल्पमतात जाण्याचा धोका आहे.\nराजस्थानातही काँग्रेस सरकार धोक्यात; सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यात अपयश\nनवी दिल्ली - राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात सापडलं आहे. घोडेबाजार होत असल्याच्या प्रकरणी एसओजीकडून चौकशीसाठी बोलावल्यानंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट त्यांच्या काही आमदारांसह दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की, सोमवारी होणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला सचिन पायलट उपस्थित राहणार नाहीत. तसंच काँग्रेसच्या 30 आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा सचिन पायलट यांना पाठिंबा असल्यानं अशोक गेहलोत यांच्या नेतृ्त्वाखालील सरकार अल्पमतात जाण्याचा धोका आहे. सचिन पायलट यांचा जो काही निर्णय़ असेल तो मान्य असेल असंही या आमदारांनी म्हटलं आहे. पायलट यांची नाराजी दूर करण्यात अपयश आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशानंतर राजस्थानातही काँग्रेसचं सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे.\nकाँग्रेसला राम राम करून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधीया यांची सचिन पायलट यांनी भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. सिंधिया यांनी याआधी पायलट यांच्याबाबत ट्विटही केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, माझा सहकारी सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे दुखी आहे. काँग्रेसमध्ये प्रतिभा आणि क्षमता असलेल्यांना किती कमी जागा आहे हे यावरून दिसतं.\nसचिन पायलट यांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता असंही समजतं. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी सर्व आमदारांना जयपूरला एकत्र बोलावलं आहे. मात्र सचिन पायलट यांच्यासोबत असेलले आमदार गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला पोहोचण्याची शक्यता कमी आहे.\nहे वाचा - हार्दिक पटेल यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; 'या' पदावर केली नियुक्ती\nपोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस पाठवली होती. राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या आरोपांवरून त्यांची चौकशी होणार होती. एसओजीकडून चौकशीबाबत नोटीस मिळताच आपलेच सरकार आपल्याकडे संशयाने बघत असल्यानं पायलट नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. पायलट शनिवारी 12 काँग्रेस आणि 3 अपक्ष आमदारांसह दिल्लीला पोहोचले होते. दरम्यान, एसओजीने या प्रकरणात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही नोटीस पाठवली होती.\nकाँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता\nनवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली. अध्यक��ष निवडण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या पण त्यातून काहीच\nBreaking:सचिन पायलटच म्हणतात, 'काँग्रेस सरकार धोक्यात'\nजयपूर (राजस्थान) : राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज, स्वतः राजस्थानातील सरकार धोक्यात असल्याची माहिती दिली आहे. पायलट यांना 30 आमदारांचा पाठिंबा असून, अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात असल्याचे पायलट यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितल\nअग्रलेख : मुरलेले दुखणे\nराजस्थानात सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे लढवय्ये नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर मंत्रिमंडळातून आणि प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांची हकालपट्टी झाली, यात अनपेक्षित काही नाही. या बंडाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्\nप्रियांका गांधींशी फोनवर चर्चा झाल्यानंतर 3 तासातच सचिन पायलट यांची हकालपट्टी\nजयपूर - राजस्थानात काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. काँग्रेसनं सचिन पायलट यांच्यासह त्यांना साथ देणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. तसंच विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्रतेची नोटिसही पाठवली आहे. याविरोधात सचि\nअग्रलेख : बंडोबा आणि थंडोबा\nराजस्थानातील तरुण आणि तडफदार नेते सचिन पायलट यांनी जवळपास महिनाभर परजत ठेवलेली तलवार अखेर म्यानबंद केली आणि त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला तूर्तास जीवदान मिळाले आहे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या गांधी कुटुंबियांबरोबर एकाच दिवशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर\nVIDEO - राहुल गांधींशी चर्चेनंतर सचिन पायलट यांची प्रतिक्रिया\nजयपूर - राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीनंतर सचिन पायलट यांनी म्हटलं की, मला कोणत्याही पदाचा लोभ नव्हता. पक्ष पद देऊ शकतो तर ते काढूनही घेऊ शकतो. ज्या लोकांनी कष्ट केलं त्यांनाही सरकारमध्ये जागा मिळ\nकाँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा\nनवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. काँग्रेसचे नेते व राजस्���ानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यानंतर आज (ता. १३) मध्यरात्री अडीच वाजता काँग्रेसकडून\nसचिन पायलट यांचे वडिलांच्या पावलावर पाऊल, बंडखोरीचा वारसा पण...\nनवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं होतं. मात्र सचिन पायलट यांचं हे बंड आता थंड करण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. सचिन पायलट यांची बंडखोरी ही तर त्यांना वारसा म्हणूनच मिळाली आहे. सचिन पायलट यां\nराजधानी दिल्ली : निष्क्रिय श्रेष्ठी अन्‌ अहंकारी नेते\nकॉंग्रेसची राज्य सरकारे भाजपकडून गिळंकृत होत असताना आणि पक्षाला खिंडार पडत असतानाही कॉंग्रेस \"हायकमांड' \"ठेविले अनंते'च्या ब्रह्मानंदात मग्न आहे. राजस्थानातील सचिन पायलट यांचे प्रकरण संपायचे तेव्हा संपेल. परंतु कॉंग्रेसश्रेष्ठींची निष्क्रियता आणि पडत्या काळातही अहंकारातून पक्षाती\nअग्रलेख - \"बंडा'नंतरची लक्तरे\nराजस्थानात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकवणारे सचिन पायलट आणि त्यांचे 18 सहकारी आमदार यांना उच्च न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत दिलासा दिला आहे. मात्र, या निमित्ताने गेहलोत यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती बघता कॉंग्रेसची लक्तरेच चव्हाट्यावर आली आहेत. प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/two-patients-die-parbhani-77-positive-parbhani-news-352861", "date_download": "2021-06-17T20:53:42Z", "digest": "sha1:2UUBSJZ64QALJWEHXXVAMWRX64N6WNQW", "length": 19535, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | परभणीला दोन रुग्णांचा मृत्यू, ७७ पॉझिटिव्ह", "raw_content": "\nपरभणी जिल्ह्यात बुधवारी (ता. ३०) दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ७७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. जिंतूर शहरात कोरोना बाधित गरोदर मातेने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना बुधवारी (ता.३०) दुपारच्या वेळी शहरात घडली.\nपरभणीला दोन रुग्णांचा मृत्यू, ७७ पॉझिटिव्ह\nपरभणी ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ३०) दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ७७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच हजार ३९३ वर पोहचली आहे. जिल्हाभरात आतापर्यंत २२६ रुग्णांचा मृत्यू झाला.\nपरभणीत एक, तर पूर्णा तालुक्यात पाच बाधित\nशहर महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता. ३०) शहरातील पाच केंद्र, सात खासगी रुग्णालयांत ६८ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ६७ निगेटिव्ह तर एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. तर पूर्णा तालुक्यात ४३ संशयितांची रॅपिड अँटीजेन किटद्वारे तपासणी करण्यात आली. त्यात पाचजण कोरोनाबाधित आढळले. ग्रामीण रुग्णालयांतर्गत १६ संशयितांची बुधवारी (ता.३०) रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन कोरोनाबाधित आढळले. येथील अंबिकानगरमधील ४० वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील २० वर्षीय पुरुष, खुजडा येथील ३६ वर्षीय पुरुष बाधित आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागात २७ संशयितांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात नांदेड येथील ३७ व ७१ वर्षीय महिला बाधित आढळून आल्या.\nहेही वाचा - परभणी : कडसावंगीकरांची आश्‍वासनांवर केली जाते बोळवण; मूलभूत समस्या जशास तशा\nकोरोना बाधित गर्भवतीचे रुग्णालयातून पलायन\nजिंतूर ः कोरोना बाधित गरोदर मातेने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना बुधवारी (ता.३०) दुपारच्या वेळी शहरात घडली. प्रत्येक बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांसाठी तपासणी शिबिर आयोजित केले जाते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या शिबिरात कोरोना रोगाचीही तपासणी करण्याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांनी सूचना केल्यानुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ राठोड यांनी अकरा गरोदर मातांची कोरोना तपासणी केली असता त्यात शहरातील राम मंदिर परिसरातील एक सात महिन्याची गर्भवती स्त्री कोरोना पाझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तपासणीनंतर तीस इतर स्त्रियांपासून वेगळे बसवले असता तिने तेथून पलायन केले. सदरील महिला पतीसोबत तपासणीसाठी रुग्णालयात आली होती. या वेळी तिच्या पतीची देखील तपासणी करण्यात आली, त्याचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. बुधवारी (ता.३०) ग्रामीण रुग्णालयात एकूण २३ नागरिकांची तपासणी करण्य��त आली. त्यात एक गरोदर महिला पाझिटिव्ह आढळून आली.\nहेही वाचा - *परभणी : एकीकडे नुकसानीचे पंचनामे सुरु त्यातच पावसाची हजेरी *\nबुधवारी (ता.३०) रात्री साडेसात वाजेपर्यंतची आकडेवारी\nएकूण बाधित - पाच हजार ३९३\nआजचे बाधित - ७७\nआजचे मृत्यु - दोन\nएकूण बरे - चार हजार ५४०\nउपचार सुरु असलेले - ६२७\nएकूण मृत्यु - २२६\nसंपादन ः राजन मंगरुळकर\nनांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प भरल्यानंतर पाणी प्रश्नांप्रती जागरुकता आवश्यक- पालकमंत्री अशोक चव्हाण\nनांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत आव्हानात्मक विषय बनत चालला असून उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर ही काळाची गरज आहे. मराठवाड्यातील धरणे भरायला आता पाचपेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागत आहे. पाणी नसतांना पाण्याप्रती सर्व जागरुक होतात मात्र एकदा धरणे भरली की त्यावर्षी पाण\nएकीकडे शॉर्टसर्किने तर दुसरीकडे आगीमुळे ऊस जळून खाक\nपाथरी ः शॉर्टसर्किट झाल्याने दोन शेतकऱ्यांचा चार एक्कर ऊस जळून खाक झाल्याची घटना (ता.सहा) रोजी पोहेटाकळी शिवारात घडली. तालुक्यातील पोहेटाकळी येथील शेतकरी दिनकर गंगाधर बागल यांच्या गट नं १७२ मधील तीन एकर तर भागवत जनार्दन बागल यांच्या गट नं १७० मधील एक एकर ऊस शॉटसर्किट झाल्याने जळून खाक झाला\nपरभणी जिल्ह्यात दोन हजार 249 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण ; महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण\nपरभणी : जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार सध्या कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रशासनाकडून राबविल्या जाणाऱ्या उपाय योजना व दुसरीकडे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहता जिल्हा लवकरच कोरोना मुक्तीकडे वाटचाल करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या दोन हजा\nपरभणी जिल्ह्यातील दोन लाखाच्यावर बालकांना आज देणार पोलिओचा डोस\nपरभणी ः पोलिओ मुक्त भारत करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ता. 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे तयार असून तब्बल दोन लाख 14 हजार 43 बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी एक हजार 757 बुथ तयार करण्यात आले असून तीन हजार 942 कर्मचारी तैनात\nपायऱ्या, ओटे झाले बसण्यास पोरके...\nपरभणी ः पोखर्णी (नृसिंह) (ता. परभणी) येथील ग्रामस्थांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी रस्ते बंद केले असून रस्त्यावरची वर्दळ कमी केली आहे. तसेच घरापुढे व दुकानापुढे असणाऱ्या ओटे, पायऱ्यावर कोणी बसू नये म्हणून काळे ऑईल टाकले जात आहे. यामुळे पायऱ्या, ओट\nपरभणीतल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट\nपरभणी : परभणी जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या संकटात सापडल्या असून पेरणी केलेल्या पिकांवर किंडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उगवलेली कोवळी पिके नष्ट होऊ लागल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी (ता. २५) रात्री ६.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झ\nपरभणीत एकाचा मृत्यू, १४० पॉझिटिव्ह...\nपरभणी ः खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान एका पुरुषाचा गुरुवारी मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्‍या १४१ झाली आहे. तसेच १४० बाधित रुग्ण आढळले. रुग्णसंख्या तीन हजार ७६५ झाली असून दोन हजार ७८९ रुग्ण बरे झाले आहेत.\nपरभणीत आठ मृत्यु, ५२ पॉझिटिव्ह\nपरभणी ः येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाबाधित आठ पुरुषांचा आज मृत्यु झाला. मृतांची संख्या १७६ झाली आहे. दरम्यान, नव्याने ५२ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. तर ६७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. रुग्णसंख्या चार हजार २\nCorona Breaking ; परभणी जिल्ह्यात दोन मृत्यू १११ बाधित\nपरभणी ः महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता. दोन) शहरातील १४ केंद्रांवर १३२ व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये ११९ जण निगेटिव्ह आले तर १३ पॉझिटिव्ह आढळले. तसेच जिल्हाभरात दिवसभरात १११ बाधित तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नाग\nCorona Breaking ; परभणी जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू, २५ पॉझिटिव्ह\nपरभणी ः परभणी शहरातील चार तर जिंतूर व मानवत तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण सहा रुग्णांचा गुरुवारी (ता.१३) जिल्ह्यात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. यामध्ये गौस कॉलनी येथील ५७ वर्षीय पुरुष, आंबेडकर नगर येथील ७० वर्षीय पुरुष, कुरबान अली शाह नग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-debt-waiver-peak-loan-allocation-issue-agriculture-minister", "date_download": "2021-06-17T19:39:26Z", "digest": "sha1:YJP45MSB6ZJFWHLNY56IYHJKOLMJGQ7B", "length": 21128, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कर्जमाफी, पीककर्जवाटपप्रश्‍नी कृषिमंत्री नाराज...विशेष मोहीम राबविण्याच्या दिल्या सूचना !", "raw_content": "\nजिल्हा सहकारी बँकेने ५० कोटींपैकी आतापर्यंत ११ हजार शेतकऱ्यांना सुमारे २२ कोटींचा निधीवाटप केला. उर्वरित राष्ट्रीयीकृत व इतर बँकांनी सुमारे २५७ कोटींचा निधी गतीने पात्र शेतकऱ्यांना वाटप करणे गरजेचे आहे.\nकर्जमाफी, पीककर्जवाटपप्रश्‍नी कृषिमंत्री नाराज...विशेष मोहीम राबविण्याच्या दिल्या सूचना \nधुळे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्याला ३०७ कोटींचा निधी शासनाने दिला. मात्र, जिल्हा सहकारी बँक वगळता राष्ट्रीयीकृत आणि इतर बँकांचे कर्जमुक्ती योजनेतील निधीवाटपाचे काम समाधानकारक नाही. तसेच जिल्ह्यात पीककर्जवाटपाच्या एकूण उद्दिष्टापैकी केवळ २६ टक्के निधीवाटप झाला. हेही काम समाधानकारक नाही, अशा शब्दांत कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता. २८) नाराजी व्यक्त केली. त्यांनी विशेष मोहिमेद्वारे कर्जमाफी आणि पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट गतीने पूर्ण करण्याची सूचना यंत्रणेला दिली.\nकृषिमंत्री भुसे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. दुपारी साडेतीननंतर पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीतील माहिती दिली. जिल्हाधिकारी संजय यादव, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nमंत्री भुसे म्हणाले, की शेती कर्जमाफी योजना २०१९ अंतर्गत जिल्ह्यातील सरासरी ४० ते ४५ हजार शेतकऱ्यांना ३०७ कोटी रुपयांचा लाभ दिला गेला. यात तुलनेत जिल्हा सहकारी बँकेने ५० कोटींपैकी आतापर्यंत ११ हजार शेतकऱ्यांना सुमारे २२ कोटींचा निधीवाटप केला. उर्वरित राष्ट्रीयीकृत व इतर बँकांनी सुमारे २५७ कोटींचा निधी गतीने पात्र शेतकऱ्यांना वाटप करणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यात पीक कर्जांतर्गत यंदा सुमारे अकराशे कोटींच्या निधीवाटपाचे उद्दिष्ट आहे. पैकी तुलनेत सुमारे तीनशे कोटींच्या निधीवाटपाचे म्हणजेच सरासरी २६ टक्के पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. यातही जिल्हा बँकेने १६० कोटींपैकी १७ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटी म्हणजेच सरासरी ६१ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठले आहे. एकंदर कर्जमाफी योजनेच्या तुलनेत पीककर्जाचे वितरण कमी आहे. त्यामुळे अग्रणी बँक, जिल्हा उपनिबंधकांनी पीककर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवावी, जेणेकरून शेतकरी उत्पादन वाढवतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी यादव यांनी कर्ज वितरणाचा दर तीन दिवसांनी आढावा घ्यावा, अशी सूचना मंत्री भुसे यांनी दिली.\nजिल्ह्यात सरासरी ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, रासायनिक खतांचा पुरेसा साठा येत्या आठ दिवसांत उपलब्ध करून देऊ, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. बैठकीपूर्वी मंत्री भुसे यांनी विटाई, बेहेड (ता. साक्री) येथील शेतकरी, लोणखेडी (ता. धुळे) येथे शेती शाळेत महिलांशी संवाद साधला. विटाईत धनराज गजमल खैरनार यांची शेत पाहणी केली. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत मका पीक प्रात्यक्षिक, डाळिंबबागेची पाहणी केली. बेहेड शिवारात गवार आणि तुरीच्या आंतरपिकाची पाहणी केली. नांदवण (ता. साक्री) येथील डाळ मिलला भेट दिली. आमदार गावित, तहसीलदार, कृषी अधिकारी, डॉ. तुळशीराम गावित, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, विटाईचे सरपंच भीमराव खैरनार, कासारेचे सरपंच विशाल देसले उपस्थित होते.\nजिल्हा बॅंकतर्फे १५ पासून एटीएमद्वारे पीककर्ज देणार\nनंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेमार्फत नविन हंगामातील पीक कर्ज वाटपाला १५ एप्रिलपासून सुरवात होत आहे. विशेष म्हणजे मार्चअखेर परतफेड करणाऱ्यांना या कर्जासाठी प्राधान्य देण्यात येणार असून हे कर्ज प्रथमच एटीएमद्वारे वितरित होणार आहे. मागील वर्षीच्या पीककर्ज परतफेडीला ३१ मे २०२० पर्यत मु\nमहिलांना गावातच मिळणार रक्कम\nनंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात पुढील दोन महिने पाचशे रुपये अनुदान जमा होणार असून, प्रत्येक महिन्यात जमा होणारी रक्कम त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राद्वारे घरपोच मिळणार आहे. योजनेंतर्गत जन-धन बँक खातेधारक महिल\nनंदुरबारसाठी स्वतंत्र जिल्हा बॅंकेची निर्मिती करा\nनंदुरबार : शेतकऱ्यांसाठी अर्थकारणवाहिनी, तारणहार असलेल्या जिल्हा बँकेच्या स्वतंत्र निर्मितीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले हितसंबंध बाजूला सारत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनदरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच जिल्हा परिषदेचे सभापती अभिजित पाटील या दो\nग. स. बँकेवर लोकमान्यची एकहाती सत्ता; अपक्षांचा धुव्वा\nधुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी बँक अर्थात ग. स. बँकेच्या २१ पैकी १७ संचालक निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने सर्व विरोधकांचा धुव्वा उडवला. मतदान झालेल्या सर्व १७ जागांवर लोकमान्यचे उमेदवार विजयी झाले. तत्पूर्वी पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध झाले होते. त्\nधुळे, नंदुरबार सरकारी कर्मचारी बँकेवर पहिल्यांदाच महिला चेअरमन\nकुसुंबा (धुळे) : धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक अशा पाच जिल्ह्यांमध्ये विस्तार असलेल्या सरकारी नोकरांच्या सहकारी बँकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चेअरमन म्हणून कुसुंब्याच्या स्नुषा विद्या शिंदे (मोरे) यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. धुळे, नंदुरबार ग. स. बँकेची स्थाप\nअवकाळी, गारपीटने उत्तर महाराष्ट्रातील बळीराजा धास्तावला अद्यापही अनेक शेतकरी मदतीविनाच\nगेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने पिकांचं नुकसान झालं आहे. त्यापैकी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या अनेक जिल्ह्यांत प्रामुख्याने भात, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कपाशी आणि केळीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. व\nधक्‍कादायक..विमा कंपनीला दीड कोटीला चुना\nधुळे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी विमा कंपनीला दीड कोटी रूपयांना चुना लावल्या प्रकरणी धुळे- नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक (ग. स.) लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष, सीईओ आणि नाशिक येथील दोघा ठकसेनांवर येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बजाज अलायन्ज लाईफ इन्शुरन्स कंपनीच\nधुळे- नंदुरबार जिल्हा बँक निवडणुक..संस्था सभासद प्रतिनिधींचे ठराव मागवले\nधुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थगित झालेली निवडणूक घेण्यास जिल्हा सहकारी निवडणूक अधि���ारी डॉ. ज्योती लाटकर यांनी गुरुवारी (ता. ११) आदेश दिले. त्यानुसार बँकेच्या संस्था सभासद प्रतिनिधींचे ठराव १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत मागविण्यात आले आहेत. अंतिम मतदारयादी प्रसि\nखानदेश एक्स्‍प्रेस त्वरित सुरू करून नियमित करा\nनिमगूळ : पश्र्चिम रेल्वेच्या निरीक्षणासाठी आलेले पश्र्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सत्याकुमार व त्यांच्यासोबत प्रमुख अधिकारींचा ताफा शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर आले असता त्यांना खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांच्यातर्फे आमदार काशीराम पावरा व रेल्\nधुळे- नंदुरबार जिल्हा बँकेचा निर्णय; यंदा १२ एप्रिलपासून पीक कर्जवाटप\nधुळे ः धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने १२ एप्रिलपासून नवीन दराने नवीन पीक कर्जवाटपाचा निर्णय घेतला आहे. त्याचा ५० हजार पीक कर्जदार सभासदांना लाभ मिळू शकेल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-nashik-district-today-3606-corona-free/", "date_download": "2021-06-17T21:26:05Z", "digest": "sha1:YMC7I3QDLCGEMHBTE4OD3YXU5BZS6HV4", "length": 8426, "nlines": 79, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : Nashik District Today 3606 Corona Free", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात ३६०६ कोरोना मुक्त तर ४०३६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात ३६०६ कोरोना मुक्त तर ४०३६ नवे रुग्ण\nमागील २४ तासात शहरात १८१५ कोरोनाचे नवे रुग्ण : ३९०८ कोरोनाचे संशयित,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०६ % तर ४३ जणांचा मृत्यू\nनाशिक – (Corona Update)आज जिल्ह्यात कोरोनाचे ३६०६ जण कोरोना मुक्त झाले आहे.तर जिल्ह्यात ४०३६नवे रुग्ण आढळले आहेत. आज कालच्या पेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असून आज कोरोनाबाधित रुग्णांमध्ये थोडी वाढ झालेली दिसते आहे.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ८९.०६ झाली आहे.आज शहरात कोरोनाचे १८१५ रुग्ण आढळले आहेत. आज जवळपास ३९०८ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २१ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १७ ,मालेगाव महापालिका हद्दीत ४ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १८१५ तर ग्रामीण भागात १९७९ मालेगाव मनपा विभागात ६८ तर बाह्य १७४ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०६ इतके झाले तर शहरात हा रेट ९१.०६ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३४५५३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६८०१ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ५५७२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ४३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ८६.१४ %,नाशिक शहरात ९१.०६ %, मालेगाव मध्ये ८४.४७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.३१ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.०६%इतके आहे.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ४३\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३७८४\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – १६३९\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०२\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३५८०\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १४\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५४\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२५८\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ५५७२\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nसुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक प्रशांत हिरे यांचे निधन\nसुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/todays-stock-market-sensex-plunges-290-points/", "date_download": "2021-06-17T21:16:08Z", "digest": "sha1:Q7QSW7V7BMU7GSA3EYER3PUYITBGLKQB", "length": 8226, "nlines": 83, "source_domain": "janasthan.com", "title": "Todays Stock Market : Sensex Plunges 290 Points", "raw_content": "\nशेअर बाजार नकारात्मक बंद : सेन्सेक्स २९० अंकांनी गडगडला\nशेअर बाजार नकारात्मक बंद : सेन्सेक्स २९० अंकांनी गडगडला\nभारतीय शेअर बाजारातील (Todays Stock Market )आजचे सत्र अस्थिर म्हणजेच चढ-उताराचे परंतु नफा वसुलीचे होते, असे म्हणावे लागेल कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही प्रमाणात नकारात्मक संकेत असल्यामुळे सकाळी सिंगापुर निफ्टी साधारणपणे ९० अंकांनी निगेटिव्ह होते. त्याचाच परिणाम सकाळी भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market ) बघायला मिळाला फ्लॅट टू निगेटिव्ह अशा स्वरूपात बाजार उघडला परंतु त्यानंतर बाजारात हलक्या स्वरूपात मागणी दिसली, पण ही सकारात्मकता काही काळ टिकली व त्यानंतर मागील दोन दिवसांपासून चे समभाग वधारले होते त्यामध्ये नफा वसुली बघायला मिळाली.\nत्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 290 अंकांनी घसरून 49 902 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक सुद्धा 78 अंकांनी घसरून 15030 या पातळीवर बंद झाला आणि 12 बँकिंग शेअर चा निर्देशांक बँक निफ्टी 237 अंकांनी घसरून ते 33685 या पातळीवर बंद झाला.\nआज सकाळपासूनच बाजारामध्ये वरच्या स्तरावर ठराविक क्षेत्रांच्या समभागांमध्ये विक्री दिसत होती, कारण मागील दोन दिवसांपासून बाजारामध्ये जी तेजी आली होती त्याच क्षेत्रांमध्ये नफा वसुली बघायला मिळाली, म्हणजेच बाजारात खालच्या स्तरावर खरेदी केली जात आहे ,तर वरच्या स्तरावर नफा नफा सुद्धा बुक केला जात आहे.\nअमेरिकेमध्ये ची मिटिंग आज होणार आहे या निकालावर सुद्धा तेथील बाजारात त्याचे पडसाद रात्री दिसतीलच त्याच बरोबर भारतामध्ये करोनाची रुग्ण संख्या काय असणार आहे यावर बाजाराचे भविष्य अवलंबून असले तरी येऊ घातलेले तिमाही निकाल सुद्धा तेवढेच महत्त्वाचे दिशादर्शक ठरणार आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक न थांबता आपल्या चांगल्या सल्लागारांच्या मार्फत आपला पोर्टफोलिओ तयार करून गुंतवणूक सातत्याने टप्प्याटप्प्याने करत राहणे योग्य राहील.\nगुंतवणूकदारांनी सध्यातरी चांगल्या प्रतीचा फ्रन्टलाइन त्याच बरोबर मिडकॅप समभागांमध्ये आपली गुंतवणूक बाय ऑन डीप या तंत्राचा वापर करून बोलतोय करावी.\nNIFTY १५०३० – ७८\nSENSEX ४९९०२ – २९०\n(Todays Stock Market ) आज निफ्टी वधारलेला शेअर्स\n(Todays Stock Market )आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव\nयु एस डी आय एन आर $ ७३.२५००\nसोने १० ग्रॅम ४८१७०.००\nचांदी १ किलो ७१९८०.००\nमराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अडकली विवाह बंधनात\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १६६१ तर शहरात ६०५ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2021-06-17T21:38:24Z", "digest": "sha1:32BPB5NJO6FSL4SINQIXFN5TL2JBPOIG", "length": 9274, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:लेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\n\"लेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\" वर्गातील लेख\nएकूण १३१ पैकी खालील १३१ पाने या वर्गात आहेत.\nअपंग : कल्याण व शिक्षण\nज्ञानभाषा मराठी (समाज माध्यमांवरील समूह )\nट्विटर मराठी भाषा संमेलन\nश्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना\nसावरकर साहित्य अभ्यास मंडळ\n८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१८ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/merchants-bank-makes-rs-5-crore-profit-anil-pokharana", "date_download": "2021-06-17T20:07:04Z", "digest": "sha1:NON6ROAPGKJJE34CZNHGP4T2QN2XKBA3", "length": 9106, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Merchants Bank makes Rs 5 crore profit - Anil Pokharana", "raw_content": "\nकरोनातही मर्चंटस् बँकेला 5 कोटी नफा - अनिल पोखरणा\nठेवींमध्ये 117 कोटींनी वाढ\nअहमदनगर (प्रतिनिधी) - करोना काळातही अहमदनगर मर्चंटस् बँकेला मागील आर्थिक वर्षात 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा झाला असून ठेवींमध्ये 117 कोटी 73 लाखांची वाढ झाल्याची माहिती चेअरमन अनिल पोखरणा यांनी दिली.\nकरोनात संपलेल्या आर्थिक वर्षातही बँकेची यशस्वी घोडदौड कायम राहिली आहे. कोरोना संकटात अर्थकारणाला ब्रेक लागलेला असतानाही बँकेने उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत 31 मार्च 2021 अखेरपर्यंत 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ठेवींमध्येही मागील आर्थिक वर्षात 117 कोटी 73 लाखांनी वाढ झाली असून 31 मार्च 2021 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 1371 कोटीवर पोहचल्या आहेत.\n2020-2021 या आर्थिक वर्षात बँकेच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर करताना चेअरमन पोखरणा यांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षात बँकेचे संस्थापक चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक हस्तीमलजी मुनोत यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली व माजी चेअरमन आनंदराम मुनोत, व्हाईस चेअरमन सुभाष बायड तसेच संचालक मंडळातील सर्व सहकारी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया, जॉइंट सीईओ नितिन भंडारी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून बँकेने उत्तम कामगिरी केली आहे.\nबँकेच्या ठेवी 31 मार्च 2020 अखेर 1253 कोटी 49 लाख इतक्या होत्या. त्यात 31 मार्च 2021 पर्यंत 117 कोटी 73 लाखांनी वाढ होवून एकूण ठेवी 1371 कोटींच्या झाल्या आहेत. 31 मार्च 2020 अखेर कर्ज वितरण 875 कोटी 61 लाख रुपये होते. त्यात आर्थिक वर्षात 38 कोटी 61 लाखांनी घट होवून 31 मार्च 2021 अखेर एकूण कर्ज वितरण 837 कोटी रुपये इतके आहे. बँकेमार्फत नजरगहाण कर्जाव्यतिरिक्त गृहतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज, वाहन, वस्तू, शेअर्स तारण, शॉप ऑफिस खरेदी कर्ज, कमर्शियल इमारत बांधणी कर्ज, स्थावर मिळकत तारण कॅशक्रेडिट आदी कर्ज उपलब्ध आहेत. त्याचा लाभ अनेक सभासद घेत आहेत. नजरगहाण कर्जावरील व्याजदर रिबेट वजा जाता 8.50 टक्के इतके आहे. सोनेतारण कर्जात 2 लाखापर्यंत 8 टक्के व्याजदर असून सोनेतारण कॅशक्रेडिट 5 लाखापर्यंत 8 टक्के व्याजदर, वाहन कर्ज (खासगी कार) 25 लाखापर्यंत 8 टक्के एवढेच व्याजदर असून ते कोणत्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा कमी आहे.\nमागील आर्थिक वर्षात 31 मार्च 2020 अखेर ��ँकेचे रिझर्व्ह व इतर फंडस 145 कोटी 18 लाख रुपये होता. त्यात 14 कोटी 20 लाखाने वाढ होवून 31 मार्च 2021 अखेर ते 159 कोटी 38 लाखांचे झाले असून वाढीचे प्रमाण 9.78 टक्के इतके आहे. कोविड महामारीमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी, अर्थकारणाला बसलेला फटका यामुळे देशातील सर्व बँकांसमोर थकीत कर्ज वसुलीची समस्या निर्माण झालेली आहे. याही परिस्थितीत बँकेने कर्ज वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले. दि.31 मार्च 2021 अखेर बँकेचे निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण 7.64 टक्के इतके आहे.\nबँकेच्या 49 वर्षात जिल्ह्यासह पुणे, औरंगाबाद,बीडमध्ये 18 शाखा आहेत. सातत्याने प्रगती करणारी बँक म्हणून मर्चन्टस् बँकेची ओळख निर्माण झाली. नफ्यासोबतच ठेवीमध्येही वाढ झाली, ही अभिमानास्पद कामगिरी आहे.\n- अनिल पोखरणा, चेअरमन.\nआर्थिक वर्षात बँकेने कर्जदारांना व्याजामध्ये 18 कोटी 2 लाखांचा भरघोस रिबेटही दिला आहे. याही परिस्थितीत बँकेने 16 कोटी 75 लाखांचा ढोबळ तर 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात कोविड परिस्थितीमुळे तुलनेने नफा कमी झालेला असला तरी संचालक मंडळाने 15 टक्के लाभांश देण्याचा मानस केला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागण्यात येणार असून परवानगी मिळताच सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर लाभांश वाटप करण्यात येईल, असे चेअरमन पोखरणा यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/W32YPG.html", "date_download": "2021-06-17T21:23:55Z", "digest": "sha1:P2GPMMUMCKI5W6YCV6GFEBBKJNRYNVMM", "length": 8517, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार- नवनिर्वाचित आयुक्त डॉ.शर्मा", "raw_content": "\nHomeपायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार- नवनिर्वाचित आयुक्त डॉ.शर्मा\nपायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार- नवनिर्वाचित आयुक्त डॉ.शर्मा\nप्रत्येक गरजू रूग्णाला बेड मिळायलाच हवा: कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी टीम म्हणून काम करू\nनुतन महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी अधिका-यांमध्ये जागविला विश्वास\nसद्यस्थितीत कोवीडचा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सुविधा निर्माण करण्यावर आपला भर असल्याचे सांगून प्रत्येकाचा जीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य असून त्यासाठी टीम म्हणून काम करूया नवनिर्वाचित आयुक्त बिपीन शर्मा यांनी स्पष्ट केले. ठाणे म���ानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विपीन शर्मा यांनी आज २४ जुन रोजी सर्व अधिकारी, उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेवून कोरोना कोवीड १९ विषयी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले.\nयावेळी त्यांनी उप आयुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त यांच्याकडून प्रभाग समिती स्तरावर कशा पद्धतीने काम चालते, कोणत्या अडचणी जाणवतात याची माहिती घेतली. याबैठकीला विशेष अधिकारी, कोवीड १९ रंजीत कुमार, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख आणि महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.\nआपण जे चांगले काम करीत आहोत ते सुरूच ठेवणार असून ज्या ठिकाणी जास्त काम करण्याची गरज आहे त्यावर प्रभावीपणे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्या कोवीड १९ रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना बेड उपलब्ध करून देण्यापेक्षा ज्या रूग्णांना बेडची खरी गरज आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत बेड मिळायलाच हवा. त्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे त्या प्राधान्याने निर्माण करू असे सांगितले. ज्या सुविधा निर्माण करण्याची गरज असेल त्या करू असे स्पष्ट करून आपल्याला कोरोनासोबतच राहायचे आहे पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वांनी टीम म्हणून काम करू असा विश्वास शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिला.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. ���ापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/cobra-arrived-police-station-midnight-13166", "date_download": "2021-06-17T21:18:38Z", "digest": "sha1:PQT6PVWLMLSH7ERBJ2HWAI2AKPRE4XB3", "length": 10899, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मध्यरात्री पोलीस स्टेशन मध्ये आला नाग आणि... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमध्यरात्री पोलीस स्टेशन मध्ये आला नाग आणि...\nमध्यरात्री पोलीस स्टेशन मध्ये आला नाग आणि...\nगुरुवार, 20 मे 2021\nभंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस स्टेशन मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास नागाने ठाण मांडल्याने पोलिसांची एकच धावपळ झाली. अखेर मध्यरात्री ग्रीनफ्रेंड नेचरच्या टीमला पाचारण करत नागाचे रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला जीवनदान देण्यात आले आहे.\nभंडारा - तो पोलिस Police स्टेशन Station मध्ये दाखल झाला आणि पोलिसांची भंभेरी उडाली भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस स्टेशन मध्ये मध्यरात्री सुमारास नागाने Cobra ठाण मांडल्याने पोलिसांची एकच धावपळ झाली. अखेर मध्यरात्री ग्रीनफ्रेंड नेचरच्या टीम ला पाचारण करत नागाचे रेस्क्यू Rescue ऑपरेशन करत त्याला जीवनदान देण्यात आले आहे. Cobra Arrived In Police Station At Midnight\nलाखनी पोलिस स्टेशन मध्ये कमांडो फोर्स दलाच्या कार्यालयात एका बेडजवळ नाग फणा काढून बसला असल्याची माहिती लाखनी पोलिसांनी रात्री 2 वाजता ग्रीनफ्रेंड नेचरच्या टीमला दिली.\nहे देखील पहा -\nलाखनी पोलिस स्टेशन मध्ये कमांडो फोर्स दलाच्या कार्यालयात एका बेडजवळ नाग फणा काढून बसला असल्याची माहिती लाखनी पोलिसांनी रात्री 2 वाजता ग्रीनफ्रेंड नेचरच्या टीमला दिली.Cobra Arrived In Police Station At Midnight\nकराडमध्ये बोगस महिला डॉक्टर करत होती कोरोना रुग्णांवर उपचार\nताबडतोब ग्रीनफ्रेंड नेचरचा सदस्य व निसर्गमित्र पंकज भिवगडेने पोलिस स्टेशन गाठले. अवघ्या 15 मिनिटांत नागाला बरणीमध्ये बंद करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. विषारी नाग बरनीत बंद झाल्यावर रात्रपाळीतील पोल��स कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वा:स सोडला.\nकोंढव्यात कोकेन विकताना नायजेरीन जाळ्यात\nपुणे पोलिसांच्या नार्कोटिक विभागाने (Narcotics Control Bureau) कोंढवा पोलिस...\nअकोल्यात पोलिसाच्या गाडीसह आणखी एका गाडीची तोडफोड\nअकोला- अकोल्यातील डाबकी रोड हद्दीत आज खळबळ जनक घटना घडली, भौरद येथील एका...\nटायगर ग्रुपचे पदाधिकारी खोटे पोलीस बनून करत आहेत गुन्हेगारी \nपिंपरी-चिंचवड : राज्यभरातील तरुणांच्या आणि खासकरून भाईगिरीचे आकर्षण असणाऱ्या...\nनागपुरातल्या फॅशन डिझायनरला खंडणी प्रकरणी अटक \nनागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू \nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nएटीएम चोराचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार \nजालना : जालना Jalna जिल्ह्यातील भोकरदन Bhokardan शहरातील भोकरदन-जाफराबाद रोड वर...\nवादग्रस्त वक्तव्या संबंधी मिथुन चक्रवर्ती यांची केली चौकशी\nपश्चिम बंगालच्या (West Bengal) निवडणुकीच्या प्रचार सभेच्या दरम्यान बॉलीवूड अभिनेते...\nकुस्तीपटू सागर राणा हत्येप्रकरणी जूडो प्रशिक्षक सुभाषला अटक\nवृत्तसंस्था : छत्रसाल स्टेडियमवर 23 वर्षीय सागर राणाच्या हत्येप्रकरणी दिल्ली...\nसागर राणा हत्याकांड: छत्रसाल स्टेडियमवर सुशील कुमारच्याच हत्येचा...\nनवी दिल्ली : पैलवान सागर राणा Sagar Rana खून प्रकरणातील एक नवीन खुलासा समोर...\nयवतमाळमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त\nयवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खैरी येथील एका...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/opinion/rohit-ganorkar-write-on-chandrapur-alcohol-ban-and-government-role-167537.html", "date_download": "2021-06-17T21:09:16Z", "digest": "sha1:GRBHIRBTYF7XL67HN7WY4TOLNL7QJCJZ", "length": 27670, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBLOG: चंद्रपूरची दारूबंदी : सरकारला महसूल महत्वाचा की नागरिकांचे आरोग्य\nचंद्रपूरची दारूबंदी हटवणार व राज्यात दारू विक्रीची वेळ 1 तासाने वाढवणार या बाबतीत महाविकास आघाडी ठाकरे-पवार सरकार मध्ये चर्चा होत असल्याची बातमी 15 जानेवारीच्या वृत्तपत्रात आहे (Chandrapur Alcohol Ban and Government role).\nडॉ. रोहित गणोरकर, वैद्यकीय अधिकारी, सर्च व्यसनमुक्ती विभाग\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nचंद्रपूरची दारूबंदी हटवणार व राज्यात दारू विक्रीची वेळ 1 तासाने वाढवणार या बाबतीत महाविकास आघाडी ठाकरे-पवार सरकार मध्ये चर्चा होत असल्याची बातमी 15 जानेवारीच्या वृत्तपत्रात आहे (Chandrapur Alcohol Ban and Government role). दारूबंदीमूळे महसूल खात्याचे नुकसान होते, दारूबंदी हटवण्यासाठी हे कारण दिले जाते. मात्र, वास्तवात शास्त्रीय पुरावे काही वेगळेच निष्कर्ष निघत असल्याचं सांगतात. हे निष्कर्ष आणि काही मूलभूत प्रश्न पुढीलप्रमाणे (Chandrapur Alcohol Ban and Government role),\nचंद्रपूरमधील दारूबंदी हा फक्त सरकारच्या प्रतिनिधींचा निर्णय की स्थानिक जनसंघर्षाच्या मागणीचा परिणाम\n2001 मध्ये नागरिकांनी दारूविरोधात जिल्ह्यात मूल पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा नेला. यातून जनतेचा असंतोष प्रभावीपणे व्यक्त झाला. तेव्हापासून सातत्याने दारूबंदीची मागणी जोरकसपणे केली जात आहे. यात श्रमिक एल्गार संघटनेचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांचा सक्रिय सहभाग वाढत गेला. नागरिकांनी अगदी नागपूरपर्यंत मोर्चे, आंदोलनं नेली. मात्र, सरकार त्या मागणीकडे दुर्लक्ष करत गेलं. सरकारकडून प्रथम आश्वासन देणे आणि नंतर हुलकावून लावण्याचे प्रकारही वारंवार होत राहिले.\nचंद्रपूर ते नागपूर पायी चालत जाणारे आंदोलक तर मोर्चाचे प्रतिनिधी होतेच, पण दारूविक्रेते वगळता पूर्ण समाज दारुबंदीच्या मागणीचे समर्थन करत होता. म्हणून सरकारला दारूबंदी करावी लागली. त्यामुळे आता दारुबंदी हटवण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर आताही सरकारला ही मागणी जनतेतून झाल्याशिवाय हा निर्णय घेता येणार नाही. सरकारला उत्पन्न वाढीसाठी दारूबंदी हटवण्याचा मनमानी निर्णय घेता येणार नाही. जर सरकारने जनभावनेच्या विरोधात जाऊन तो निर्णय घेतला तर हे निश्चितच लोकशाहीला धरुन होणार नाही. याला सरकारची एकाधिकारशाहीच म्हणावं लागेल. जनसामान्यांच्या 15 वर्षांच्या संघर्षानंतर केलेल्या कायद्याला ���नमानी पद्धतीने हटवणे हाच या एकाधिकारशाहीचा मोठा पुरावा आहे.\nदारू विकून कर मिळवून त्यामधून विकास करणे शक्य आहे काय\nदारूबंदी हटवून पिणाऱ्याकडून कर घेणं ही सरकारकडून जनतेची होणारी थेट लूट आहे. सरकार कायदेशीर निर्बंध हटवून युवकांना दारूचं व्यसन लावत आहे. व्यसनी माणूस दारूच्या नशेत बायकोशी भांडण करतो. यामागे अप्रत्यक्षपणे सरकारच असते. ही सरकारकडून होणारं कायदेशीर शोषणच आहे. दारू पिणाऱ्याच्या मुलांना याच व्यसनामुळे शिक्षणासाठी पैसे उपलब्ध होत नाही. यातून मुलांचा शिक्षणाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारला जातो. यालाही सरकार कायदेशीर मान्यता देते.\nदारूमुळे लिव्हर सिरोसिसपासून पोटाच्या कॅन्सरपर्यंत शारीरिक आजार होतात. वेडेपणा, नैराश्यासारखे मानसिक आजार असे जवळपास 300 हून अधिक रोग होतात. यामुळे व्यसनाधीन व्यक्तीवर उपचार करण्याची वेळ येते. हे उपचार नातेवाईकांना परवडत नसले तरीही करावे लागतात. त्यामुळे तेही कायदेशीररित्या लुटले जातात. दारूमुळे झालेल्या अपघातामध्ये जीविताचे नुकसान तर होतेच. सोबत पोलीस प्रशासन आणि न्यायालयांच्या कामावरही ताण येतो. असं होण्यासाठीच कर देणाऱ्या प्रत्येक नागरिकाची लुट होते का असाही प्रश्न उपस्थित होतो.\nशिफ्रिन या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनानुसार दारुतून मिळणारा कर आणि दारुमुळे होणारे दुष्परिणा याचं गणित धक्कादायक आहे. दारुतून सरकारला जितका कर मिळतो, त्यापेक्षा 25 ते 40 पट अधिक खर्च त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या नियंत्रणासाठी होतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने दारुच्या करातून उत्पन्न वाढीचा प्रयत्न केला, तर याचा अंतिमतः दुष्परिणाम येथील जनेवरच होणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून शिवाजी महाराजांच्या याच सुराज्यातील जनतेची लूट होणार आहे.\nदारू विकून कल्याणकारी योजना लागू करणे हे सरकारचे धोरण असू शकते\nभारतीय संविधानाचे कलम 49 (अ) नुसार व्यसनाच्या पदार्थांवर निर्बंध घालणे आणि समाजहिताचं रक्षण करणं हे सरकारचे महत्त्वाचं कर्तव्य आहे. यासाठीच सरकारने धोरणं आखणं अपेक्षित आहे. आरोग्यदायी जगण्यासाठी पोषक वातावरण मिळणे हाही नागरिकांचा तितकाच महत्त्वाचा हक्क आहे. त्यामुळे सरकार दारूच्या विरोधातच असायला हवं. एकिकडे नागरिकांना कायदेशीररित्या दारू पिण्यास प्रवृत्त करून दरिद्री करणे आणि दुसरीकडे कर्जमाफी करत 10-20 रुपयाला जेवण देण्याची योजना आणणे या विरोधाभासी गोष्टी आहेत. आधी जनतेची लूट करायची आणि नंतर थोडी भीक देऊन मदत केल्याचा आव आणणे हा प्रकार म्हणजे जनतेला मूर्खात काढण्याचाच आहे. हे धोरण योग्य नाही.\nगुजरात हे पूर्ण राज्य दारूच्या महसूलाशिवाय चालू शकते, तर मग शिवाजी महाराजांचा आत्मनिर्भर महाराष्ट्र दारूच्या महसूलाशिवाय नक्कीच राहू शकतो. मात्र, यानंतरही सरकारने दारुच्या करातूनच उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना राज्यातील लोकप्रतिनिधींना लोकांच्या आरोग्याबद्दल खरोखर किती आस्था आहे हे अगदीच स्पष्ट होईल.\nदारुबद्दल दिशा काय असावी\nदारू प्यायची की नाही हा निर्णय घेताना त्याला वैज्ञानिक तथ्यांचाही आधार द्यावा लागेल. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज या जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो, की दारू पिण्याची कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही. त्यामुळे ‘प्या, पण मर्यादेमध्ये’ हा युक्तिवाद फोल ठरतो. दारूमुळे आजार होतातच, पण अनियंत्रित दारू पिणे हा सुद्धा आंतरराष्ट्रीय आजाराच्या वर्गीकरणानुसार मानसिक आजार आहे.\nरोगनिर्मिती करणाऱ्या पहिल्या 7 कारणांमध्ये दारूचे स्थान आहे. त्यामुळे दारुबद्दलची सामाजिक भूमिका काय असावी हे तर अगदी सरळ आहे. मलेरियापासून संरक्षणासाठी मलेरियाच्या डासांची उत्पत्तीच होऊ न देणं, झाल्यास त्यांना संपवणं गरजेचं असतं. तसंच दारुमुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषय आणि सामाजिक प्रश्नांना रोखण्यासाठी दारूची निर्मिती, प्रसार आणि वापर यावर नियंत्रण आणणे हेच धोरण असले पाहिजे. यामध्ये दारूच्या व्यापाऱ्यांनी आणि सरकारने इतर व्यवसायातून पैसे मिळवून व्यापक हितासाठी दारू संपुष्टात आणणे योग्य ठरेल.\nदारूबंदी असलेल्या जिल्ह्यात पोलीस प्रशासनाला अजून कार्यक्षम करणे, अन्न सुरक्षा विभागाला सक्रिय करणे, गावागावात दारूमुक्तीविरोधात लोकांचं संघटन निर्माण करून व्यसनावर निर्बंध आणणे आणि व्यसन असलेल्या व्यक्तींवर उपचार करण्याची व्यवस्था निर्माण करणे हे देखील अत्यावश्यक आहे.\nगडचिरोली जिल्ह्यातही दारुने असेच गंभीर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न तयार झाले होते. मात्र, तेथे दारुबंदीनंतर राबवण्यात आलेल्या ‘मुक्तीपथ’ संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामाने 60-65 टक्��े दारू कमी झाली. म्हणूनच मुक्तीपथचा प्रयोग गडचिरोली जिल्ह्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांमध्ये देखील राबवण्याची नितांत गरज आहे.\nशालेय शिक्षणात दारू, त्याचे आरोग्यावरील घातक परिणाम, त्याचे वैज्ञानिक पुरावे याविषयांचा समावेश करावा लागेल. तसेच उत्पन्न आणि महसुलाचे इतर स्रोत निर्माण करावे लागतील. भारताची लोकशाही टिकून राहण्यासाठी विचार करणारा सतर्क मेंदू तयार होणे तितकेच गरजेचे आहे, त्या मेंदूला अनियंत्रित करणारी दारू लोकशाहीसाठी अगदीच घातक आहे. त्यामुळेच सरकारने चंद्रपूरची दारूबंदी हटवण्याचा विचार डोक्यातून काढून उलट ही दारुबंदी अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.\n(ब्लॉगमधील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\nचंद्रपूर दारूबंदी उठविण्याचा गडचिरोलीतील 500 गावांकडून निषेध, निर्णय मागे घेण्याचीही मागणी\nअन्य जिल्हे 1 day ago\nमुसळधार पाऊस, नाल्याला पूर, ट्रॅक्टर वाहून गेलं, तिघांचा दुर्देवी अंत\nअन्य जिल्हे 4 days ago\nगडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ, शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण\nअन्य जिल्हे 7 days ago\nकोरोनावर मात करुन मुलगा घरी आला, रुग्णालयातून आईला फोन, तुमचा मुलगा वारला\nअन्य जिल्हे 1 week ago\nMumbai | ऑनलाईन दारु विक्रीचा फायदा घेऊन सायबर चोरट्यांचा गंडा, अकाऊंटमधून हजारो रुपये लांबवले\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न���यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/if-banking-fraud-happened-with-post-payment-bank-customers-than-make-complain-and-get-your-money-ndss/", "date_download": "2021-06-17T20:38:50Z", "digest": "sha1:DV3MNH7S5DKVL2VDPJWY5G5WJXLTTDYM", "length": 13743, "nlines": 137, "source_domain": "bahujannama.com", "title": "Fraud | तुमच्या सोबत सुद्धा झाला आहे 'फ्रॉड' तर 'इथं' करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील...", "raw_content": "\nतुमच्या सोबत सुद्धा झाला आहे ‘फ्रॉड’ तर ‘इथं’ करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील परत; जाणून घ्या कसे\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा फ्रॉड (Fraud) किंवा फसवणूक झाली असेल तर तुम्हाला तुमच्या पैशांसाठी अस्वस्थ होण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तुम्ही केवळ तक्रार करायची आहे आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्ट ऑफिसने यासाठी नवीन फॉर्म काढले आहेत, ज्याद्वारे तुम्ही फ्रॉड (Fraud) बाबत तक्रार करून आपल्या पैशासाठी क्लेम करू शकता.\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने Simplified Standardized Claim Form लाँच केला आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पैशाचा क्लेम करू शकता. तुम्ही कोणत्या खात्यात क्लेम करू शकता जाणून घेऊयात.\nकोण करू शकतात क्लेम \nपोस्ट पेमेंट बँकेने माहिती देताना म्हटले आहे की, जर ग्राहकांचे पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्ज अकाऊंट आहे आणि त्यांच्यासोबत एखादा फ्रॉड झाला आहे तर ते क्लेम करू शकतात. याशिवाय कॅश सर्टिफिकेट, मनी ऑर्डर, एसओपी आणि पीएलआय/आरपीएलमध्ये जर तुमची फसवणूक झाली आहे तर क्लेम करू शकता.\nका काढला आहे हा फॉर्म \nअजूनपर्यंत पोस्ट ऑफिसच्या सर्व सर्कलचे लोक आपल्या हिशेबाने वेगवेगळ्या फॉर्मचा वापर करत होते, ज्यांचा कंटेट वेगळा होता. तो संपूर्ण देशात एकसारखा करण्यासाठी हा फॉर्म लाँच केला आहे.\n1. तक्रार करण्यासाठी प्रथम फॉर्म भरा.\n2. यानंतर जमा करताना सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी सुद्धा द्यावी लागेल.\n3. या फोटोकॉपीमध्ये Photo ID आणि Address proof देणे आवश्यक आहे.\n4. याशिवाय Passbook, Deposit reciept सुद्धा द्यावे लागेल.\n5. याशिवाय तुम्हाला Original Passbook सुद्धा जमा करावे लागू शकते.\n6. यानंतर बँकेकडून इन्व्हेस्टिगेशन केले जाईल.\nकिती दिवसांचा वेळ लागेल\nअशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये तक्रार केल्यानंतर 7 दिवसांपासून 25 दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो. तुमच्या केसवर सुद्धा अवलंबून आहे की तुम्हाला किती दिवसांचा वेळ लागेल. जर Forensic examination ची आवश्यकता असेल तर 3 महिन्यांपर्यंत सुद्धा वेळ लागू शकतो.\nपाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या\n ‘या’ 5 गोष्टींपासून आता तरी दूरच राहा, इम्यूनिटीला करतात कमकुवत; जाणून घ्या\nDiy Night Cream | गुलाब पाणी अन् बदाम उगाळून बनवा ‘नाईट क्रीम’, चेहर्‍यावर येईल गुलाबी चमक, जाणून घ्या\nMask for Dandruff and Hairfall | केस गळती असो की मग कोंडा, अक्रोड पासून बनलेली DIY हेअर मास्क एकदम उपयुक्त, जाणून घ्या\nचेहर्‍यावर चुकून देखील ‘या’ 5 गोष्टी नका लावू, अन्यथा आयुष्यभर पश्चाताच होईल; जाणून घ्या\nTags: Cash CertificateCustomerfraudIndia Post Payment Bankmoney orderpost officeRPLSOPआरपीएलइंडिया पोस्ट पेमेंट बँकएसओपीकॅश सर्टिफिकेटग्राहकपोस्ट ऑफिसफसवणूकफ्रॉडमनी ऑर्डर\nPimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या\nRatan Tata | यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा रतन टाटा यांच्या ‘या’ 6 गोष्टी मोठ्या कमाईसोबतच तुम्ही व्हाल सर्वांचे आवडते; जाणून घ्या\nRatan Tata | यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा रतन टाटा यांच्या 'या' 6 गोष्टी मोठ्या कमाईसोबतच तुम्ही व्हाल सर्वांचे आवडते; जाणून घ्या\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nतुमच्या सोबत सुद्धा झाला आहे ‘फ्रॉड’ तर ‘इथं’ करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील परत; जाणून घ्या कसे\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर\nThane News | ठाणे पोलिसांची कारवाई शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच\nकोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला\nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची यादी, राहिली अर्धवट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T20:30:52Z", "digest": "sha1:PJMAJEZBQGQTFNOPBHHE7KUKZNBGNHNA", "length": 8416, "nlines": 115, "source_domain": "bahujannama.com", "title": "पुनर्विचार Archives - बहुजननामा", "raw_content": "\nठाकरे सरकारला मोठा झटका स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त OBC आरक्षण रद्द, SC नं याचिका फेटाळली\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने(supreme court) रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील राज्य सरकारची ...\nउदयनराजे यांचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘Lokdown नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा…’\nसातारा : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत ...\nNEET-JEE परीक्षेला SC कडून ग्रीन सिग्नल, 6 राज्यांची पुनर्विचार याचिका फेटाळली\nबहुजननामा ऑनलाइन टीम -सर्वोच्च न्यायालयाने एनईईटी आणि जेईई परीक्षेस विलंब होत असल्याच्या मुद्यावर दाखल केलेली आढावा याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nठाक���े सरकारला मोठा झटका स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त OBC आरक्षण रद्द, SC नं याचिका फेटाळली\n1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार जाणून घ्या किती खर्च करावा लागेल\nYouth robbed in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले\n‘हे’ 2 खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, गावस्करांनी उघड केले पीचचे रहस्य\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम\nSushant Singh Rajput Death Anniversary | राष्ट्रवादीचा CBI ला थेट सवाल; म्हणाले – ‘सुशांतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/presence-of-rains-in-marathwada-and-vidarbha/", "date_download": "2021-06-17T20:20:05Z", "digest": "sha1:JIRO4DW6YORYMRESJZUAVVVEBDSVNKN5", "length": 10205, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मराठवाडा अन् विदर्भात पावसाची हजेरी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमराठवाडा अन् विदर्भात पावसाची हजेरी\nपावसासाठी पोषक हवामान नसल्याने कोकणत पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र रविनवारी सकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. काही वेळ पडत असलयाने शेतातील ओलावा कमी होऊ लागला आहे. सततच्या पावसाने पिके धोक्यात आली होती, पण उन्हामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान कोकणात पावसाने ओसरला आहे.\nपावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नदी - नाल्यांच्या पाणीपातळी घट झाली आहे. भात शेतीला पुरक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु मागील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवस मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधील विविध भागांत चांगला पाऊस झाला आहे. सध्या तूर, कापूस, बाजरी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. बाजरी पीक कणसाच्या अवस्थेत आहेत. अती पावसामुळे मूग, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भात पीक जोमात आहेत. पुणे , सातारा, सांगली, सोलापूर, तसेच खानदेशातली सर्व जिलह्यांत आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत.\nनाशिक जिल्ह्यात पेरण्या मागील वर्षाच्या तुलनेत चांगल्या आहेत. मात्र पश्चिम पट्ट्यात भात लागवी अपेक्षित प्रमाणात होऊ शकल्या नाहीत. दरम्यान ���समादे पट्ट्यातील कळवण, सटाणा, तालुक्यातील काही भागांतील पिकांना पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे. कोल्हापुरातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊउस झाला असून गगबावडा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. तुरळक ठिकाणी पावसाच हलक्या सरी पडत आहेत. अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने परत शेती कामे सुरु झाली आहेत. पावासामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत असतो, शेतकऱ्यांनी फवारणींची कामे सुरु केली आहेत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपा��च्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mitvaa.com/blog/%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE-mushrooms/", "date_download": "2021-06-17T19:28:44Z", "digest": "sha1:YJC3NFXWXUG46Z7BTUHMN2IAEXNPVCLQ", "length": 11182, "nlines": 83, "source_domain": "mitvaa.com", "title": "मशरूम|Mushrooms | मितवा", "raw_content": "\nआज पर्यंत भारतात ही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बघेतली जाणारी वनस्पती वनस्पती मशरूम विचारही केला नसेल की मशरूम हे आरोग्यासाठी किती चांगले आहे. मशरूम खाने ही आज काळाची गरज झालेली आपणास बघावयास मिळते. तिला पण एक जागतिक दर्जा आहे आजच्या या सिमेंटच्या जंगलामध्ये मशरूम सारखी कुठे उघड उगवणारी वनस्पतीही कमी प्रमाणात आढळते पण तिचे आज जागतिक स्तरावर मोठे नाव आहे. पूर्वीपासून आपण ही वनस्पती बघतच आलेला होता पण आज पर्यंत तिची गुण त्याचा इतिहास आपल्याला माहिती नव्हता ती आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याचा कधी विचारही केलेला नसेल. चला तर मग आपण आज घेणार आहोत. मशरूम बद्दल विशेष माहिती मराठी मध्ये याला आपण ‘आळंबी’ या नावाने ओळखतो पण याला आपण वेगवेगळ्या नावांनी पण ओळखत आले लो आहोत ते नावे कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, भिंगरी या नावाने ओळखत असतो. याची आज जगभरात शेती केली जात आहे ती का व कश्या साठी हे आपण उपयोग किती आहे आपण बघणार आहोत.\nमशरूम ही भारतात उगव ली जाते तशीच जगभरातील देशामध्ये मशरूमची शेती केली जाते या मशरूमच्या 12000 पेक्षा जास्त प्रमाणात जाती आहे. मशरूम ची शेती ही जगभरात पूर्व आशिया, ताईलवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशात करतात या वनस्पतीचे उत्पन्न अंदाजे 88 लाख मेट्रिक टन घेतले जाते. त्यापैकी 55% युरोप,27 % उत्तर अमेरिका,14% पूर्व आशिया खंडा मध्ये उत्पन्न घेतात. मशरूम चा जेवणामध्ये उपयोग जर्मनीमध्ये केला जातो. भारतामध्ये मशरूम ची वीरळ प्रमाणात शेती केली जाते. त्यात बटन मशरूम (Agaricus Bisporus), शिंपला मशरूम (Plearotus sp), धान्यपेंडया वरील चिनी मशरूम (Volvariella Volvacra ) या जातींची लागवड भारतात केली जाते.\nमशरूम आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे\nमशरूम हे खाण्यासाठी स्वादिष्ट असतात तुमच्या जेवणात पण उपयोग होतो ते भारतातील बहुतेक लोकांना माहीत नसावे.\nमशरूम मध्ये एक्सीडेंटस, प्रोटीन, विटामिन डी, सेलेनियम आणि जिंक इत्यादी घटक असतात त्याच बरोबर औषधे बनवण्याची वेळी पण मशरूम चा वापर केला जातो. अनेक आजारांवर पण मशरूम हे गुणकारी ठरलेला आहे. उदा.\nकर्करोग सारखा दूरधर आजारावर पण उपयोगी आहे कर्करोगा मध्ये\nमधील प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कर्करोग सारखे आजारवर पण उपयोगी आहे.\nआजच्या जीवनातील अनियमिता त्यामुळे वाढणारे वजन यावर पण उपचार म्हणून वापरण्यात येते मशरूम ला उकळून रोज नाश्त्यामध्ये खाल्ल्याने वजनामध्ये बर्‍यापैकी फरक पडतो\nसाखरेचे कमी प्रमाण( शुगर लेवल)\nमशरूम मध्ये कार्बोहाइड्रेट कमी असल्यामुळे साखर कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी साखर चे आजार असणाऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहे.\nआज covid-19 च्या काळामध्ये प्रत्येक माणसाला रोगप्रतिकारक शक्ती ची आवश्यकता लागत आहे मशरूम मध्ये असणारे सेलेनियम मधून रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत आहे. व इतर आजार सर्दी खोकल्यासारखे पण आजार दूर ठेवण्यास मदत करते.\nमशरूम मध्ये असणारे न्यूट्रिशन आणि एंजाइम अर्थ हृदयाचा त्रास असणाऱ्यांना फायदा होता है आत्या मधून तीन दिवस तरी या लोकांनी मशरूम चा जेवणात वापर करावा\nपोटात होणारे त्रास जसे की पोट साफ होण्यासाठी, गॅस, पोटात दुखणे, अपचन यासारखे आजारही मशरूम मध्ये असणारे कार्बोहायड्रेट मुळे दूर होण्यास मदत होते.\nहा मशरूम वनस्पतीचा एक प्रकार आहे. तो आपल्याला बघायचा आहे. शिटाके( हा खाण्यासाठी उपयुक्त असतं याची चव मातीच्या चवी सारखे लागते एक वेगळे पद्धतीची चवीचं स्वाद घेता येतो मशरूम मध्ये ओळखण्यासाठी दोन ते पाच इंच मोठे असते. छत्रीसारखे आकार असतो याचा रंग चॉकलेटी रंगासारखा असतो यात वेगवेगळ्या प्रकारची शिटाके बघायला भेटेल.\nजपान, कोरिया आणि चीनच्या पर्वतीय भागामध्ये बघायला भेटेल तेथील पाठरावरील गवताळ भागात शिटाके ची शेती केली जाते. ही वनस्पती शिटाके वर्गाची जातीची मशरूमची शेती पूर्व आशियामध्ये मोठा इतिहास आहे पूर्व आशियामध्ये तेथील लोक जेवणात आणि जुन्या पारंपारिक औषधांमध्ये या मशरूम प्रकाराचा वापर करतात.\nचीनमध्ये शिटके मशरूमची 1000 ते 1200 साला पासून शिटाके मशरूम ची शेती सुरुवात झाली. तेथील लोक शिटाके मशरूम ला डोंगा व शंकू या नावाने ओळखतात. आज शिटाके मशरूम त्यांच्या चवीसाठी आणि त्याच्या नैसर्गिक गुणांसाठी जगभरात प्रसिद्ध झाले आहे नैसर्गिक घसरलेला लॉनच वर किंवा नैसर्गिक कृत्रिम लॉनच वर सोयीस्कर पद्धतीने वाढण्यासाठी उपयुक्त असे वनस्पती आहे. यामुळे जगभर शेती करण्यासाठी पण प्रसिद्ध आहे. चीन हा देश ��िटेक मशरूम शेतीसाठी प्रसिद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mitvaa.com/blog/motivational-thoughts-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T20:03:49Z", "digest": "sha1:XSX266GZT24V4TWKZKSHKL6DDTT457IG", "length": 5487, "nlines": 76, "source_domain": "mitvaa.com", "title": "Motivational Thoughts In Marathi | मराठी मध्ये विचार | मितवा", "raw_content": "\nआतापर्यंत जीवनात आपला सर्वात मोठा धडा कोणता आहे असा प्रश्न कोणी केला तर आपल्यासमोर कोणते प्रश्न उभे राहतील तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत नसतील तर तुम्ही कुठेतरी कमी पडतात डेव्हिड गोगिन्सचे 10 नियम काही दहा नियम आहे असे प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमीच पडले पाहिजे आपल्या आयुष्यात संघर्ष मधून आपण काय शिकलो हे पण बहुतेक वेळा आपल्या मनाला विचारत असतो पण त्याचे शब्द आपल्याला ते सुचत नाही आपण हे केलेले पण असतं पण त्या शब्दांबद्दल हे ठराविक गोष्टी आहेत हा सर्वात मोठा धडा आहे. आपल्या आयुष्यातील विचार जे तुम्हाला उस्ताह देतात\nडेव्हिड गोगिन्सचे 10 नियम\nस्वत: ला नवीन बनवा आपल्या समोर येणारे संकट कोणत्या पद्धतीचे आहे त्या संकटा नुसार नवीन रस्ता शोधण्याचा प्रयत्न करा\nआपल्या मेंदूवर नियंत्रण स्थापित करा त्याच्या काही शांत राहून नक्की विचार करून मगच निर्णय घेणे योग्य आहे\nस्वतःच शिस्त विकसित करा संकटाच्या काळी पण शिस्त आणि शिस्तीचे नवीन प्रकार आपण शिकला गेले पाहिजे\nजे अशक्य वाटेल ते करा जसपल नवीन रस्ता शोधत असतो तो अशक्यच असतं जे अशक्य वाटेल तेच करा\nस्वतःला सामोरे जा संकटाच्या वेळी समोरच्या ची लढाई करण्यापेक्षा स्वतःची लढाई करा\nएक चांगली व्यक्ती व्हा अशा काळात पण आपलं स्थैर्य नीट ठेवून माणसाची चांगली वागणूक ठेवा\nआपल्याला करण्यास आवडत नसलेल्या गोष्टी / कार्ये करा संकटाच्या काळात बरेच गोष्टी अशा असतात की जे आपल्याला मुळीच आवडत नसतात पण त्या कराव्याच लागतात\nस्वतःबरोबर वास्तविक व्हा संकाटाच्या काळी काही विचार करून चालवा लागत नाही ते विचार वास्तविक रूपात आणावाच लागतात\nआव्हानांना सामोरे जा आपल्या मेंदूला आव्हानांसाठी तयार ठेवा\nठाम रहा एखादा केलेला निर्णय हा आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे ह्या गोष्टीवर ठाम राहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3.html", "date_download": "2021-06-17T20:55:50Z", "digest": "sha1:QO7H7ACNSJSCO4US6EPUF4BTAOAKCLPQ", "length": 17689, "nlines": 235, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "ऊसबिले आठ-दहा दिवसांत देणार ः विनय कोरे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nऊसबिले आठ-दहा दिवसांत देणार ः विनय कोरे\nby Team आम्ही कास्तकार\nवारणानगर, जि. कोल्हापूर : गेल्या ७ वर्षात गाळपास आलेल्या उसास एफआरपी पेक्षा ४११ कोटी रुपये जादा दिले असून उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करणारा पाहिला वारणा साखर कारखाना आहे. येत्या गळीत हंगामात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू गळीत हंगामातील राहिलेली सर्व ऊसबिले, ऊसतोडणी वाहतूक बिले येत्या आठ -दहा दिवसांत देणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी येथे केली.\nयेथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते.\nश्री. कोरे म्हणाले, गेल्या सहा -सात वर्षांत वारणा कारखान्यावर आर्थिक अरिष्टे आलीत अशा काळातही एफआरपी पेक्षा जादा दर ऊस उत्पादकांना देण्याची परंपरा कायम राखली. केंद्र व राज्य शासनाची विविध कर्जे त्यांची व्याजे यामुळे कारखाना आर्थिक संकटात सापडला होता. अशा परिस्थितीत सभासद व कर्मचाऱ्यांनी कारखाना माझा, मी कारखान्याचा ही भूमिका ठेवून काम केल्याने या वर्षी साडेनऊ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करू शकलो.\nगळीत हंगामातीन ऊस बिले आर्थिक वर्षअखेरीमुळे लांबणीवर पडले आहेत. मात्र, येत्या आठ दिवसांत ही उर्वरित सर्व बिले देणार असल्याचे सांगितले. ४४ मेगावॉटचा व ३२० कोटी रुपयांचा असणाऱ्या ऊर्जाकूर प्रकल्पाचे कर्ज फक्त ४० कोटी रुपये शिल्लक असून लवकरच हा प्रकल्प वारणा कारखान्याच्या मालकीचा होणार आहे.\n७० गावांत ऑनलाइन सभेची सुविधा\nवारणा कारखाना कार्यक्षेत्रातील ७० हून अधिक गावांत ऑनलाइन सभा पाहण्यासाठी सेंटरची व्यवस्था करण्यात आली त्या-त्या ठिकाणी सभासदांनी उपस्थित राहून ऑनलाइन सभेत सहभाग नोंदविला.\nऊसबिले आठ-दहा दिवसांत देणार ः विनय कोरे\nवारणानगर, जि. कोल्हापूर : गेल्या ७ वर्षात गाळपास आलेल्या उसास एफआरपी पेक्षा ४११ कोटी रुपये जादा दिले असून उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करणारा पाहिला वारणा साखर कारखाना आहे. येत्या गळीत हंगामात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू गळीत हंगामातील राहिलेली सर्व ऊसबिले, ऊसतोडणी वाहतूक बिले येत्या आठ -दहा दिवसांत देणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी येथे केली.\nयेथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते.\nश्री. कोरे म्हणाले, गेल्या सहा -सात वर्षांत वारणा कारखान्यावर आर्थिक अरिष्टे आलीत अशा काळातही एफआरपी पेक्षा जादा दर ऊस उत्पादकांना देण्याची परंपरा कायम राखली. केंद्र व राज्य शासनाची विविध कर्जे त्यांची व्याजे यामुळे कारखाना आर्थिक संकटात सापडला होता. अशा परिस्थितीत सभासद व कर्मचाऱ्यांनी कारखाना माझा, मी कारखान्याचा ही भूमिका ठेवून काम केल्याने या वर्षी साडेनऊ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करू शकलो.\nगळीत हंगामातीन ऊस बिले आर्थिक वर्षअखेरीमुळे लांबणीवर पडले आहेत. मात्र, येत्या आठ दिवसांत ही उर्वरित सर्व बिले देणार असल्याचे सांगितले. ४४ मेगावॉटचा व ३२० कोटी रुपयांचा असणाऱ्या ऊर्जाकूर प्रकल्पाचे कर्ज फक्त ४० कोटी रुपये शिल्लक असून लवकरच हा प्रकल्प वारणा कारखान्याच्या मालकीचा होणार आहे.\n७० गावांत ऑनलाइन सभेची सुविधा\nवारणा कारखाना कार्यक्षेत्रातील ७० हून अधिक गावांत ऑनलाइन सभा पाहण्यासाठी सेंटरची व्यवस्था करण्यात आली त्या-त्या ठिकाणी सभासदांनी उपस्थित राहून ऑनलाइन सभेत सहभाग नोंदविला.\nनगर कोल्हापूर पूर floods वर्षा varsha इथेनॉल ethanol साखर मात mate ऊस आमदार विनय कोरे कर्ज\nनगर, कोल्हापूर, पूर, Floods, वर्षा, Varsha, इथेनॉल, ethanol, साखर, मात, mate, ऊस, आमदार, विनय कोरे, कर्ज\nचालू गळीत हंगामातील राहिलेली सर्व ऊसबिले, ऊसतोडणी वाहतूक बिले येत्या आठ -दहा दिवसांत देणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी येथे केली.\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nधामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार\nआम्ही कास्तका��.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nधामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार\nखानदेशात कांदा दरात सुधारणा\nराज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस; पेरण्या सुरू\nमराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणार\nअकोल्यात ५ एप्रिलपासून आठवडी बाजार पूर्ववत\nरोपनिर्मिती दुपटीने वाढवा ः कुलगुरू डॉ. पाटील\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/kidnapped-tribal-girl-released-from-punjab-by-kalwan-taluka-shivsena", "date_download": "2021-06-17T20:52:36Z", "digest": "sha1:BC6XTKYZGOZ4UPPHNU6P2HUVWRINAZ5L", "length": 5955, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Kidnapped tribal girl released from Punjab by kalwan taluka shivsena", "raw_content": "\nकळवण : अपहरण झालेल्या आदिवासी मुलीची पंजाब मधून सुटका\nशिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश\nउंबरपाडा ता. सुरगाणा येथून अपहरण झालेल्या १२ वर्षीय आदिवासी मुलीची रहस्यमय सुटका झाली असून ती आपल्या घरी पोहचली आहे. तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या पंजाब व महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथील सोनाली गावित या आदिवासी मुलीचे (दि.०४ एप्रिल) रोजी अपहरण झाले होते. तिच्या सोबत अजून १५ मुलांचे अपहरण झाले होते. त्यांना एका ट्रकने पंजाब राज्यात नेण्या��� आले होते. हा ट्रक अमृतसर भागातून एका ठिकाणी ट्रक थांबला असतांना हि मुलगी ट्रकमधून उडी मारून पळून गेली. तीची भेट एका महिलेशी झाली. त्या महिलेले सोनालीच्या पालकांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.\nसोनालीची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी शिवसेनेचे सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांना सर्व हकीगत सांगितली.\nएप्रिल महिन्यात कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरु असल्याने व सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने या मुलीला घेण्यासाठी सुरगाणा तालुक्यातून अमृतसर पंजाब येथे जाणे सहज शक्य नसल्याने त्यांनी कळवण विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख केशरीनाथ पाटील यांना संपर्क करून मदतीचे आवाहन केले.\nपाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, आमदार सुनील राऊत यांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनालीला घेण्यासाठी पंजाबकडे प्रस्थान केले.\nया काळात नेते मंडळीने अमृतसर येथील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून मदत करण्यासाठी सांगितले. अमृतसर गाठल्या नंतर पंजाब शिवसेना राज्यप्रमुख शर्माजी, युवासेना प्रमुख संजीव भास्कर व यंत्रणेने त्यांना मदत केली.\nशेवटी शर्तीचे प्रयत्न करून विमानाने सोनालीला मुंबईला आणण्यात महाराष्ट्र शिवसेनेच्या पदाधिकार्यांना यश आले. शेवटी (दि.१४ मे) रोजी अक्षयतृतीयेदिनी सोनाली आपल्या घरी पोहचली. यावेळी सोनाली व तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/kharif-sowing-will-be-done-on-40000-hectares-in-rahata-taluka", "date_download": "2021-06-17T21:23:44Z", "digest": "sha1:J5FUAGHS6A7APLCTW2IUUDFJB4256H3X", "length": 6797, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "kharif sowing will be done on 40,000 hectares in rahata taluka", "raw_content": "\nराहाता तालुक्यात 40 हजार हेक्टरवर होणार खरीपाच्या पेरण्या\nपिंपरी निर्मळ (वार्ताहर) - जून महिन्यात बियाणे, खते व पेरण्यासांठी शेतकर्‍यांची लगबग असे दरवर्षीचे चित्र. मात्र चालू वर्षी लॉकडाऊन व करोनाचा प्राद्रुर्भाव यामुळे चित्र काहीसे बदलले आहे. असे असले तरी कृषी विभागाकडून राहाता तालुक्यात खरीपासाठी सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बियाणे व खंताचे नियोजन केले जात आहे.\nतालुक्यात जवळपास 57 हजार हेक्टर लागवडीयोग्य शेती क्षेत्र असुन यापैकी 38 हजार हेक्टर क्षेत्र बगायती तर 19 हजार 500 हे जिरायती आहे. दरवर्षी सरासरी 32 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होते. मान्सुन तोंडावर आला असल्याने करोना संकटकाळात बळीराजाला साथ देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. चांगल्या पावसाचा अंदाज गृहीत धरून चालू वर्षी विभागाकडुन राहाता तालुक्यात जवळपास 40 हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरणीसाठी नियोजन केले आहे. पेरणी क्षेत्रासाठी आवश्यक असलेले 19 हजार 614 क्विंटल बियाणांची तरतुदही कृषी विभागाकडुन करण्यात येत आहे.\nचालू वर्षी 16 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर 8 हजार 500 हेक्टर वर मका, 3 हजार 652 हे. बाजरी, 8 हजार 500 हे. चारा पिके, कपाशी 1 हजार 456 हे. भुईमुग 630 हे. तुर 450 हे., मुग 170 हे. वर पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडुन करण्यात आले आहे. त्यासाठी 12 हजार 375 क्विंटल सोयाबीन बियाणे तसेच 1 हजार 712 क्विंटल मका, 146 क्विं. बाजरी, 4 हजार 764 क्विं. चारा पिकाचे बियाणे, 473 क्विं. भुईमगु असे जवळपास 19 हजार 614 क्विं. बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत चालु वर्षी 258 शेतकर्‍यांना 393 हेक्टर फळबागांसाठी लाभ देण्याचे नियोजित आहे. बियाणे महामंडळाकडुन सोयाबीनचे दरवर्षीप्रमाणे पन्नास टक्के बियाणे उपलब्ध होत असते.\nउर्वरीत बियाण्यासाठी खाजगी कंपन्या तसेच विभागाने शेतकर्‍यांकडील घरगुती सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासुन 70 ते 90 टक्क्यापर्यंत उगवण क्षमता असलेल्या घरगुती बियाण्यांचे पेरणीसाठी गरज पडल्यास नियोजन केले आहे. गेल्या वर्षी ऐन सोंगणीत परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले होते. शासनाच्या घोषणेप्रमाणे तालुक्यात जवळपास दहा हजार बाधीत शेतकर्‍यांना 7 हजार 507 हेक्टर वरील नुकसानीसाठी 7 कोटी 66 लाख 76 हजारांचे अनुदान मदत स्वरूपात वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊन व करोनाचा प्राद्रुर्भाव असला तरी चालु खरीपासाठी बियाणे व खतांच्या पुरवठ्याचे योग्य नियोजन कृषी विभागाकडून होत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/corona-virus-why-more-deaths-corona-in-gujarat/", "date_download": "2021-06-17T21:02:49Z", "digest": "sha1:5V2PPCX7ZT4E2WNLXQTAEWE7WWR7JNKO", "length": 15775, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : गुजरातमध्ये का होतायेत जास्त मृत्यू, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात ? | Corona virus: Why more deaths corona in Gujarat", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nCoronavirus : गुजरातमध्ये का होतायेत जास्त मृत्यू, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात \nCoronavirus : गुजरातमध्ये का होतायेत जास्त मृत्यू, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात \nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरस साथीच्या आजाराशी झुंज देत आहे. भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या राज्यांमध्ये गुजरात देखील आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 133 लोकांचा मृत्यू झाला आहे. तज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, राज्यात मृत्यूच्या वाढत्या संख्येचे कारण कोरोना विषाणूचा एल स्ट्रेन होऊ शकतो. शनिवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत डॉ. अतुल पटेल यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गुजरातमधील वाढत्या मृत्यूच्या संख्येचे कारण चीनमधील वुहानचा ओरिजनल स्ट्रेन असू शकतो, तर एस स्ट्रेनची उपस्थिती केरळमधील मृत्यूदर कमी होण्यामागील कारण असू शकते.\nएल स्ट्रेन आणि एस स्ट्रेन म्हणजे काय\nडॉ. अतुल पटेल यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना विषाणूचे दोन वेगवेगळे स्ट्रेन आहेत. एक म्हणजे एल स्ट्रेन आहे तर दुसरा एस स्ट्रेन. यापैकी एल स्ट्रेन हा चीनच्या वुहानचा ओरिजनल स्ट्रेन आहे. या विषाणूचा परिणाम अत्यंत प्राणघातक आहे. एल स्ट्रेनमुळे लवकर मृत्यू देखील होतो. वुहान नंतर एल स्ट्रेनच्या म्युटेशनने एस स्ट्रेन बनले. हे तुलनेने कमी प्राणघातक आहे. मी केरळच्या शासकीय वैद्यकीय सल्लागाराशी बोलत होतो, ज्यांनी सांगितले की बहुतेक रुग्ण दुबईहून आले आहेत, तिथे एस स्ट्रेन आहे. त्यामुळे केरळमधील कोरोनाचा प्रभाव बर्‍याच प्रमाणात कमी झाला आहे. त्याच वेळी गुजरातमध्ये अमेरिका आणि युरोपियन देशांहून अधिक लोक येत आहेत, जिथे एल स्ट्रेन सामान्य आहे. त्यामुळे गुजरातमध्ये एल स्ट्रेन होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मृतांचा आकडा जास्त आहे.\nआतापर्यंत भार���ात सापडले तीन स्ट्रेन\nआतापर्यंत भारतात कोरोना विषाणूंचे तीन स्ट्रेन सापडले आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि युरोपमधील स्ट्रेन समाविष्ट आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार या तिघांमध्ये फारच कमी फरक आहे. चांगली गोष्ट म्हणजे हा विषाणू पटकन बदलत नाही. डॉ. अतुल पटेल यांनी गुजरातमधील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येमागे रूग्णांमध्ये मधुमेह आणि उच्चरक्तदाब यासारख्या आजारांचे कारणही दिले. पल्मोनोलॉजिस्ट पार्थिव मेहता म्हणतात की, लक्षणांवर विलंब होणारी प्रतिक्रिया हे देखील एक कारण असू शकते ज्यामुळे मृत्यू 6 ते 24 तासांच्या आत घडतात. मीडिया ब्रिफिंगमध्ये उपस्थित असलेल्या काही डॉक्टरांनी सरकारला आवाहन करत म्हटले की, ‘डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला हवा जेणेकरून ते त्यांचे क्लिनिक उघडतील. यासह कोविड केअर सेंटर, पीपीई सुट आणि बेड्ससाठीही अधिक व्यवस्था करावी.\nभारतात कोरोना विषाणूचा वाढतोय प्रादुर्भाव\nदरम्यान, संपूर्ण जग कोरोना विषाणू या साथीच्या रोगाने झगडत आहे. जगभरात त्याची प्रकरणे सतत वाढत आहेत. आतापर्यंत जगभरात 28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि 1 लाख 97 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 26496 झाली आहे, तर 824 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nLockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये करण जोहरचे झाले असे हाल, मुलं म्हणाली – ‘बुढा हो गया’\nपुण्यात मास्क न वापरणार्‍या तब्बल 600 जणांवर FIR\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n ईडीकडून नागपूरमध्ये तिघांची गोपनीय…\nCorona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा…\nकोकेनची विक्री करणार्‍या एकाला कोंढव्यातून अटक, 5 लाखाचा माल…\n अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटरविरोधात FIR…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nPune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ पोलिस…\nGold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले,…\n संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले –…\nHouse wall collapsed in Pune | पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू, मध्यवस्तीतील घराची भिंत कोसळुन दोघे जखमी\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल दुष्परिणाम; WHO आणि AIIMS ने केला सर्वे, जाणून घ्या निष्कर्ष\nDigital Media | डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा माने, उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_25.html", "date_download": "2021-06-17T21:20:59Z", "digest": "sha1:CG2LEUXWWWVBK7REHN4VMQMBGK4P3NBS", "length": 13854, "nlines": 70, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बां’च्या नावासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ते विटावा मानवी साखळी", "raw_content": "\nHome नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बां’च्या नावासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ते विटावा मानवी साखळी\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बां’च्या नावासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ते विटावा मानवी साखळी\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे ते पनवेल अशी मानवी साखळी तयार केली जाणार आहे. तसेच सिडकोने केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी आणि ‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त 24 जून रोजी हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सिडको भवनाला घेराव घालतील, असा निर्णय लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने घेतला आहे, याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली. म���त्र हे आंदोलन होण्यापूर्वीच शिवसेना आक्रमक झाली असून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता विमानतळाच्या नामकरणावरुन प्रकल्पग्रस्त विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.\nशिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली. या विरोधात आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यापर्यंत भूमिपूत्रांचा आवाज पोहचवण्याकरिता १० जूनला मानवी साखळी केली जाणार आहे.\nविमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी मागील काही वर्षांपासून आग्रही असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत. त्यांच्या वतीने तब्बल १०० किलोमीटरची ही मानवी साखळी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून केली जाणार आहे. उरणपासून सुरू होणारी साखळी जसाई येथे दि. बा पाटील यांच्या कतारपर्यंत असणार आहे . पनवेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणारी ही साखळी कोपरा खारघरपर्यंत असणार आहे . मुंबई, पालघर, वसई, कल्याण, डोंबिवली भागातही मानवी साखळी करण्यात येणार आहे. ठाणे शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जेल, पोलिस लाइन, कळवा पूल, शिवाजी चौक, विटावा अशी मानवी साखळी करणार आहेत.\nनामांतर आंदोलनाचा हा पहिला टप्पा असेल त्यानंतर २४ जून रोजी सिडकोला घेराव आणि त्यानंतर मुंबईत मंत्रालयाला घेराव अशा पद्धतीने भूमीपुत्रांनी आंदोलनाची आखणी केली आहे. या वेळी राज्य कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य आमदार रमेश पाटील, नवी मुंबई पालिका क्षेत्र समन्वय समितीचे समन्वयक मनोहर पाटील, डॉ राजेश पाटील, दशरथ भगत, दिपक पाटील, निलेश पाटील, साईनाथबुवा पाटील, शैलेश घाग, सुनील पाटील, मनोज मेहेर, जयेंद्र सुतार, ठाकूर भोईर,अविनाश सुतार, पंढरीनाथ पाटील, प्रभाकर ठाकूर, सुरेश वास्कर उपस्थित होते\n१० जूनला सकाळी १० वाजता शांततेत मानवी साखळी आंदोलन सुरु होणार आहे.\nवैलापूर ते दिघा अंतर २१.५ किलोमीटर\nएकूण २९ गावे व १२ पाडे आंदोलनात होणार सहभागी .\nप्रत्येक गावासाठी ८०० मीटरची मर्यादा\n२१ टप्पे, व ठिकाणे निशचित.\nप्रत्येक गावासाठी समन्वयकांची नियुक्‍ती\nमराठी, हिंदी व इंग्रजीत जनजागृतीपर साहित्य वाटण्यात येणार .\nप्रत्येक आंदोलकाकडून व गावाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था\nआंदोलन संपल्यावर परिसर स्वच्छ करण्यात येणार .\nपारंपरिक वेशभूपेसह आंदोलनात सहभाग . देखावाही उभारला जाणार .\nदरम्यान या प्रकल्पाकरिता ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्यांना अद्यापही नुकसान भरपाई अथवा पर्यायी जमिनी देण्यात आलेल्या नाहीत. किंवा त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रश्न अद्यापही सिडको प्रशासनाने सोडवला नाही. या करिता कोणताही पक्ष आंदोलन करीत नाही. कोणताही लोकप्रतिनिधी याबाबत काहीही बोलत नाही. मात्र केवळ नामांतराच्या प्रश्नावरून स्थानिक लोकांमध्ये दुही माजवण्याचे काम पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी करीत आहेत. असा आरोप येथील स्थानिक प्रकल्पग्रस्थांनी केला आहे. इतकेच नव्हे तर सदर विमानतळ निर्माण होण्यापूर्वीच त्याचा ७० हून अधिक टक्के मालकी हक्क अदानी समूहाकडे देण्यात आलेला आहे. याबाबतही कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नाही. सर्व खाजगीकरण करण्याचा डाव प्रस्थापित शासन व्यवस्था करत असून येथील स्थानिकांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही याबाबत लवकरच सिडकोवर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासा��ी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/real-paintings-of-shivaji-maharaj/", "date_download": "2021-06-17T20:28:11Z", "digest": "sha1:ZHTCM4ZQSEOMIUFV6SDD3TVOL6SSRES2", "length": 11756, "nlines": 108, "source_domain": "khaasre.com", "title": "कुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे ? - Khaas Re", "raw_content": "\nकुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे \nशिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत.\nआजवर उपलब्ध असलेल्या शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांचा हा घेतलेला मागोवा –(डावीकडून उजवीकडे चित्र पहावीत )\n1.मनुची चित्र संग्रह – 1672 च्या आसपासचे, मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाह यांची चित्रे मीर महम्मद कडून तयार केली होती.त्यातील हे चित्र आहे. सध्या हे चित्र पॅरिस मध्ये आहे.\n2.किशनगड चित्रशाळा – हे चित्र किशनगड मध्ये तयार केले असून ते 1750 नंतरचे असावे कारण अशी चित्रे तेथील प्रसिद्ध चित्रकार निहाल चंद ने काढली आहेत. हे चित्र सध्या बॉनहॅम्स कलेक्शन लंडन येथे आहे.\n3.राजपूत शैली – राजपुती शैलीतील हे चित्र राजस्थान मध्ये काढले गेले असून, 1750 नंतरचे असावे.जगजितसिंह गायकवाड यांचेकडून हे प्राप्त झाले.\n4.रॉबर्ट ऑर्म कलेक्शन – हिस्टोरीकल फ्रॅगमेंट्स या ऑर्म च्या पुस्तकात हे चित्र आले आहे, 1782 साली हे पुस्तक आले होते ,हे पेंटिंग 1782 च्या आधीचे आहे.\n5.अश्वारूढ शिवराय – 1785, 1821,1831 च्या युनिव्हर्स पिक्चरस्क आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात हि चित्र आले आहे.हे चित्र अँटोन झेनेटी ने काढले आहे. चित्राचा काळ 1705-1741 असावा. झेनेटी ने हे चित्र मनुची साठी काढले असण्याची शक्यता आहे. मूळ चित्र कॉपर एनग्रेव्हड असून त्यावर रंगकाम केले आहे.\n6.मुंबईतील चित्र- हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शन मधील असून 1675 नंतर गोवळकोंडा येथे काढले असावे. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय,मुंबई येथे चित्र सध्या आहे.\n7.फ्रांस राष्ट्रीय ग्रंथालय – वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय हे चित्र 1685 सालचे गोवळकोंडा येथील आहे. सध्या फ्रांस मध्ये आहे.\n8.स्मिथ लेसोफ कलेक्शन – छत्रपती शिवरायांचे हे उभे असलेले , एका हातात तलवार , दुसर्या हातात पट्टा असलेले चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. हे चित्र १७व्या शतकाच्या शेवटचे असावे.\n9.रिक्स म्युसियम – डाव्या हातात पट्टा, उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंड मधील असून चित्र 1680 च्या आसपासचे असल्याची तिथे नोंद आहे. चित्रावर ‘Siesvage’ लिहिलेले आहे.\n10.विटसेन संग्रह – हे चित्र हॉलंड मधील रिक्स म्युसियम येथे आहे, 1675-1685 हा चित्राचा काळ सांगितला जातो. Siwagii Prince in Decam असे चित्रावर लिहिले आहे.\n11.बर्लिन,जर्मनी – बर्लिन स्टेट लायब्ररी येथे असणारे हे चित्र आहे, या चित्रावर ‘Siuwagie gewerzere maratise vorst’ असे लिहिले आहे. ज्याचा अर्थ मराठ्यांचा राजा असा होतो. चित्र 1700 च्या पूर्वीचे असून, तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे नेले आहे.\n12.गीमे म्युसियम – पॅरिस फ्रांस येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे चित्र आहे. चित्राचे वैशिठ्य म्हणजे या चित्रात त्यांचा पूर्ण चेहरा दिसत आहे.\n13.ब्रिटिश म्युसियम – लंडन येथे सध्या असणारे शिवाजी महाराजांचे चित्र पोर्टरेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बम मधील आहे. चित्र गोवळकोंडा येथे बनवले असून काळ 1680 ते 1687 नोंदवला आहे.\n14.फ्रांस्वा वॅलेंटिन संग्रह – भिंतीवर हात ठेवलेले हे शिवाजी राजांचे वैशिष्ठयपूर्ण चित्र हे फ्रांस्वा वॅलेंटिन ह्या डच अधिकाराच्या संग्रहातील आहे. चित्र 1782 मध्ये प्रसिद्ध झाले असून ते 1712 च्या आधीचे असावे. चित्रावर ‘dwn hee Seva Gi’ लिहिले आहे.\n15.लेनिनग्राड – इंडियन मिनिएचर्स या चीत्रसंग्रहात प्रसिध्द झालेले हे चित्र बर्लिन मधील चित्राशी मिळतेजुळते आहे, हे चित्र हॉलंड मधून प्राप्त झाले असून सध्या रशियन लायब्ररीत आहे.\n(सर्व चित्रे शिवकालीन व शिवोत्तरकालीन आहेत, इ.स.१८०० नंतरची चित्र विचारात घेतली नाहीत)\nसरकारी नोकरी पाहिजे असेल तर या 21 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आलीच पाहीजे…\nआतंकवाद्याचा यमराज, आजपर्यंत इसीसचे १५०० अतेरिकी केले आहे ठार…\nआतंकवाद्याचा यमराज, आजपर्यंत इसीसचे १५०० अतेरिकी केले आहे ठार…\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमी���नी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=buffaloes", "date_download": "2021-06-17T20:53:04Z", "digest": "sha1:SZKO3N36SV4Y4MLOSUT4FP7LV6J55NJP", "length": 4264, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "buffaloes", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवर्ध्यातील पशुपालकांसाठी खुशखबर; अनुदानावर मिळणार गाई- म्हशी\nगाई – म्हशीच्या गर्भधारणेसाठी ऑक्टोबर ते मार्चचा काळ असतो उत्तम\nउन्हाळ्यामध्ये संकरीत गाई व म्हशींचे व्यवस्थापन , जाणून घ्या काय येतात समस्या\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2", "date_download": "2021-06-17T21:33:40Z", "digest": "sha1:NFVNZAR6EWO7C4KQCI4CQGUGGA3SOCAI", "length": 6908, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खाजगी भांडवल - विकिपीडिया", "raw_content": "\nअसे म्हणतात कि यासारखेच आहे\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nमहिला संपादनेथॉन २०२० लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन क���ा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०२० रोजी १९:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://technovation.online/category/projects/chinchwad/", "date_download": "2021-06-17T20:41:24Z", "digest": "sha1:OPASSAA7ABBGUSW2DIR6VC3AEYCBJPME", "length": 3473, "nlines": 29, "source_domain": "technovation.online", "title": "Chinchwad | Technovation 2021 - Imagine, Invent, Inspire", "raw_content": "\nभाजीपाला निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार करण्याचे यंत्र\nभाजीपाला निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार करण्याचे यंत्र Unit for Sodium Hypochlorite Solution Innovation समस्या: कोरोनाच्या काळात बाजारातून आणलेला भाजीपाला, फळे यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक होते. प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी...\nकडधान्यांना लवकर मोड आणण्याचे यंत्र\nकडधान्यांना लवकर मोड आणण्याचे यंत्र Sprouter Machine Affordable Technology समस्या: गुरुकुलम आश्रम शाळेमध्ये ३५० निवासी विद्यार्थी आहेत. त्यांना नाष्ट्यासाठी हरभरा, वाटाणा, मूग, मटकी इ. कडधान्यांचा समावेश केला जातो. परंतु या कडधान्यांना मोड येण्यासाठी कमीत कमी ३ दिवस...\nपायाचा वापर करून सॅनिटायझर घेण्याचे स्टँड\nसॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nभाजीपाला निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार करण्याचे यंत्र\nYogesh parawade on सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nJosana on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\nसौ.निशा योगेश पारवडे. on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\nRanjita Sahare on सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र\nRanjita Sahare on कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_23.html", "date_download": "2021-06-17T20:33:28Z", "digest": "sha1:CXHJNDBBEY537DKKTL3QLT4S5E4A4DDE", "length": 12568, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "“मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्‍सिन विदेश क्यों भेज दिया?”", "raw_content": "\nHome“मोदी ��ी हमारे बच्चों की व्हॅक्‍सिन विदेश क्यों भेज दिया\n“मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्‍सिन विदेश क्यों भेज दिया\nनवी दिल्ली: “मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्‍सिन विदेश क्यों भेज दिया” अशी मोहीम सध्या दिल्लीत पोस्टरद्वारे सुरु आहे. कोरोना लसीकरण मोहिमेवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी ही भित्तीपत्रके चिकटवल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी संबंधितांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे शंभर जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये ई-रिक्षाचालक (३०), शाळा सोडलेला तरुण (१९), लाकडी चौकटी बनवणाऱ्याचा (६१) समावेश आहे. विशेष शाखेने दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना भित्तीपत्रकाबद्दल कळवल्यानंतर १२ मे रोजी दिल्लीत लोकांना अटक करण्यास सुरुवात झाली.\nकोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात दिल्लीत लागलेल्या पोस्टर प्रकरणी 25 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, राजधानीत लावलेल्या पोस्टरची जबाबदारी आम आदमी पक्षाने घेतली आहे. पक्षाने म्हटले आहे की,\nमात्र शहरातील अनेक भागात पोस्टर लावण्याची जबाबदारी आम आदमी पक्षाने (आप) रविवारी स्वीकारली. आपचे ज्येष्ठ नेते दुर्गेश पाठक म्हणाले की, पोलिसांच्या कारवाईमुळे पक्ष थांबणार नाही आणि अशा मोहिमा राबवून संपूर्ण शहर आणि देशात अशी पोस्टर लावण्यात येतील. पत्रकार परिषदेत पाठक यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि ते शेकडो कामगारांना त्रास देत होते. या सर्वांवर मालमत्ता प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८८, भारतीय दंड संहितेच्या कलम १88 अन्वये (लोक सेवकाद्वारे कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करणे) आणि इतर (Prevention of Defacement of Property Act. ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझे दिल्ली पोलिसांना आवाहन आहे की, मला व आमच्या आमदारांना अटक करा पण थोड्या पैशासाठी पोस्टर लावणाऱ्या गरीब लोकांना त्रास देऊ नका. आज देशभरातील सर्वच लोक प्रश्न विचारत आहेत की प्रधानमंत्री आणि भाजपा सरकारने पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि इराकसह अनेक देशांना कोट्यवधी लसांची निर्यात का केली ज्यामुळे भारतातील हजारो लोकांचे प्राण वाचू शकले असते.\n”दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की आता एकमेकांवर बोट दाखवण्याची वेळ नाही. कोविड-१९ साथीच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या लोकांना मदत करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी आप कार्यकर्त्यांना केले.\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही रविवारी ट्विट करुन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर लसीच्या डोसच्या निर्यातीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.\nदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीदेखील तेच पोस्टर शेअर केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मलादेखील अटक करा. यासोबत राहुल गांधी यांनी त्या पोस्टरचा फोटोदेखील ]ेअर केला आहे. आणि विचारले आहे की, मोदीजी, आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठविल्या. त्यांनी हेच पोस्टर आता प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे. तर सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, पोस्टरच्या माध्यमातून विरोध करणे गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा पुन्हा पुन्हा करु. प्रियांका गांधी यांनीदेखील हेच पोस्टर प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पक्षाचे संसद सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी आपल्या घराबाहेर एक पोस्टर लावत विचारले की, लसीप्रमाणेच पंतप्रधान कोठे गायब आहेत. राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, डीएमके यांच्यासह अनेक राजकीय पक्ष ही मोहीम वेगवान करत आहेत. जेणेकरून लसीसाठी केंद्र सरकारवर दबाव येईल.\nलस्सीकरणाचे राजकारण..... ऐका सविस्तर 👇👇\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.bgtcn.com/clarifying-agent/", "date_download": "2021-06-17T20:35:00Z", "digest": "sha1:VTSS6X2MXM6TPGCLXXUAQBWBNGS6SWHZ", "length": 8542, "nlines": 221, "source_domain": "mr.bgtcn.com", "title": "एजंट उत्पादक आणि पुरवठादार स्पष्टीकरण | चीन स्पष्टीकरण एजंट फॅक्टरी", "raw_content": "\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nनमस्कार, आमच्या उत्पादनांचा सल्ला घेण्यासाठी या\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nकडक होणे न्यूक्लीएटर बीटी -20\nपीईटी न्यूक्लीएटिंग एजंट पीईटी -98 सी\nपॉलिस्टर आणि नायलॉन न्यूक्ल ...\nऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1\nस्पष्टीकरण एजंट बीटी -9805\nस्पष्टीकरण एजंट बीटी -9803\nबीटी -9803 क्लोरो डीबीएसचा मोठ्या प्रमाणात विक्रीचा प्रकार आहे. यात व्हिस्कोसिटीचे कोणतेही रसायन नाही, म्हणून प्रक्रिया करणे सोपे आहे आणि रोलरला चिकटणार नाही.\nहे पीपी आणि एलएलडीपीई मध्ये वापरले जाऊ शकते.\nस्पष्टीकरण एजंट बीटी -9803 एम\nबीटी -9803 एम सॉरबिटोल आधारित स्पष्टीकरण एजंटसाठी एमडीबीएस हा लोकप्रिय प्रकार आहे जो दुसर्‍या पिढीचा आहे.\nहे पीपी आणि एलएलडीपीई मध्ये वापरले जाऊ शकते.\nस्पष्टीकरण एजंट बीटी -9805\nबीटी -9805 डीएमडीबीएसच्या केमिकल नावाचा एक उच्च कार्यक्षमता आणि सॉरबिटॉल आधारित स्पष्टीकरण एजंट आहे, जो तिसर्‍या पिढीचा आहे.\nहे पीपी आणि एलएलडीपीई मध्ये वापरले जाऊ शकते.\nस्पष्टीकरण एजंट बीटी -808\nबीटी-80०8 (हायपर क्लेरिफायर) अधिक चांगल्या स्पष्टतेसह क्रिस्टल तपमान वाढविण्यासाठी एक नवीन विकसित कंपाऊंडिंग स्पष्टीकरण एजंट आहे.\nहे पीपी, पीईटी, पीए (नायलॉन) आणि इतर सामग्रीमध्ये वापरले जाऊ शकते.\nपारदर्शक मास्टरबॅच बीटी -800 / 810\nबीटी -800 / 810 पीपी राळ वाहक सह पारदर्शक mastbatch आहे 5% किंवा 10% दुसर्‍या पिढीचे स्पष्टीकरण देणारे एजंट, बीटी -9803 सारखे कार्य करणारे. हे पीपी आणि एलएलडीपीई मध्ये वापरले ज��ते.\nपारदर्शक मास्टरबॅच बीटी -805 / 820\nबीटी -805 / 820 पीपी राळ वाहक सह पारदर्शक mastbatch आहे 5% किंवा 10% तृतीय क्रमांकाचा एजंट आहे निर्मिती, बीटी -9805 सारखे कार्य. हे पीपी आणि एलएलडीपीई मध्ये वापरले जाते.\nटियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि\nबी 603 युनायटेड बिल्डिंग, क्र .51 यॉयबीबी रोड, हेक्सी जिल्हा, टियांजिन, चीन.\nआमच्या उत्पादनांविषयी विचारपूस करण्यासाठी, कृपया आपला ई-मेल आम्हाला पाठवा आणि 24 तासांच्या आत आमच्याशी संपर्क साधा.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/how-to-shop-good-mutton/", "date_download": "2021-06-17T19:30:33Z", "digest": "sha1:JLXOORRLSR5NEY4OU2WSQK7ITYLGYATB", "length": 8746, "nlines": 99, "source_domain": "khaasre.com", "title": "चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही सूचना… - Khaas Re", "raw_content": "\nचांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही सूचना…\nमटन आणणे सर्वात जिकरीचे काम आणि चांगले मटन आणण्य करिता माणसाची नजर आणि अनुभव महत्वाचा असतो. याच अनुभवातून फायदा आपल्याला व्हावा म्हणून आम्ही आपणास आशिष शिंदे (कोल्हापूर) यांचा लेख सादर करत आहो. ज्यामध्ये चांगले मटण कशे घ्यावे या करिता काही टीप्स देण्यात आलेल्या आहेत.\nओळखीच्या चाचाकडं किंवा इरफानभाई कडं मटन घेणं ही पूर्वअट आहे.\n१. पहिल्यांदा टांगलेल्या धुडाच्या मागच्या पायांच्यामध्ये एक नजर टाकून घ्यावी. २. साधारण आकारावरून मगच ठरवावं की घ्यायचं का नाही. मध्यमवयीन पालव्याचं मटन सर्वोत्कृष्ट असतं. कोवळं लगेच शिजतं, राळ होतं, आणि हाडं खायला मजा येत नाही. ३. थोराड बोकडाचं मटन शिजायला वेळ लागतो आणि चवीला फार चांगलं नाही लागत.\n४. मटन घेताना हाडं आणि मऊ समप्रमाणात घ्यावं. हाडांमुळं रश्याला चांगली चव येते. मऊ मटन खाण्यात सहसा सगळे आनंदी असतात.\nआमच्याकडे हाडांच्यावर जास्त डोळा असतो त्यामुळे हे प्रमाण ७०:३० आहे. ५. सीन्याचा भाग सर्वात चांगला. यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं. त्याशिवाय हाडं लहान असल्याने चघळता येतात.\n६. मांडीचा थोडा भाग घ्यावा. यात नळी मिळते. नळीतला गुद्दु ओढून खाताना प्रचंड आनंद मिळतो.(Noal Harari च्या म्हणण्यानुसार हे आपलं आद्य खाद्य आहे.) ७. काळजाचा माफक तुकडा आठवणीनं घ्यावा. ८. चरबीसुद्धा थोडीशी घ्यावी, यामुळे सुक्क्या मटणाच्या चवीत दुपटीने वाढ होते.\nचरबीच्या नाव��खाली पडदा दिला जातो, तिथं २ मिनिट वाद घालण्याची तयारी ठेवावी.\n९. जर्मनच्या पातेल्यात शिजवलेल्या मटणास सर्वोत्तम चव येते. कुकर सहसा वापरू नये, मटन बेचव होतं. १०. घरात मोठी ताटं आणि वाट्या घेऊन ठेवाव्या म्हणजे चपाती-भाकरी चुरून खाता येते. चुरून खाण्यात मटणाची सर्वोत्तम अनुभूती आहे. ११. लिंबू फार पिळून खाऊ नये, कांदा सुद्धा अगदी २-३ घासात एकदाच खावा. कोशिंबीर असेल तर हात सैल सोडण्यास हरकत नाही. १२. लहानग्यांसाठी मिठाचा रस्सा वेगळा काढावा. मोठ्यांसाठी हाच रस्सा सूप म्हणून देता येऊ शकतो.\n#मटन #शिकूनघ्या तळटीप: मोठ्या प्रमाणात मटन घरी आणण्याची तयारी असल्यास घरी येऊन प्रात्यक्षिक दिले जाईल. तळतळटीप: मटन बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते पण मटन तिखटजाळचं चांगलं. तळतळतळटीप: चांगलं मटन विकत आणता येतं, आणि वेळ पडल्यास बनवता ही येतं ही गोष्ट स्किल म्हणून लग्नाच्या प्रोफाइलमध्ये लिहिण्यासारखी आहे अशी आमची धारणा आहे.\nआपणास हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर व लाईक करा. आम्हाला आपण माहिती info@Khaasre.com या पत्त्यावर पाठवू शकता.\nसिंह, काळवीट आणि कोल्हा : एक रशियन दंतकथा\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यास डाकू मलखान आणि साथीदार सज्ज..\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यास डाकू मलखान आणि साथीदार सज्ज..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2021/05/09/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T20:22:41Z", "digest": "sha1:TX2OHBUSUC7NPJNDKGHYWK5L7VO3CKOA", "length": 9962, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "पांढरे केस मुळापासून होतील काळे फक्त या वस्तूच्या वापरामुळे… – Mahiti.in", "raw_content": "\nपांढरे केस मुळापासून होतील काळे फक्त या वस्तूच्या वापरामुळे…\nनमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्या सर्वांसाठी एक अतिशय प्रकृ��िक, नैसर्गिक आणि वेगाने परिणाम करणारा असा घरगुती उपाय घेऊन आलो आहे, ज्याच्या वापराने तुम्ही तुमचे पांढरे केस मूळापासून काळे करू शकता. मित्रांनो, हा उपाय खूपच प्राकृतिक आणि अदभूत आहे.\nतुमच्यापैकी बर्‍याच लोकांनी हा उपाय केला नसेल. ज्यांचे केस पांढरे झाले आहेत व त्यांना आपले केस काळे करावयाचे आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय खूपच परिणामकारक आहे. तसेच ज्या लोकांचे केस जास्त पांढरे नाहीयेत, पण काळे पण नाहीयेत त्यांच्यासाठी पण हा खूपच जास्त फायदेशीर आहे. तुम्हाला डाय करायची जरूर पडणार नाही., प्राकृतिक रीतीने तुम्ही तुमचे केस काळे करू शकता. ज्या लोकांना असे वाटत असेल, की त्यांचे केस कधीही पांढरे होऊ नयेत, त्यांच्यासाठी पण हा उपाय परिणामकारक आहे.\nयाचा वापर तुम्ही करत राहिलात तर तुमचे केस कधीही पांढरे होणार नाहीत. आपल्या निसर्गात अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्यामध्ये दिव्य असे गुण आढळतात, पण आपल्याला त्याबद्दल माहीत नसते. त्यामुळे आपण त्याचा उपयोग करू शकत नाही. या उपायात खूप जास्त क्षमता आहे. मी उपाय तुम्हाला सांगणारच आहे. केस पांढरे होण्याची खूप काही करणे असतात. पण जे मुख्य कारण असते, ते म्हणजे खराब पाणी. खराब पाण्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.\nदुसरे म्हणजे चिंता, तणाव. त्यामुळे केस पांढरे होतात. ऊन, प्रदूषण यामुळे पण केस पांढरे होतात. मेलनीनची कमतरता यामुळे केस पांढरे होतात. वय झाले की केस पांढरे होतात. अंनुवंशिक रित्या पण केस पांढरे होतात, म्हणजे आई वडील यापैकी कोणाचे केस पांढरे होत असतील, तर तुमचे होऊ शकतात. सगळ्यात पहिले मित्रांनो, मी घेणार आहे, अर्धा चमचा ऑलिव ऑइल, जैतून तेल.\nनंतर तुम्हाला हिरव्या सालीचे लिंबू घ्यायचे आहे ते अर्धे घ्यायचे आहे. याचे ५ ते ६ थेंब घ्यायचे आहे. लिंबात सायट्रिक अॅसिड आणि भरपूर प्रमाणात आढळणारे विटामीन सी हे केस काळे करण्यासाठी खूपच उपयोगी व फायदेशीर असते. हे दोन्ही घ्या. नंतर तुम्हाला पुढची वस्तु घ्यायची आहे ति म्हणजे एरंडेल तेल (castor oil). ते खूप दाट असते. ते तुम्हाला किराणा दुकानात मिळू\nते तुम्हाला अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडे कमी घ्यायचे आहे. हे सर्व एकत्र मिसळून घ्या. ज्यांचे केस पांढरे झाले आहेत किंवा ज्यांना कायम केस काळे राहावे असे वाटते, त्यांच्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे. नंतर त्यात कलौजी घाल��यची आहे. कलौंजी मध्ये खूप ताकद असते, ति वाटून ह्या मिश्रणात घाला. मग परत सगळे मिश्रण एकजीव करा.\nनंतर आपल्याला घ्यायचे आहे, कडीपत्ता. कडीपत्ता आपल्याला सावलीत वाळवून घ्यायचा आहे. नंतर त्याची पाऊडर करून ठेवून द्या. अर्धा चमचा ति पाउडर यात मिसळा. अर्धा तास हे मिश्रण ठेवून द्या. नंतर चांगल्या प्रकारे या तेलाचे मालीश आपल्या केसांवर करा. रात्री केले तर उत्तम राहील. सकाळी केस धुवून टाका. रोज याचा प्रयोग केलात तर तुमचे केस काळे, चमकदार होतील. लाइक आणि शेअर करायला विसरू नका.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article प्रतिकारशक्तीसाठी गुळवेलाचा वापर, या तीन लोकानी गुळवेल घेऊ नये…\nNext Article रात्री झोपताना २ लवंगा खाऊन पाणी प्यायल्यामुळे मूळापासून नाहीसे होतील हे आजार….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/sony-to-launch-ac-tshirts/", "date_download": "2021-06-17T20:48:40Z", "digest": "sha1:QGKXMVFS6JMJHOLDHRWMI2EHFKLY2E77", "length": 7851, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "लवकरच येत आहेत एअर कंडिशनिंग टीशर्ट्स, रखरखत्या उन्हातही ठेवणार कुल - Khaas Re", "raw_content": "\nलवकरच येत आहेत एअर कंडिशनिंग टीशर्ट्स, रखरखत्या उन्हातही ठेवणार कुल\nin जीवनशैली, नवीन खासरे\nरणरणत्या उन्हात घरातून बाहेर पडायचा विचार जरी मनात आला तरी आपल्याला घाम फुटतो. तुम्ही जर मराठवाडा विदर्भात राहत असाल तर मग बोलायलाच नको. बाहेरच्याउन्हातून घरात आले की, आपल्याला एसीचा थंडावा घेण्याची इच्छा होते. पण समजा बाहेरच्या रणरणत्या उन्हातही तुम्हाला एसीचा थंड अनुभव घेता आला तर कसे राहील \nआपल्याला अशीच काहीतरी भेट देण्य��चा शास्त्रज्ञ विचार करत आहेत. शास्त्रज्ञांनी असे एक उपकरण तयार केले आहे, जे तुम्हाला कडक उन्हातही गारवा देईल. डिझाइनर या उपकरणाला “मिनी एसी” म्हणतात, जे तीव्र उन्हातदेखील शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करेल.\nकसा आहे हा मिनी एसी \nहा मिनी एअर कंडिशनर लिथियम बॅटरीवर कार्य करते. त्याची बॅटरी दोन तासात चार्ज होते आणि सुमारे ३ तासांचा पॉवर बॅकअप देते. स्मार्टफोन प्रमाणेच दिसणाऱ्या या उपकरणासोबत एक टीशर्ट सुद्धा लाँच करण्यात आला आहे.\nत्या टीशर्टच्या मानेच्या पाठीमागे एक छोटा खिसा देण्यात आला आहे. हे उपकरण त्या खिशात ठेवून तुम्ही आरामात उन्हात बाहेर पडू शकता. हे उपकरण ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करता येते. आपल्या स्मार्टफोनमधील एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही हा मिनी एसी ऑपरेट करू शकता.\nपुरुषांसाठी SONY कंपनीने खास तयार केलेल्या या मिनी एसीची किंमत अंदाजे ९००० रुपये आहे आणि आपल्याला हे उपकरण जवळपास सर्व आकारांमध्ये उपलब्ध होईल. हे तंत्रज्ञान यापूर्वी कारमध्येही वापरण्यात आले आहार. तिथूनच कंपनीला या चालत्या फिरत्या एसीची कल्पना सुचली.\nबर्‍याचदा लोक घरात एसी बसविण्यास घाबरत असतात कारण त्यांना असे वाटते की यामुळे विजेचे बिल बरेच जास्त येईल, परंतु आपल्याला हे उपकरण चार्ज करण्यात जास्त खर्च करावा लागणार नाही आणि एसीचा आनंद घेण्यासही ते सक्षम असतील. सध्या हा टी-शर्ट केवळ जपानमध्ये उपलब्ध आहे. अमेझॉन वरुन तो खरेदी करता येईल.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nसिंगल फेज आणि थ्री फेज कनेक्शन म्हणजे काय असते \nलता मंगेशकरांची राणु मोंडलबाबत काय तक्रार आहे \nलता मंगेशकरांची राणु मोंडलबाबत काय तक्रार आहे \nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/09/for-the-second-day-in-a-row-the-number-of-coronary-heart-disease-patients-in-the-country-has-dropped/", "date_download": "2021-06-17T20:05:33Z", "digest": "sha1:PULDHXSOFHMH7NJVKARYUW2CNLOVX5SP", "length": 6233, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सलग दुसऱ्या दिवशीही देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण - Majha Paper", "raw_content": "\nसलग दुसऱ्या दिवशीही देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कोरोना आकडेवारी, कोरोनाबाधित, राज्य आरोग्य विभाग / June 9, 2021 June 9, 2021\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या आत आल्यामुळे काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. देशात गेल्या 24 तासात 92 हजार 596 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली असून 2219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एकाच दिवसात देशातील एक लाख 62 हजार 664 कोरोनाबाधित बरे झाले आहेत, म्हणजे एकाच दिवसात 72,287 सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.\nगेल्या 27 दिवसांपासून देशात सलग कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. देशातील रिकव्हरी रेट हा 94 टक्के एवढा आहे, तर मृत्यू दर हा 1.21 टक्के एवढा आहे. मंगळवारपर्यंत देशात 23 कोटी 90 लाख 58 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.\nगेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद राज्यात मंगळवारी झाली आहे. काल राज्यात 10 हजार 891 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात 16,577 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत राज्यात एकूण 55,80,925 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.3 टक्के एवढे झाले आहे. दरम्यान आज 295 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के एवढा आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/new-high-voltage-distribution-system-started/10261636", "date_download": "2021-06-17T20:28:42Z", "digest": "sha1:4W7YYJFFPL4NA6LMG6F6AWRBCVOQJMQT", "length": 14409, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कृषीपंपांच्या नवीन वीजजोडणीसाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजना- ऊर्जामंत्री बावनकुळे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकृषीपंपांच्या नवीन वीजजोडणीसाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजना- ऊर्जामंत्री बावनकुळे\nपाटणमध्ये कृषीपंपांच्या पहिल्या वीजजोडणीचा ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांचे ऋृण फेडण्यासाठी पैसे भरूनही कृषीपंपांच्या प्रलंबित असलेल्या 2 लाख 28 हजार वीजजोडण्या देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरु केली आहे. या योजनेतील तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळेल अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.\nदरम्यान पाटण तालुक्यातील डोंगरी भागातील विद्युतीकरण व विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी ११ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा बावनकुळे यांनी या कार्यक्रमात केली. महावितरणच्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेतून पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मरळी येथे कृष्णाजी पाटील यांच्या कृषीपंपाला देण्यात आलेल्या पहिल्या वीजजोडणीचा शुभारंभ ऊर्जामंत्री यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आमदार शंभुराज देसाई, महावितरणचे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, वीराज देसाई, ॲड. मिलिंद पाटील, महावितरणच्या अधीक्षक अभियंता पुनम रोकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी पाटण तालुक्यातील ७ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन बावनकुळे यांच्याहस्ते झाले व त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.\nऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, की राज्यात २००५ ते २०१५ या कालावधीत तब्बल 5 लाख 18 हजार कृषीपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित होत्या. या जोडण्यांना तातडीने वीजजोडण्या देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला व त्याप्रमाणे संपूर्ण वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. आता २०१५ ते २०१८ दरम्यान २ लाख २८ हजार कृषीपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित आहेत. या जोडण्या देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला परंतु त्यासाठी नवीन तंत्रज्ञान श���धण्याचे काम सुरु झाले. यामध्ये एक ते दोन शेतकऱ्यांना एकच रोहित्र असलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरु करण्यात आली. या योजनेत कृषीपंपाच्या एका वीजजोडणीसाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च येत असला तरी पुढील २० वर्ष रोहित्र जळण्याचा किंवा त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च नाही तसेच शेतकऱ्यांना सुरळीत व योग्य दाबाने वीज मिळणार आहे. ही योजना खर्चिक असली तरी शेतकऱ्यांचे ऋृण फेडण्यासाठी सुरु केल्याचे त्यांनी सांगतिले. या सरकारच्या कार्यकाळात तब्बल ७ लाख५० हजार शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी देण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.\nराज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा तसेच स्वस्त व शाश्वत वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरु केल्याची माहिती ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली. सध्या ७५०० शेतकऱ्यांना सौरकृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा सुरु करण्यात आला असून येत्या वर्षभरात सौरकृषी वाहिनी प्रकल्पांद्वारे ३५३५ मेगावाॅट वीजनिर्मिती करून राज्यातील ७ लाख५० हजार शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या वीजपुरवठ्याचा खर्च प्रतियुनिट ६ रुपये येत आहे. मात्र सौर ऊर्जेची वीज तीन रुपयांनी स्वस्त राहणार आहे. यासोबतच ज्या भागात वीजयंत्रणा उभारणे अशक्य आहे अशा डोंगर दऱ्यात, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात अटल सौर कृषीपंप योजनेतून १ लाख सौर कृषीपंप केवळ १५ ते २० हजार रुपयांत अनुदानावर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातील १५०० नळपाणीपुरवठा योजना या सौरऊर्जेवर आणल्या असून आणखी २००० योजनांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील कृषीपंपांना सहा रुपये प्रतियुनिट दराची वीज १ रुपये ८० पैसे दरापर्यंत उपलब्ध करून देत असतानाही वीजबिलांची थकबाकी ३२ हजार कोटींवर गेली आहे. ज्यांना शक्य आहे त्या सधन व आर्थिक संपन्न असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले.\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nशेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यासंदर्भात भाजप चे निवेदन\nघरकुल लाभार्थ��यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम\nसन्मान करतांना ‍जिल्हाधिकारी मा.श्री.रविंद्र ठाकरे\nसमर्पण सेवा समिति ने किया स्वराज जननी जिजामाता को नमन\nबुटीबोरी येथील नवीन उड्डाणपुल होणार अपघात रहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न.\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ड्रायपोर्ट उभारून ६ डब्ब्यांची रेल्वे देणार\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nफेक लाईक, फालोअर्सचा उद्योजक, नेत्यांना फटका : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nJune 17, 2021, Comments Off on कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nJune 17, 2021, Comments Off on विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nJune 17, 2021, Comments Off on बाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/7837", "date_download": "2021-06-17T20:14:57Z", "digest": "sha1:G7RLUEBMLLRWUNOXSTHV5ZGPKT54DUJC", "length": 10180, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश ! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश \nआजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश \nआजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश \nगुरुवार, 31 ऑक्टोबर 2019\nनवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर झालेल्या निर्णयानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून जम्मू- काश्‍मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.\nनवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर झालेल्या निर्णयानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून जम्मू- काश्‍मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.\nऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू- काश्‍मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार असून, या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे. सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुरमू यांची जम्मू- काश्‍मीरच्या, तर आर. के. माथूर यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुरमू हे नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत, तर माथूर केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत.\nजम्मू काश्‍मीर लडाख jammu kashmir ladakh\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने \"या\" राज्यांसाठी जाहीर केले रेड आणि...\nभारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department म्हटले आहे की,...\nमनोज वाजपेयींचा 'द फॅमिली मॅन' तिसऱ्या सिझनमध्येही भेटणार\n‘द फॅमिली मॅन’(The Family Man)च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर ‘फॅमिली मॅन 2’ (...\nधोका पत्करून उरीसेक्टरमध्ये कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू\nवृत्तसंस्था : पाकिस्तानच्या Pakistan सीमेला Border लागून असलेल्या...\nकोरोना योध्यांसाठी 12 वर्षाच्या मुलाने बनवला ईलेक्ट्रॉनिक पेन\nवृत्तसंस्था : देशभरात कोरोनाच्या Corona virus वाढत्या रुग्णसंख्येमुळे...\nदोरीवरची कसरत करणारा धाडसी अवलिया\nपुणे - भटकंती करत पोटाची खळगी भरण्यासाठी दोरी वर चालणारे डोंबारी जमात Dombari...\n१२४ वर्षांच्या आजीनं घेतली कोरोनाची लस\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोट्यवधी लोकांचे नुकसान झाले. परंतु, अजूनही देशात असे लाखो...\nपुलवामात सुरक्षा दलाकडून स्फोटकांचा साठा जप्त\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या Jammu Kashmir पुलवामा Pulwama जिल्ह्यात सुरक्षा दलाने...\nCorona Vaccines update: किती लोकांचे लसीकरण पूर्ण\nकोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेचा Second Wave कहर देशात अद्यापही पूर्णपणे ओसरलेला...\nकुल्लू मनालीला जायचं का\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तब्बल पंधरा दिवसांनंतर वन मंत्री संजय राठोड...\nVIDEO | ...आणि पंतप्रधान मोदींना संसदेत कोसळलं रडू\nकाँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस होता....\nVIDEO | दहशतवाद, आणि हल्ल्यांमध्ये अडकलेलं जम्मू-काश्मिर, शांतता...\nजम्म��-काश्मिरमधल्या लोकांनी ना दिवाळी साजरी केलीय ना ईद. इथला प्रत्येक माणूस...\nVIDEO | गिलगिट-बाल्टिस्तान बळकाऊ पाहणाऱ्या पाकला भारताचा सज्जड दम....\nआता बातमी पाकिस्तानच्या कुरापतीची.गिलगिट आणि बाल्टिस्तान हा आमचाच भाग असल्याचा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2021-06-17T20:26:16Z", "digest": "sha1:3IB6JD4M33G5RYCCK2SFHHCJE3POQT3W", "length": 12853, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "दुबई Archives - बहुजननामा", "raw_content": "\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’\nसांगली : बहुजननामा ऑनलाईन - दुबईहून केरळमध्ये डिप्लोमॅटिक बॅगेजमधून ३० किलो सोने सापडल्याचे प्रकरण आता थेट सांगलीपर्यंत येऊन पोहचले आहे. ...\nपरमबीर सिंग, प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ दुबईत असतानाही अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवल्याची व्यापाऱ्याची तक्रार\nनवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस ...\nमुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कमिशनच्या हव्यासापोटी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक करण्यात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) यश ...\nहडपसरमधील डॉ. झांजुर्णे पती-पत्नी ठरले आयर्नमॅनचे मानकरी\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - मागिल वर्षी 2020 मध्ये दुबईमध्ये झालेल्या आयर्नमॅन-703 स्पर्धेत डॉ. राहुल झांजुर्णे आयर्नमॅन ठरले आणि 2021 ...\nदुबईत महिलांच्या एका ग्रुपने न्यूड होऊन बाल्कनीत दिली पोझ, व्हिडिओ वायरल झाल्यानंतर विचारूच नका काय झाले…Video\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दुबईत एका बाल्कनीत नग्न (न्यूड) पोझ देणार्‍या महिलांच्या एका ग्रुपला अटक करण्यात आली आहे. या ...\nकोरोना पॉझिटिव्ह निघाला दिड कोटीचे सोने आणणारा तस्कर, लखनऊ एयरपोर्टवर पकडले होते कस्टम टीमने\nलखनऊ : दुबईहून एक तस्कर सुमारे दिड कोटी रुपयांच्या सोन्यासह चौधरी चरण सिंह अंतरराष्ट्रीय एयरपोर्टवर पोहचला. येथे जेव्हा त्याची अँटीजन ...\nअलाया फर्निचरवाला पुन्हा दिसली रुमर्ड बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरेसोबत, म्हणाली…\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अभिनेत्री अलाया फर्निचरवाला ही मुंबईत पुन्हा एकदा दिसली. पण ती यावेळी तिच्या रुमर्ड (अफवा असलेल्या) ...\nजगातील सर्वात महाग बिर्याणी, यात आहे 23 कॅरेट सोने, किंमत ऐकून व्हाल हैराण\nदुबई : वृत्तसंस्था - ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी. यामध्ये खाण्यालायक 23 कॅरेट गोल्ड सुद्धा लावलेले आहे. म्हणजे असे ...\nPune News : 4 वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला तसेच 4 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा ...\n बायकोच्या क्रेडीट कार्डवरून त्यानं भरला गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिक फाइन, असा झाला पर्दाफाश\nबहुजननामा ऑनलाइन टीम - अनेकजण आपल्या पत्नीपासून अनेक गोष्टी लपवत असतात. त्यात जर लग्नानंतरही गर्लफ्रेंड असेल तर अशा व्यक्ती पत्नीला ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकार���, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’\nसुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची तोडफोड\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट\nAjit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती\nNitesh Rane | नितेश राणेंनी सेनेला डिवचले; म्हणाले – ‘शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय’\nSucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेर बाजार ‘कोसळला’, अदानी समूहासाठी ठरला ‘काळा’ दिवस\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या पर्यटकांवर पुणे ग्रामीण पोलिसांची ‘दंडात्मक’ कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-17T20:40:42Z", "digest": "sha1:3KLZIOIC5EQ6DVH37NBZ6QD4HXLN5ZCZ", "length": 7494, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "विकास कामां Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली \nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - मार्च एंडला झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ झाल्याचे दक्षता पथकाच्या पाहाणीतून उघडकीस आल्यानंतर एक झोनल उपायुक्त, ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोग��क तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली \nPune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्यानं 12 लाखाची फसवणूक; मुलगा शुभम शहा अन् बाप नंदेश्वर शहाला पोलिसांकडून अटक\nCoronavirus in India | देशात 24 तासात सापडल्या 62224 कोरोना केस, 2542 रूग्णांचा मृत्यू\nPetrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या संशोधकांनी लावला शोध\n शेतात बैलगाडी उलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/alert-bhandara-district-29-doors-gosekhurda-dam-are-opened-332557", "date_download": "2021-06-17T20:43:27Z", "digest": "sha1:27S4T5EHLQEXK5FHQFQ4X7GI4EWLKCHM", "length": 20287, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागरिकांनो सावधान! वैनगंगा फुगणार..गोसेखुर्द धरणाचे तब्बल 29 दारं उघडले.. पाण्याचा होतोय प्रचंड विसर्ग", "raw_content": "\nगेल्या 24 तासांत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. 18 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील वाहतुकीवर होत आहे.\n वैनगंगा फुगणार..गोसेखुर्द धरणाचे तब्बल 29 दारं उघडले.. पाण्याचा होतोय प्रचंड विसर्ग\nभंडारा : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून साधारण पाऊस सुरू आहे. मात्र, रविवारपासून काही ठिकाणी जो��दार पाऊस झाला. यात साकोली तालुक्‍यातील एकोडी येथे सर्वाधिक 177 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.\nगेल्या 24 तासांत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. 18 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील वाहतुकीवर होत आहे. या पावसामुळे अडलेली रोवणीची कामे पूर्ण होण्याची आशा आहे. मात्र, वैनगंगा व इतर नद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील शेतातील पिके पाण्याखाली येण्याची भीती निर्माण झाली आहे.\nहेही वाचा - भयंकर संपत्तीसाठी भाऊच उठला भावाच्या जीवावर\nरविवारी दुपारनंतर साकोली तुमसर मार्गावरील चांदोरी येथील नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साकोली तालुक्‍यात चुलबंद नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे काठावरील शेतात पुराचे पाणी शिरल्याने पीक पाण्याखाली येत आहे. लाखनी व लाखांदूर तालुक्‍यातही चुलबंद नदीला पूर आला आहे. साकोली येथील अनेक वसाहतीच्या सभोवताल पावसाचे पाणी साचले आहे. खोलगट भागातील घरांतही पाणी शिरल्याने संबंधितांची धावपळ सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. मोहाडी व तुमसर तालुक्‍यातही जोरदार पाऊस झाला आहे.\nगेल्या महिन्यात सरासरीपेक्षा फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना रोवणीची कामे पूर्ण करण्यास अडचण निर्माण झाली होती. काही ठिकाणी शेताला भेगा पडल्याने नर्सरीला रोपे सुकत होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उर्वरित रोवणीची कामे लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, नदीनाल्यांना पूर आल्याने काठावरील शेतातील पिके पाण्याखाली येण्याची भीती निर्माण झाली आहे.\nनक्की वाचा - इथे रक्ताची नातीही दोरीने आवळली जातात तेव्हा... वाचा संपूर्ण कथा\nमध्य प्रदेशात अतिवृष्टी झाल्यामुळे संजय सरोवर धरणाचे पाणी सोडण्यात आले. तसेच गोंदिया जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वैनगंगेतील पाण्याच्या पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील नाले व लहान नद्यांना पूर आला आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाचे 29 दारे अर्धा मीटर उघडण्यात आली आहेत. या धरणातून 3211 क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्‍यात वैनगंगेच्या पातळीत वा��� होत आहे. जिल्ह्यात आज, सोमवारीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यामुळे पूर परिस्थितीत वाढ होण्याची शक्‍यता असून, प्रशासनाने नदीकाठावरील गावातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n\"राजकारणी नव्हे समाजकारणी नेत्याला निवडून द्या\"; संदीप जोशींच्या सभेत डॉ. परिणय फुके यांची जनतेला साद\nभंडारा-गोंदिया : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जशी जशी जवळ येतेय तशी तशी प्रचारसभांची संख्याही वाढत चालली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे झंझावाती दौरे सुरु झाले आहेत. आपला उमदेवार विरोधी उमेदवारापेक्षा चांगला आहे हे पटवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते गुंतले आहेत.\n तब्बल ७० टक्के गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी; लाखनी, साकोलीसह लाखांदूर तालुके दुष्काळग्रस्त\nभंडारा : जिपैसेवारी 50 पेक्षा अधिक आहे. खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. 50 पेक्षा कमी पैसेवारी असल्यास शासनाकडून संबंधित भागात काही प्रमाणात सवलती दिल्या जातात. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिल्ह्यातील 884 गावांपैकी 636 गावांची अंतिम पैसेवारी\nशेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला; अवकाळी पावसामुळे धानपिकांचे नुकसान, भारी धानपिकाच्या कडपा ओल्याचिंब\nभंडारा-गोंदिया : हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार शुक्रवारी (ता. २०) पहाटे व दुपारनंतर अवकाळी पावसाने भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेच. शिवाय शेतात पडून असलेल्या भारी धानपिकाच्या कडपा ओल्याचिंब झाल्या असून, तूरपिकांनाही फटका बसला आहे.\nसजग प्रहरी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशा खाकी वर्दीतून माणुसकीचे दर्शन होते तेव्हा\nभंडारा : किर्र अंधाऱ्या रात्री वैनगंगा कोपली. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंब पुरात अडकले. मदतीसाठी धावा करूनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीणप्रसंगी धावून आले ते खाकी वर्दीतील वीर जवान. जीव धोक्‍यात घालून पुराच्या पाण्यात शिरून शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भं\nBhandara Hospital Fire News : ही आहेत मृत व बचावलेल्या बाळांच्या मातांची नावे\nभंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वॉर्डात लागलेल्या आगीत १७ न���जात शिशूंपैकी दहा शिशूंना आपला जीव गमवावा लागला. वैद्यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूंना सात बाळांचे जीव वाचवता आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेवर सर्वच स्तरावरून\n पतसंस्थेच्या अध्यक्षांनीच केली कोट्यवधींची अफरातफर, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता\nतिरोडा (जि. गोंदिया) : हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून फसवणूक करणाऱ्या मुंडीकोटा येथील जागृती सहकारी पतसंस्थेच्या संस्थाध्यक्षाला शनिवारी (ता.2) सकाळी चंद्रपूर जिल्ह्याच्या चौगान येथून सिनेस्टाईल अटक करण्यात आली. भाऊराव नागमोती (वय 58)असे या संस्थाध्यक्षांचे नाव असून, त\n15 घरफोड्यांतील चार चोरट्यांना अटक; सोन्याचांदीसह साडेतीन लाखांचा माल जप्त\nभंडारा : गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 15 घरफोड्या करून लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना भंडारा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. यात एका विधीसंघर्षरत बालकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून सोनेचांदीसह तीन लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्\nपदवीधरमधील पराभव लागला भाजपच्या जिव्हारी; झाली जुन्या माणसांची आठवण; होणार मोठे फेरबदल\nभंडारा ः भारतीय जनता पक्षाला नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर जुन्या माणसांची पारख झाली आहे. आमदार परिणय फुके यांचे निकटतम मानले जाणारे प्रदीप पडोळे यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून ते माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवराम गिरीपुंजे यांना देण्यात आले आहे.\n कातडीसाठी विजेचा प्रवाह लावून बिबट्याची केली हत्या; नवेगावबांधमधील घटना\nनवेगावबांध (जि. गोंदिया)स ः बिबट, वाघाचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना रात्री नवेगावबांध पोलिसांनी अटक केली होती. यातील मुख्य आरोपी देविदास दादू मरस्कोल्हे (वय ५२, रा. झाडगाव, जि. भंडारा) येथील रहिवासी असून विद्युत प्रवाहाने बिबट्याची हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी\nविधानसभेत धानाच्या पेंड्या फेकणारे आमदार ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, वाचा बंडखोर 'नानां'चा प्रवास\nनागपूर : नाना पटोलेंचा जन्म यांचा जन्म ५ जून १९६३ ला भंडारा येथे सर्वसाधारण कुटुंबात झाला. वडील अधिकारी होते. त्यामुळे त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हतीच. मात्र, नानांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. जिल्हा परिषद सदस्यापासून तर काँग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_875.html", "date_download": "2021-06-17T20:56:03Z", "digest": "sha1:7KDLVA3KJOSXOSA45MACMR6GKBC4IZDY", "length": 11494, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कामगार व उद्योगनगरीतील शेकडो धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरच", "raw_content": "\nHome कामगार व उद्योगनगरीतील शेकडो धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरच\nकामगार व उद्योगनगरीतील शेकडो धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरच\nभिवंडी महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून क्लस्टर योजनेच्या लाल फितीत प्रलंबीतच राहिला आहे. कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहत आहे. शहरातील बांधकाम व्यवसायिकांनी शासकीय नियमांना तिलांजली देत छोट्या छोट्या जागेत वाटेल तसा मनमानी कारभार करीत इमारती बांधल्या आहेत.भिवंडी,उल्हासनगर,कल्याण - डोंबिवली या तिन्ही महापालिका हद्दीत बहुतांश इमारतींना प्रशासनाची परवानगी नसल्याने या अनधिकृत बांधकामांच्या गुणवत्तेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.मात्र लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे या इमारतींना घरपट्टी मिळत असल्याने त्या आधारावर बांधकाम व्यावसायिक आपल्या इमारती कमी किंमतींमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरजुंना विकत आहेत.\nया इमारतींच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाल्याने या इमारती पंधरा ते वीस वर्षांच्या काळात धोकादायक ठरविण्यात येत आहेत.मात्र या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पालिका प्रशासन नोटीस देऊन आपले हात झटकत असते.त्यातच या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कोणतीही खबरदारी व जबाबदारी घेत नसल्याने या शोकडो धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या राहिवासींच्या निवाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या राज्यात व देशात कोरोनाची महामारी आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु असल्याने या धोकादायक इमारतीत राहणारी कुटुंबे हवालदिल झाले आहेत.\nकामगार नगरीत ४ वर्षात इमारती कोसळून ५७ जणांचा मृत्यू कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी महापालिका ��द्दीत अतिधोकादायक इमारतींची संख्या ५८९ असून धोकादायक इमारतींची संख्या ४०० एवढी आहे.अशा प्रकारे शहरात सुमारे ९८९ इमारती धोकादायक आहेत. या सर्व इमारतींना महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती पालिकेचे उपायुक्त दिपक झिंजाड यांनी दिली आहे. दुसरीकडे या धोकादायक इमारतींना नोटीस देऊन देखील काही नागरिक आपल्या परिवाराचे स्थलांतर करीत नाहीत.त्यामुळे पावसाळ्यात या धोकादायक इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.\nमागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर २५ जण जखमी झाले आहेत . यापूर्वी देखील शहरात धोकादायक व अनधिकृत इमारती कोसळून नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटूंब राहत आहेत. त्यात सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर गेल्या चार वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६७ जण जखमी झाले आहेत. शासनाने दखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र पालिका प्रशासनाने कागदावर कारवाई झाल्याचे दाखवून इमारतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याने पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-75000-scholarships-for-higher-education-5693517-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:56:40Z", "digest": "sha1:YR6DXKEM6XBVSEVZEYRAWY66ETP7TCIN", "length": 6167, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "75,000 scholarships for higher education | उच्च शिक्षणासाठी मासिक 75 हजारांची शिष्यवृत्ती; पायाभूत सुविधा पुरवण्यास सुरुवात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउच्च शिक्षणासाठी मासिक 75 हजारांची शिष्यवृत्ती; पायाभूत सुविधा पुरवण्यास सुरुवात\nनवी दिल्ली- गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी शिष्यवृत्ती योजना आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी महिन्याला ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल, अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.\nआम्ही प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. त्यावर मंत्रिमंडळाकडून अगोदरच हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच त्याला अंतिम रूप देण्यात येणार आहे. सरकारने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर आयआयटी आणि विद्यापीठांच्या पायाभूत सुविधांसाठीदेखील सरकारने मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) येथे सुमंत सिन्हा रिन्यू सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद््घाटनप्रसंगी जावडेकर मंगळवारी बोलत होते.\nदेशात पहिल्यांदाच १ हजार जणांना लाभ\nदेशातील विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांत उच्च शिक्षणात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. त्याचा लाभ १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भारतात एवढी मोठी मासिक शिष्यवृत्ती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. महिन्याला ७५ हजार रुपये देणे ही सामान्य बाब नाही. आम्हाला ब्रेनड्रेन���ी समस्या संपवायची आहे, असे प्रकाश जावडेकर म्हणाले.\nअपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावर भर\nदेशात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील उच्चस्तरीय शिक्षणाला सरकारने प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पीएच.डी.सारख्या पातळीवर विविध योजना आणण्याचे सरकारने ठरवले आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.\nआयआयटीमधील मुलींचा टक्का वाढणार\nआयआयटीमध्ये मुलींची सध्याची टक्केवारी ८ टक्के आहे. ती २०२२ पर्यंत २० टक्क्यांवर नेण्यात येईल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. उच्च शिक्षणातील संशोधन प्रकल्पाला गती देण्याचीदेखील सरकारची योजना आहे. त्यासाठी २ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://technovation.online/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T20:19:50Z", "digest": "sha1:7MFKECFA5RVTSBJGGM4Z4GK7RZETEZBQ", "length": 4521, "nlines": 90, "source_domain": "technovation.online", "title": "विद्युत प्रवाह गळती सूचक यंत्र | Technovation 2021 - Imagine, Invent, Inspire", "raw_content": "\nविद्युत प्रवाह गळती सूचक यंत्र\nसमस्या: आंबोली आणि परिसरात गेल्या एक वर्षात ३ म्हशी, १ बैल, १ व्यक्ती लाईटच्या पोलला/ताणाला असलेल्या करंट मुळे दगावले आहेत.\nप्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा-पर्यावरण विभागामध्ये २ रेजिस्टर, २ डायोड, २ कपॅसिटर, इंडिकेटर, बजर इ. साहित्य वापरून आणि सर्किट जोडणी करून हे विद्युत गळती सूचक यंत्र तयार केले आणि लाईट च्या पोलला हे यंत्र बसविले. जेव्हा पोलला/ताणाला शॉर्ट सर्किट मुळे करंट येतो किंवा न्युट्रलला बर येऊन घरातील रिटर्न सप्लाय पोलपर्यंत येऊन करंट येतो. त्याच वेळेस बजर वाजतो किंवा इंडिकेटर चा बल्ब लागतो आणि कल्पना मिळून तिथे जाणारी जनावरे, माणसे यांना रोखून होणारी जीवीत हानी टाळता येते. सध्या गावातील ३ पोलवर हे यंत्र बसविले आहे. त्यामुळे होणारी हानी टाळणार आहे.\nएकूण खर्च: २०० रुपये\nजंगली प्राणी पळवून लावणारी तोफ\nProblem solving समस्या: आंबोली गाव आदिवासी डोंगराळ भागात असल्याने या ठिकाणी रानडुक्कर, सांबर, भेकर, तरस,...\nखूपच छान उपकरण, जंगली भागातील शेतीसाठी व स्वसंरक्षणासाठी उपयुक्त आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/bhusawal-railway-employee-killed-in-car-crash", "date_download": "2021-06-17T20:44:16Z", "digest": "sha1:UYONXVZ2OJNQA7XCRUI5NPBBNQNFIDVB", "length": 4244, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Bhusawal railway employee killed in car crash", "raw_content": "\nकारच्या धडकेत दुचाकीस्वार भुसावळच्या रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू\nनशिराबादजवळ महामार्गावर माऊली पेट्रोलपंपासमोर अपघात\nज्वारी घेण्यासाठी जळगाव खुर्द येेथे जात असलेल्या रामा भादू शिरोळे वय ५७ रा. अष्टविनायक कॉलनी, भुसावळ यांच्या दुचाकीला भरधाव कारने दिलेल्या धडकेत शिरोळे यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावा जवळील माऊली पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nरामा शिरोळे हे रेल्वेत नोकरीला आहेत. आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरोळे हे भुसावळ येथून घरुन ज्वारी घेण्यासाठी दुचाकी क्र.एम.एच.१९ सी.एम.०७९३ ने जळगाव खुर्द येत होते. यादरम्यान नशिराबाद जवळील माऊली पेट्रोलपंपासमोर त्यांच्या दुचाकीला भुसावळकडे भरधाव जाणार्‍या कार क्र एम.एच.१९ बी.यू.८९८८ ने जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रामा शिरोळे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण हाके, किरण बाविस्कर संतोष केदार यांच्यासह अन्य सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली . शिरोळे यांच्याकडे असलेल्या रेल्वे विभागाच्या ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/HucSKa.html", "date_download": "2021-06-17T21:26:28Z", "digest": "sha1:SEPTXXIIQUVVYH6WAOGICU5DS3OWM4PW", "length": 13809, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यु", "raw_content": "\nHomeआपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यु\nआपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यु\nअवघ्या काही दिवसांतच सर्व यंत्रणा कोलमडून पडली\nठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागात कोरोनाने शिरकाव केला असुन या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला. ठाणे पूर्वतील पारशीवाडीत राहणारे सुजीत नार्वेकर कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, ठाणे या स���घटनेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा -मुलगी असा परिवार आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील सुजीत यांना ताप आल्याने 10 जून रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. रुग्णालयात दाखल केल्यापासुन संघटनेचे राजु कांबळे, सुजीत लोंढे आदीनी नार्वेकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली. मात्र कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज पहाटे ह्लदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यु ओढवला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कक्षात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कर्मचारी वर्ग धास्तावला आहे.\nठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज १५० ते २०० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणेही दुरापास्त झाले आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमसीएचआय, क्रेडाई ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सुविधांनीयुक्त असे ठाणे कोव्हीड-19 हॉस्पीटल ठाणेकरांसाठी सुरु करण्यात आले. या रूग्णालयामध्ये एकूण १०२४ बेडस असून ५०० बेडस हे सेंट्रल आॅक्सीजनची सुविधा असलेले हे अद्ययावत रुग्णालय आहे. या शिवाय सिव्हील रुग्णालय आणि इतर रुग्णालयेही उपलब्ध करण्यात आली आहेत. या सर्व रुग्णालयांमधून रुग्णाला हॉस्पिटल कोणते मिळू शकते, कुठे किती बेड्स शिल्लक आहेत, याची अद्ययावत माहिती देण्यासाठी एक अॅपही तयार करण्यात आले. परंतु, अवघ्या काही दिवसांतच ही सर्व यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार तर सोडाच अॅम्ब्युलन्स असूनही वेळेत मिळत नाही.\nठाणे कोव्हीड-19 हॉस्पीटलमधील ७६ बेडस हे आयसीयूचे असून १० बेडस डायलेसीस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत. या इमारतीच्या तळ मजल्यावर 24 आयसीयू बेडस्, 10 बेडस् डायलेसिस कोव्हीड रुग्णांसाठी, 10 बेडस् ट्राएजसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. दुस-या आणि तिस-या मजल्यावर प्रत्येक 26 आयसीयू बेडस् आणि 119 ऑक्सीजनचे बेडस् आहेत. तर चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सीजनचे बेडस् आहेत. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेडस् उपलब्ध आहेत. या इमारतीच���या सातव्या मजल्यावर 69, आठव्या मजल्यावर 67, नवव्या मजल्यावर 67 बेडस् आणि दहाव्या मजल्यावर 22 बेडस् असे एकूण 1024 बेडसची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेडस् निर्माण करता येऊ शकतात. या रुग्णालयामध्ये 500 बेडस् हे ऑक्सीजनची सुविधा असलेले बेडस् असून त्याला अखंडीतपणे ऑक्सीजनचा पुरवठा होईल अशी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये कोव्हीड लॅबचीही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोव्हीड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून भाेजन, रूग्णांना युनिफार्म, पॅथालाजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टींग लॅब आणि मनोरंजनासाठी टी व्ही तसेच लाकर्सचीही सुविधाही आहे.\nयाशिवाय महापालिकेने शहरात १०० हून अधिक अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या आहेत. ठाणे परिवहन सेवेने ३० बसचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले, असे असतानाही रविवारी एका रुग्णाला दोन दिवस अॅम्ब्युलन्स न मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इतकेच नव्हे तर व्हेंटिलेटरची कमतरता दिसत आहे. त्यामुळे एखाद्याने कॉल करून रुग्णवाहिका मागवली, तर व्हेंटिलेटर नाही, त्यात बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. ठामपाने बेडची माहिती अॅपद्वारे देणे सुरू केले होते. त्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षात कंट्रोल रूमही तयार केली आहे. तेथे तीन शिफ्टमध्ये एकेक डॉक्टरची नियुक्ती केली आहे. परंतु, आता तेथील डॉक्टरही कॉल घेऊन कंटाळले असून, ते कॉल घेण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे रुग्णाला चार ते पाच तास खोळंबत राहावे लागत आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/government-medical-college/", "date_download": "2021-06-17T20:45:19Z", "digest": "sha1:HQYHFLGKFMETXTI6K6HQODPRLW65AL7F", "length": 7968, "nlines": 111, "source_domain": "bahujannama.com", "title": "Government Medical College Archives - बहुजननामा", "raw_content": "\nकोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या तरुण डॉक्टरांचा Covid-19 मुळे मृत्यु; नागपूरला नेताना वाटेत घेतला अखेरचा श्वास\nचंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांवर गेले वर्षभर उपचार करणारे कोविड योद्धे म्हणून गौरवलेल्या डॉक्टरांनाचा उपचारासाठी नेत ...\nससूनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे, शासनाचा 31 डिसेंबर 2020 रोजीचा एकत्रित मानधनाचा अध्यादेश ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा ��्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या तरुण डॉक्टरांचा Covid-19 मुळे मृत्यु; नागपूरला नेताना वाटेत घेतला अखेरचा श्वास\nPune Crime News | कोथरूडच्या परमहंसनगरमध्ये 23 वर्षीय महिलेच्या गळयातील 50 हजाराचे दागिने हिसकावले\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, कुटुंबीय करणार ‘हे’ मोठं काम\nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा\nPune News | पुण्यात तरूणीनं जवळीक साधत केला विश्वासघात दारू विक्रीचा बनावट परवाना देऊन 40 लाखांची फसवणूक\nमुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे\nकोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2021-06-17T21:32:35Z", "digest": "sha1:TRNIUUFS3GQCU2K57SMSXYSZAMDO5G6F", "length": 22508, "nlines": 340, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांवर - विकिपीडिया", "raw_content": "\nसांबर याच्याशी गल्लत करू नका.\n(Kingdom) कोटी येथे माहिती भरा\n(Plant Kingdom) वानसकोटी येथे माहिती भरा\n(Division) विभाग येथे माहिती भरा\n(Class) वर्ग येथे माहिती भरा\n(Sub Class) उपवर्ग येथे माहिती भरा\n(Series) श्रेणी येथे माहिती भरा\n(Genus) प्रजाति बॉम्बॅक्स (Bombax)\n(Botanical Name) वनस्पतिशास्त्रीय नाव ''बॉम्बॅक्स सेईबा','Bombax ceiba\n(Vernacular Name) देशी नाव येथे माहिती भरा\nस्थिती येथे माहिती भरा\ntrend येथे माहिती भरा\nस्थिती_प्रणाली येथे माहिती भरा\nस्थिती_संदर्भ येथे माहिती भरा\nregnum येथे माहिती भरा\nवंश येथे माहिती भरा\nजात येथे माहिती भरा\nपोटजात येथे माहिती भरा\nवर्ग येथे माहिती भरा\nउपवर्ग येथे माहिती भरा\nकुळ येथे माहिती भरा\nउपकुळ येथे माहिती भरा\nजातकुळी येथे माहिती भरा\nजीव येथे माहिती भरा\nबायनॉमियल बॉम्बॅक्स सेईबा,Bombax ceiba\nसमानार्थी नावे बॉम्बॅक्स मलाबारीकम्(Bombax malabaricum) DC.\nआढळप्रद���श_नकाशा येथे माहिती भरा\nआढळप्रदेश_नकाशा_रुंदी येथे माहिती भरा\nआढळप्रदेश_नकाशा_शीर्षक येथे माहिती भरा\nबायनॉमियल येथे माहिती भरा\nट्रायनोमियल येथे माहिती भरा\nट्रायनोमियल_अधिकारी येथे माहिती भरा\nलॅटीन येथे माहिती भरा\nबंगाली येथे माहिती भरा\nतामिळ येथे माहिती भरा\nमल्याळम् येथे माहिती भरा\nतेलुगू येथे माहिती भरा\nकन्नड येथे माहिती भरा\nपंजाबी येथे माहिती भरा\nओरीया येथे माहिती भरा\nतुम्ही काय करू शकता\nलेखात काय काय असावे\nइकडे लक्ष द्या विनंत्या\nभाषांतरे आणि वनस्पतिशास्त्रीय परिभाषा\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\n१ मध्यवर्ती प्रकल्प समन्वय\n६ हे सुद्धा पहा\nविकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.\nविषयवार लेख प्रकल्प गट\nसमन्वय आणि प्रगती विषयक लेखगट\nविकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट\nप्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nसांवर किंवा काटेसांवर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. हे एक मोठे झाड असूनही याचे खोडास काटे असतात. हे काटे जनावरांच्या पाठ घासण्यापासून वाचण्यासाठी असावेत. झाडाचे खोड बघून असे वाटते की यापासून चांगले लाकूड मिळू शकेल. परंतु, याचे लाकूड फारच नरम असते.\nसांवर बॉम्बॅक्स कुळातील इतर झाडांप्रमाणेच,कापसाचे झाड म्हणूनच ओळखले जाते. या झाडाचे खोड सरळ व उंच असते.५ पाकळ्यांची लाल फुले लागणारे हे झाड आहे. हिवाळ्यात याची पाने गळतात व वसंत ऋतूमध्ये नव्या पालवीपूर्वी याला आधी फुले येतात, व नंतर फळे. पिकलेल्या फळांमध्ये कापसासारखे तंतू असतात.\nहे झाड मलाया देशात लावले जाते. इंडोनेशिया, दक्षिणचीन, हाँगकाँग व तैवान इत्यादी ठिकाणी हे आढळते.भारतात बंगालमध्ये आणि हिंदी भाषा भागात याला सेमल म्हणून ओळखतात. याच्या सुंदर दिसणाऱ्या फुलांमुळे हे अनेक ठिकाणी लावतात. हा वृक्ष ६० मीटर उंचीपर्यंतसुद्धा वाढू शकतो.\nयातून निघणारा कापूस हा साध्या कापसास पर्याय म्हणून वापरता येतो.तो अत्यंत मऊ असतो. या झाडापासून काडेपेट्या तयार केल्या जातात. या झाडाचे संस्कृत नाव \"शाल्मली\" आहे.ऋग्वेदात,(ऋग्वेद-१०.८५.२०) यापासून रथ बनवीत असत असा उल्लेख आहे.\nजयंती ,जलपैगुडी जिल्हा पश्चिम बंगाल, भारत येथील वृक्षाची नवीन पाने व फळे .\nजयंती ,जलपैगुडी जिल्हा पश्चिम बंगाल, भारत येथील वृक्षाचे खोड .\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील एक कोवळे झाड.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील एक जुने झाड.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील एका झाडाची पाने.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील एका झाडाची पाने (मागील बाजू).\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील एका झाडाची पाने.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल येथील दृश्य.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल येथील सांवर.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील सांवरीच्या झाडाची फुले.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील फुले येत असलेले सांवरीचे झाड.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील सांवरीची फुले.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील सांवर.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील सांवरीची पडलेली फुले.\nकलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथील सांवरीचे खोड.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२१ रोजी १४:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/who-is-dr-balveer-singh-tomar-niims-who-along-with-patanjali-claims-to-make-corona-medicine-colonil-tedu/", "date_download": "2021-06-17T20:32:58Z", "digest": "sha1:2I3D6KRQVWX44J6YEWJKZUIA23MSGFVG", "length": 15633, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "कोण आहेत डॉक्टर तोमर, ज्यांच्यासोबत मिळून पतंजलीनं बनवलं 'कोरोना'चं औषध, जाणून घ्या | who is dr balveer singh tomar niims who along with patanjali claims to make corona medicine colonil tedu", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nकोण आहेत डॉक्टर तोमर, ज्यांच्यासोबत मिळून पतंजलीनं बनवलं ‘कोरोना’चं औषध, जाणून घ्या\nकोण आहेत डॉक्टर तोमर, ज्यांच्यासोबत मिळून पतंजलीनं बनवलं ‘कोरोना’चं औषध, जाणून घ्या\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकटाच्या काळात जगातील सर्व मोठे देश कोरोना औषधे बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतात कोरोना औषधे बनवण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. या अनुक्रमे पतंजलीने दावा केला की, कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी त्यांनी एक औषध तयार केले आहे. योगगुरु रामदेव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पतंजलीकडून आचार्य बालकृष्ण यांनी निम्स विद्यापीठाचे कुलगुरू आणि संस्थापक डॉ. बलवीरसिंग तोमर यांनाही याचे श्रेय दिले.\nआचार्य बालकृष्णा यांनी निम्सचे संस्थापक डॉ. तोमर यांची ओळख करुन देत म्हंटले की, डॉ. बलवीरसिंग तोमर हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची प्रख्यात आणि प्रतिष्ठित संस्था निमस युनिव्हर्सिटी राजस्थानचे कुलगुरू, संस्थापक आणि सर्वेक्षणकर्ता आहेत. त्यांनी कोरोना औषध विकसित करण्यासाठी संस्थेतील सर्व मुख्य व्यक्तींना कामाला लावले. डॉ. बलवीरसिंग तोमर यांनी किंग्ज कॉलेज हॉस्पिटल स्कूल ऑफ मेडिसिन लंडन मधून शिक्षण घेतले. यानंतर इंग्लंडमध्ये काम केले. डॉ. तोमर यांनी तेथील हॉवर्ड विद्यापीठात अनेक संशोधन कार्य केले. तसेच, डॉ. तोमर बाल आरोग्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी होते. त्यांच्या अनुकरणीय कार्यासाठी त्यांना कॉमनवेल्थ मेडिकलची पदवी मिळाली. ते सध्या निम्स विद्यापीठाचे सर्वेसर्वा आहेत. याआधी डॉ. तोमर यांनी राजस्थानच्या सनवाई मानसिंग मेडिकल कॉलेजमध्ये कॉम केले.\nत्याचबरोबर त्यांच्या कार्यासाठी त्यांना राजीव गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आचार्य बालकृष्ण म्हणाले क���, आज कोरोनातून जगाला मुक्त करण्याचे काम डॉ. तोमर यांनी केले आहे. त्यांनी निम्सचे डॉ. प्रोफेसर जी. देवपूरा यांचीही ओळख करून देताना म्हंटले की, ते सध्या निम्स विद्यापीठात प्राध्यापक आणि औषध विभागाचे प्रमुख आहेत. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात 36 वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी सवाई मानसिंग मेडिकल कॉलेजमध्ये ते औषध प्रमुख आणि प्राध्यापक होते.\nयोगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचा दावा आहे की, त्यांनी या साथीला पराभूत करण्यासाठी औषध तयार केले आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत रामदेव बाबा म्हणाले की, कोरोना विषाणूचे औषध यावे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे, आज आम्हाला अभिमान आहे की, आम्ही कोरोना विषाणूचे पहिले आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. ‘कोरोनिल’ असे या आयुर्वेदिक औषधाचे नाव आहे. रामदेव बाबा पुढे म्हणाले की, आज अ‍ॅलोपॅथी प्रणाली औषधाचे नेतृत्व करीत आहे, आम्ही कोरोनिल बनविले आहे. ज्यामध्ये आम्ही क्लिनिकल कंट्रोल अभ्यास केला, शंभर लोकांवर त्याची चाचणी घेण्यात आली. तीन दिवसांत 65 टक्के रुग्ण पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह आले आहेत.\nयोगगुरु रामदेव म्हणाले की, सात दिवसात शंभर टक्के लोक बरे झाले, आम्ही संपूर्ण संशोधनासह ते तयार केले आहे. आमच्या औषधाचा रिकव्हरी दर शंभर टक्के आणि मृत्यू दर शंभर टक्के आहे. रामदेव म्हणाले की, लोक आता आमच्या या दाव्यावर प्रश्न विचारत आहेत, तरी आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरे आहेत. आम्ही सर्व वैज्ञानिक नियमांचे पालन केले आहे.\nनगरमध्ये महिलेचा बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक\n‘उड्डाणपूल’ वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने आ. शिरोळे यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहाणी\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nकोविड टास्क फोर्सने दिला सावधानतेचा इशारा, म्हणाले –…\nDSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची…\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\n16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ होईल,…\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध,…\nपीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी…\n‘हे’ 2 खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, गावस्करांनी उघड केले पीचचे रहस्य\nBribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांना जामीन मंजूर\n पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ashok-chavan-belongs-to-100-affluent-families-he-has-no-reason-to-worry-about-the-society-chandrakant-patil/", "date_download": "2021-06-17T21:32:36Z", "digest": "sha1:LMZRSSKQTSOCWZLCDWWJYCO5I7V7DU75", "length": 18712, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अशोक चव्हाण १०० सधन कुटुंबातील, त्यांना समाजाची चिंता असण्याचे कारण नाही - चंद्रकांत पाटील - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nअशोक चव्हाण १०० सधन कुटुंबातील, त्यांना समाजाची चिंता असण्याचे कारण नाही – चंद्रकांत पाटील\nमुंबई : बुधवारी सुप्रीम कोर्टाने(SC) राज्य सरकारने मराठा समाजासाठी(Maratha Reservation) लागू केलेला आरक्षणाचा कायदा रद्द केला. त्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण(AShok Chavan) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत आरक्षण रद्द झाल्याचे संप���र्ण खापर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर फोडले. तसेच न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार राष्ट्रपती आणि आणि केंद्राने आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी मागणीही केली. अशोक चव्हाण यांच्या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil)यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले.\nज्या कायद्याविषयी राज्यातील २ सभागृह, उच्च न्यायालय, देशाचे ऍटर्नी जनरल, सुप्रीम कोर्टातील २/५ न्यायाधीश सगळ्यांना स्पष्टता आहे की, १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला मागास समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत. तरी अशोक चव्हाण वारंवार खोटं बोलून मराठा समाजाची दिशाभूलचं करताय. माजी पंतप्रतधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात केंद्र व राज्य दोन्हीकडे काँग्रेसचीच सत्ता होती. जर आरक्षण देणे केंद्राच्याच हातात होते तर त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या नेत्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचाच नव्हता. आपणही १०० सधन कुटुंबातच सामील आहात, मग आपल्याला समाजाची चिंता का असेल असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या नेत्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचाच नव्हता. आपणही १०० सधन कुटुंबातच सामील आहात, मग आपल्याला समाजाची चिंता का असेल असा खोचक प्रश्न उपस्थित करत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला.\nकेंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा गायकवाड कमिशनची मुदत संपल्यानंतर स्थापन न केलेला मागास आयोग स्थापन करा आणि ज्या मुद्द्यांच्या आधारे आरक्षण फेटाळले गेले त्यांचा पुन्हा अभ्यास करून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करा, असे आव्हान त्यांनी सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना दिले.\nइंदिराजी, राजीवजी, मनमोहनसिंग जी यांच्यावेळी केंद्र व राज्य दोन्हीकडे काँग्रेसचेच शासन होते. जर केंद्राच्याच हातात होते तर आरक्षण का दिले नाहीआपल्याला कधी मराठा समाजाला न्याय द्यायचाच नव्हता. @AshokChavanINC , आपणही १००सधन कुटुंबातच सामील आहात, मग आपल्याला समाजाची चिंता का असेलआपल्याला कधी मराठा समाजाला न्याय द्यायचाच नव्हता. @AshokChavanINC , आपणही १००सधन कुटुंबातच सामील आहात, मग आपल्याला समाजाची चिंता का असेल\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली प��स्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोरोनाकाळात संसद भवन निर्माण, गुन्हेगारी स्वरूपातील अपव्यय; राहुल गांधींची टीका\nNext articleआणखी किती थुंकणार आमच्यावर त्यापेक्षा राज्य सरकारने जाहीर विष वाटप करावे : नितेश राणे\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पा��ीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corona-upadates-rtpcr-corona-test-will-now-be-available-for-rs-500information-of-health-minister-rajesh-tope-nrvb-110094/", "date_download": "2021-06-17T20:58:20Z", "digest": "sha1:IMOVOWXQOPQBWNWDPP7TGNFF5N4K7ELP", "length": 14506, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona Upadates RTPCR corona test will now be available for Rs 500Information of Health Minister Rajesh Tope nrvb | Corona Upadates : आता ५०० रुपयांत होणार 'RTPCR' कोरोना चाचणी; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमोठी बातमीCorona Upadates : आता ५०० रुपयांत होणार ‘RTPCR’ कोरोना चाचणी; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nकोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन ४५०० रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५०० रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.\nमुंबई: राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा कमी करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली, तर रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर १५० रुपये करण्यात येणार आहेत असा आरोग्य विभागाने निर्णय देखील जाहीर केला आहे.\nकोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन ४५०० रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५०० रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. यापूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये अनुक्रमे १२००, ९८० आणि ७०० रुपये असे दर करण्यात आले होते. आजच्या निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ५००, ६०० आणि ८०० असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ५०० रुपये आकारले जातील.\nरुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.\nआरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २५०, ३०० आणि ४०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, ५५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १५०, २०० आणि ३०० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावान�� चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/types-of-extreme-incidents-increased-in-roha-tahsil-18766/", "date_download": "2021-06-17T19:45:07Z", "digest": "sha1:YLLGFF2QK7FEZLAYWL6AUP5OGCBKJZ6D", "length": 12997, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "types of extreme incidents increased in roha tahsil | रोहा तालुक्यात अति प्रसंगाचे प्रकार वाढले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nराज्यरोहा तालुक्यात अति प्रसंगाचे प्रकार वाढले\nरोहा तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अतिप्रसंगाचे प्रमाण वारंवार घडत असल्यामुळे पालक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून नंतर तिची आत्महत्या करण्यात आली.\nसुतारवाडी : रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अतिप्रसंगाचे प्रमाण वारंवार घडत असल्यामुळे पालक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून नंतर तिची आत���महत्या करण्यात आली. ही गोष्ट ताजी असतानाच १९ जुलै २०२० रोहा तालुक्यातील मोठी खरबाचीवाडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्‍या नराधमांच्या मुसक्या पोलिसांनी तत्परतेने आवळल्या.\nकोलाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहणार मोठी खरबाची वाडी (चिंचवली तर्फे आतोणे ) वय वर्ष १५ ही दिनांक १९ जुलै २०२० रोजी मैत्रिणीसोबत किराणा सामान आणण्यासाठी दिघेवाडी येथे गेली असता सामान घेऊन परतत असताना आरोपी क्र. १ राहणार वडाची वाडी चिंचवली तर्फे आतोणे याने फिर्यादीच्या मैत्रिणीच्या हातून छत्री हिसकावून फिर्यादीला हाताला धरून तिला आंब्याच्या झाडा जवळ जंगलात नेले. तिच्यावर अतिप्रसंग करणार तेवढ्यात आरोपीचा मोठा मोबाईल खणखणला यावेळी फिर्यादी मुलीने प्रसंग साधून आरोपीला धक्का दिला आणि सुटका केली. तर आरोपी क्र.२ राहणार मोठी खरबाची वाडी याने फिर्यादीची मैत्रीण जोरात ओरडत असल्यामुळे तिला पकडण्यासाठी जोरात पाठलाग केला. तिच्याजवळ जाऊन तिच्यावर बळजबरी केली. फिर्यादी मुलींवर बळजबरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने पीडित मुलीने केलेल्या तक्रारीवरून कोलाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. प्रशांत तायडे करत आहेत. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून नराधमांना काहीच भीती वाटत नसल्यामुळे अशा प्रसंगांची पुनरावृत्ती घडत आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये मुलींना घराबाहेर पाठवायचे की नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन��हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_851.html", "date_download": "2021-06-17T20:13:30Z", "digest": "sha1:6IKLFOEMLJIOXJ3PMDPNLQZ3YCA45OVM", "length": 14873, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "१ जूननंतरही लॉकडाऊन वाढवून नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये शिथीलता", "raw_content": "\nHome१ जूननंतरही लॉकडाऊन वाढवून नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये शिथीलता\n१ जूननंतरही लॉकडाऊन वाढवून नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये शिथीलता\nमुंबई: राज्यातून करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. प्रमुख शहरांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. त्यासोबत ग्रामीण भागातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने तसेच म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या सर्व बाबतीत सखोल चर्चा करण्यात आली. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्णसंख्या कमी कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे.\nमात्र आपल्याला अजून काळजी घेणे भाग आहे, असे मंत्रिमंडळाचे मत बनले आहे. राज्यात करोनासोबतच म्युकरमायकोसिस या आजाराचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे त्याबाबतही खबरदारी घ्यावी लागणार आहे. म्हणून राज्यात एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतरही लॉकडाऊन वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात यावी. प्रथम आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करण्यात यावेत, अशीही मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागास लगेचच निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले.\nमंत्रिमंडळ बैठकीनंतर जी माहिती मिळाली आहे ते पाहता लॉकडाऊन १ जूननंतरही कायम र��हणार हे निश्चित झाले आहे. त्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले जाणार हेसुद्धा स्पष्ट असून नेमकी कोणती मुभा मिळणार आणि कधीपासून मिळणार, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत ३० किंवा ३१ मेच्या आसपास नवा आदेश जारी होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच निर्बंध १ जूननंतरही लागू राहणार का, नवा आदेश किती दिवसांसाठी असेल, जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर रेड झोन वगळता उर्वरित भागात हे निर्बंध काही प्रमाणात शिथील होणार का, हे सर्व प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत. मुंबई, ठाणे, पालघर हे जिल्हे रेड झोनमध्ये नाहीत. त्यामुळे निर्बंध शिथील झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.\nराज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राज्यातील २१ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १० टक्क्यांवर आहे. त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत ते तूर्त उठवले जाणार नाहीत. १ जूननंतरही हे निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं आहे, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यातील ज्या जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी होत आहे त्या जिल्ह्यांत १ जूननंतर काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात येतील, असे यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रेड झोनमधील जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांना थोडासा दिलासा मिळणार हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. या जिल्ह्यांत नेमके कोणते निर्बंध उठवले जाणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. राज्यात सध्या १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू असून त्याआधी नवा आदेश जारी केला जाईल. येत्या काही दिवसांत नव्या आदेशासोबत गाइडलाइन्स जारी होतील, असेही टोपे यांनी नमूद केले.\nराज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १४ एप्रिलपासून लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. या निर्बंधांनंतरही बाजारातील गर्दी कमी होत नसल्याने आठवडाभरातच निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. गेल्या दीड महिन्यांपासून हे निर्बंध लागू असून सर्व बाजारपेठा, आस्थापना व अन्य व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे नोकरदार व व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यात आता १ जूननंतरही लॉकडाऊन वाढणार असल्याने कोंडी काय��� राहणार आहे. व्यापारीवर्गाने तर लॉकडाऊन न उठल्यास १ जूनपासून दुकाने उघडण्याचा इशारा दिला आहे. या सर्व रोषाला राज्य सरकारला सामोरे जावे लागणार आहे.\nदरम्यान आज झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात पहिला म्हणजे, तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीलगत झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय झाला आहे. तर चंद्रपुरात लावण्यात आलेली दारुबंदी उठवण्यात आली आहे. चंद्रपुरात होणाऱ्या दारुच्या अवैध तस्करी आणि काळा बाजार थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. लोकांची सातत्याने होत असलेली मागणी, दारूबंदीचे दुष्परिणाम आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूची होत असलेली तस्करी पाहता दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.bgtcn.com/ink-remover/", "date_download": "2021-06-17T20:51:25Z", "digest": "sha1:NAT5CZCNGOKTPQR67WNAEYIHXNBYIYLM", "length": 6261, "nlines": 208, "source_domain": "mr.bgtcn.com", "title": "शाई रिमूव्हर्स मॅन्युफॅक्चरर्स & सप्लायर्स | चीन इंक रीमूव्हर फॅक्टरी", "raw_content": "\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nनमस्कार, आमच्या उत्पादनांचा सल्ला घेण्यासाठी या\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nशाई रीमूव्हर बीटी -300\nपीईटी स्टिकर रीमूव्हर बीटी--33.\nकडक होणे न्यूक्लीएटर बीटी -20\nपीईटी न्यूक्लीएटिंग एजंट पीईटी -98 सी\nपॉलिस्टर आणि नायलॉन न्यूक्ल ...\nऑप्टिकल ब्राइटनर ओबी -1\nस्पष्टीकरण एजंट बीटी -9805\nशाई रीमूव्हर बीटी -301 / 302\nबीटी -301 / 302 तापमानाशिवाय कोणत्याही पीपी आणि पीई सामग्रीचा रंग काढून टाकण्यासाठी एक द्रव आहे.\nहे पीपी विणकाम बॅग वरवरच्या मुद्रण शाई निर्मूलनासाठी आहे.\nशाई रीमूव्हर बीटी -300\nबीटी -300 तापमानाशिवाय कोणत्याही पीपी आणि पीई सामग्रीचा रंग काढून टाकण्यासाठी एक द्रव आहे.\nहे पीपी आणि पीई फिल्म वरवरच्या मुद्रण शाई निर्मूलनासाठी आहे.\nटियांजिन बेस्ट गेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी, लि\nबी 603 युनायटेड बिल्डिंग, क्र .51 यॉयबीबी रोड, हेक्सी जिल्हा, टियांजिन, चीन.\nआमच्या उत्पादनांविषयी विचारपूस करण्यासाठी, कृपया आपला ई-मेल आम्हाला पाठवा आणि 24 तासांच्या आत आमच्याशी संपर्क साधा.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mitvaa.com/blog/weight-loss-tips-in-marathi-language-vajan-kami-karne%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-17T20:15:41Z", "digest": "sha1:BPNGPTHV2IK22XFL2WA3XKN3XAWLEM2E", "length": 8375, "nlines": 79, "source_domain": "mitvaa.com", "title": "weight loss tips in Marathi language | वजना ची चिंता सोडून द्या| In Marathi | मितवा", "raw_content": "\nWeight loss | वजन कमी करण्याची चिंता सोडून द्या\nआपल्या वाढत्या वजनाचा त्रास होत असेल तर ही माहिती तुमच्या साठी खूप खास असणार आहे. आता वजन कमी होण्याची चिंता सोडून द्या, कारण आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगत आहोत, जी वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानली जाते. वास्तविक, बेली फॅटमुळे लोकांचे चांगले व्यक्तिमत्त्व बिघडते असे दिसते, तर पोट आणि कंबरेभोवती साठलेल्या(Belly Fat) चरबीमुळे वाढलेली चरबी देखील बर्‍याच बेली फॅटचा धोका(Belly Fat Risk) निर्माण करते.\nलोक पोटातील चरबी कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न करतात, परंतु बर्‍याच वेळा लोकांना त्यात यश मिळत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी मेथीचे फायदे घेऊन आलो आहोत, आम्ही तुम्हाला मेथीचे सेवन करण्याच्या पद्धती आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांविषयी माहिती देत ​​आहोत. मेथीचे पिवळे लहान दाणे पोषक तत्वांनी भरलेले असतात आणि चरबी कमी करण्यास मदत करतात.\nआमचे हे लेख पण वाचा :-\n1)जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते…\n2) केळी चे पानचे महत्व\n3) फाशी सकाळीच का दिली जाते\n4 ) शेळी चे महत्व\nशतकानुशतके मेथीचा वापर विविध शारीरिक समस्यांवर मात करण्यासाठी केला जात आहे. त्यामध्ये औषधी गुणधर्म देखील आढळतात. मेथीमध्ये फायबर, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. याचा योग्य वापर केल्यास वजन कमी होते. मेथीचे सेवन आपण दोन प्रकारे करू शकता.\nमेथीचा वापर या दोन प्रकारे करा\n1. मेथीचे दाणे आणि मध यांचे सेवन\nवजन कमी करण्यासाठी मेथीची दाणे आणि मध एकत्रित खाल्ले जाऊ शकते. मध एक नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती बूस्टर मानला जातो आणि शरीरातून जळजळ दूर करतो. मधात कमी कॅलरी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. मेथीचे दाणे बारीक करून पेस्ट तयार करुन त्यात एक चमचा मध मिसळून खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.\n२ मेथीचा चहा प्या\nवजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील चरबी बर्न करण्यासाठी मेथीच्या चहाचे सेवन फायदेशीर मानले जाते. एक कप पाण्यात एक चमचा मेथी दाणे, काही दालचिनीच्या काड्या, साखर आणि आले मिसळा. 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा. मग चाय चाळून पिऊन घ्या. आले आणि दालचिनी वजन कमी करण्यात मदत करते आणि चरबी कमी करते. चांगल्या परिणामांसाठी, दिवसातून 3 वेळा मेथीचा चहा प्या.\nवजन कमी करण्यात मेथी का उपयुक्त आहे\nआयुर्वेदात मेथी ही वजन कमी (Weight Loss Food) करण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचे वर्णन केले आहे. यामध्ये गॅलेक्टोमॅनन नावाचे संयुगे असतात जे पाण्यामध्ये विरघळतात. हे संयुगे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या द्रव्यांसह मिसळले जातात, त्या मुळे ते शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचण्यास देखील मदत करतात. हे कंपाऊंड शरीराच्या सर्व सिस्टीमवर परिणाम करते ज्यामुळे त्यांना कार्य करणे सोपे होते ((Fenugreek health benefits).\nअस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य विश्वासांवर आधारित आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त किंवा पीडित असाल तर कृपया अंमलबजावणी करण्यापूर्वी आपल्या ड��क्टरांचा सल्ला घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/historic-session-corona-crisis-just-two-day-formality-342789", "date_download": "2021-06-17T21:50:35Z", "digest": "sha1:TAXIYVORAG7HLITSZ44L4TD3YTFJDYNW", "length": 18208, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना संकटातील ऐतिहासिक अधिवेशन! दोन दिवसांची केवळ औपचारिकता", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन उद्या (ता. 7) ला सुरू होत आहे. केवळ औपचारिकता म्हणून हे अधिवेशन होत असल्याने सत्ताधारी विरूध्द विरोधक असा संघर्ष पाहता येणार नाही.\nकोरोना संकटातील ऐतिहासिक अधिवेशन दोन दिवसांची केवळ औपचारिकता\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन उद्या (ता. 7) ला सुरू होत आहे. केवळ औपचारिकता म्हणून हे अधिवेशन होत असल्याने सत्ताधारी विरूध्द विरोधक असा संघर्ष पाहता येणार नाही.\nअधिवेशनात 9 अध्यादेश, नवी 5 विधेयके सादर केली जातील. भू-संपादन करताना उचित भरपाई देण्याचे विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक, मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे विधेयक, वेश्मी मालकी सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी सुधारणा विधेयक या विधेयकांचा त्यात समावश आहे. तसेच वर्ष 2020-21चे पुरवणी मागण्यांचे विनियोजन विधेयक असेल.\nरिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता\nसोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे अध्यक्षांच्या आसनासमोरील रिकाम्या जागेत विरोधी पक्षाला घोषणा देता येणार नाहीत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनही करता येणार नाही. तारांकीत प्रश्न, लक्षवेधी सारखी आयुधं विरोधकांना वापरता येणार नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची विरोधकांची संधी हुकणार आहे.\nदोन दिवसाचे अधिवेशन आहे. या काळात आम्ही सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढू. बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, कोरोना उपाययोजनातील त्रुटी, बंद पडलेले उद्योगधंदे, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर आमचा भर असेल, असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.\nअपयश झाकण्यासाठी भावनिक विषयांवर फोकस; प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात\nअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी चहापान ठेवले नाही. कोरोनाच्या धास्तीने सरकार जसे शांत आहे, तसेच विरोध�� पक्षातही सामसूम आहे. आज विरोधक भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली नाही. विरोधकांची पत्रपरिषद न होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे.\n( संपादन- तुषार सोनवणे)\n\"कॉफी टेबल पुस्तिकेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुनावल्याची नोंद नाही\" - शरद पवार\nमुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवारांना महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल सचिवालयातर्फे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेलं, \"जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी\" नावाचं कॉफीटेबल बुक पाठवण्यात आलं. यावर शरद पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लेखी स्वरूपात पुस्तक\nबिहार पोलिसांना क्वारंटाईन करणे चुकीचा संदेश देणारे; सर्वोच्च न्यायालयाने राज्याला खडसावले\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास बिहार सरकारच्या मागणीवरुन सीबीआयकडे देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आज केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने सीबीआय तपासाला विरोध करण्यात आला. मात्र, बिहारच्या तपास अधिकार्यांना क्वारंटाईन क\nSuccess Story : संग्राम कागणे ठरला कंधार तालुक्यातील पहिला रेल्वे चालक\nफुलवळ (जिल्हा नांदेड) : जिद्द , चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असली तर नक्कीच यशाचे शिखर सर करायला आणि स्वतःची ओळख निर्माण करायला वेळ लागत नाही अशी प्रतिक्रिया देणारे संग्राम दगडोबा कागणे रा. भेंडेवाडी हे कंधार तालुक्यातील पहिले रेल्वेचालक ठरले असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत\nअजित पवार यांच्या सूचनेनुसार बोलावलेल्या बैठकीला ‘हे’ कारण सांगत प्रमुख अधिकाऱ्यांची दांडी\nमंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील रखडलेल्या वीज प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आमदार भारत भालके यांना अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली होती. पण महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच या बैठकीला दांडी मारल्यामुळे आमदार भालके यांन\nकल्याणराव काळेंचा प्रवेश चौथ्या पक्षात मात्र त्यांचे \"कल्याण' कोणत्या पक्षात\nपंढरपूर (सोलापूर) : दोन साखर कारखाने, एक बॅंक, एक पतसंस्था, एक शैक्षणिक संस्थां हाताशी असून देखील आमदारकीचा मान कल्याणराव काळेंना अद्याप मिळू शकलेला नाही. दुर्दैवाने कोणत्याही एका पक्षात ते स्थिर होऊ श���लेले नाहीत. कॉंग्रेस, शिवसेना, भाजपनंतर आज (गुरुवारी) त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस या चौ\nकोस्टल रोडसाठी आणखी 102 हेक्टर समुद्रात भरणी; बोगद्याचे खोदकामाला 7 जोनवारी पासून सुरवात\nमुंबई : नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या 12 हजार 721 कोटी रुपयांच्या सागरी किनारी मार्गासाठी आता पर्यंत 175 एकर समुद्रात भरणी टाकण्यात आली असून अजून 102 एकर समुद्रात भरणी टाकण्यात येणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी पर्यंतच्या बोगद्याचे खोदकाम 7 जानेवारी पासून सुरु होणार आहे. असे म\nआता ना थांबत श्वास, ना चुकत काळजाचा ठोका; कुठं हरवलाय 'तो' थरार\nनागपूर : झगमगत्या प्रकाशात नजर खिळवणा‍ऱ्या, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या, हृदयाचा ठोका चुकेल अशा करामती करीत मनोरंजन करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. साहसी खेळात वेळी चुकली की जीव जाण्याची भीती, मात्र अचूक वेळेसाठी सरावातून कौशल्य कमवत असत. अचूक वेळेला सलाम करावासा वाटतो. परंतु, ही सारी सर\nसरकार इलेक्ट्रॉनिक मिडियावर अंकुश का ठेवत नाही; उच्च न्यायालयाचा सवाल\nमुंबई: शोधपत्रकारीतेलाही मर्यादा असतात. जर मिडिया ही लक्ष्मणरेषा ओलांडत असेल तर केंंद्र सरकारने अंकुश ठेवायला हवा. सरकार प्रिंट मिडियाला सेन्सॉर करते, पण इलेक्ट्रॉनिक मिडियाला लगाम लावण्यासाठी उत्सुक दिसत नाही, असे खडे बोल आज मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.\nऔरंगजेबाला आले होते येथे कायमचे अपंगत्व आध्यात्मिक, ऐतिहासिक, निसर्गसौंदर्याने नटलेली पर्यटन पंढरी माणदेशी सांगोला\nसांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील खवासपूर-माण परिसरात औरंगजेबाचा गुडघा निसटून कायमचे अपंगत्व आले होते. येथील श्रीधर स्वामींचे प्रसिद्ध नाझरे गाव, वाढेगाव येथे तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील निसर्गरम्य परिसर, महाराष्ट्रातील पहिली ग्रामीण सांगोला नगरपालिका, माडगूळकरांच्या साहित्यात\nमराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; काय झालं बैठकीत वाचा सविस्तर...\nमुंबई : येत्या मंगळवारी (ता. 7) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार असून, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/how-many-holidays-new-year-9079", "date_download": "2021-06-17T20:03:25Z", "digest": "sha1:LNGGEU3SOGCQFNVT46NLXRJVBLB36SII", "length": 11023, "nlines": 171, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नवीन वर्षी किती सुट्या? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनवीन वर्षी किती सुट्या\nनवीन वर्षी किती सुट्या\nनवीन वर्षी किती सुट्या\nबुधवार, 1 जानेवारी 2020\n२०२० मध्ये २६ जानेवारी रविवारी, बकरी ईद शनिवारी, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन शनिवारी, पतेती शनिवारी, गणेश चतुर्थी शनिवारी आणि नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन शनिवारी आलं आहे.\nमुंबई : २०२० या नवीन वर्षाचं सगळीकडे उत्साहात स्वागत होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का नवीन वर्षी किती सुट्या आल्या आहेत त्या. आज आपण वर्षभराच्या सुट्ट्यावर नजर टाकणार आहोत. चला तर मग पाहूयात येत्या वर्षात नेमक्या किती सुट्या आल्या आहेत..\n२०२० मध्ये २६ जानेवारी रविवारी, बकरी ईद शनिवारी, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन शनिवारी, पतेती शनिवारी, गणेश चतुर्थी शनिवारी आणि नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन शनिवारी आलं आहे.\n१ जानेवारी- मंगळवार- नवीन वर्ष\n१९ फेब्रुवारी- बुधवार- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)\n२१ फेब्रुवारी- शुक्रवार- महाशिवरात्र\n१० मार्च- मंगळवार- होळी, धुलीवंदन\n२५ मार्च- बुधवार- गुढी पाडवा\n२ एप्रिल- गुरुवार- श्रीराम नवमी\n१० एप्रिल- शुक्रवार- गुड फ्रायडे\n१४ एप्रिल- मंगळवार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\n१ मे- शुक्रवार- महाराष्ट्र दिन, कामगार दिन\n७ मे- गुरुवार- बुद्ध पौर्णिमा\n२५ मे- सोमवार- रमजान ईद\n३ ऑगस्ट- सोमवार- रक्षाबंधन\n११ ऑगस्ट- मंगळवार- जन्माष्टमी\n२ ऑक्टोबर- शुक्रवार- गांधी जयंती\n२६ ऑक्टोबर- सोमवार- दसरा\n३० ऑक्टोबर- शुक्रवार- ईद\n१६ नोव्हेंबर- सोमवार- भाऊबीज (दिवाळी)\n३० नोव्हेंबर- सोमवार- गुरु नानक जयंती\n२५ डिसेंबर- शुक्रवार- ख्रिसमस\nमुंबई mumbai वर्षा varsha बकरी ईद bakri eid शिवाजी महाराज shivaji maharaj महाशिवरात्र बाबा baba महाराष्ट्र maharashtra महाराष्ट्र दिन रमजान ईद रक्षाबंधन raksha bandhan new year\nआरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक\nधुळे : मर���ठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत...\nमुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा...\nभारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही\nनवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत...\nBHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई\nपुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे...\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी\nअमरावती : माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे BJP माजी आमदार डॉ. सुनील...\nBreaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nमुंबई : माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना...\n2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन \nपुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ...\nप्रदीप शर्मांना लवकरच अटक होणार मनसुख प्रकरणात महत्त्वाचे पुरावे...\nमुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी...\nशिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत\nमुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर...\nशिवसेना- भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी\nमुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात...\nसोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..\nमुंबई : कोरोना Corona काळात लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/ramdev-baba-yoga-guru-ramdev-baba-also-underwent-allopathy-treatment-in-2011-462881.html", "date_download": "2021-06-17T20:48:14Z", "digest": "sha1:WS4VBKUY25ZBAE5BAAQNVTDAUKIHKXWH", "length": 19833, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nएलोपॅथीवर टिप्पणी करणारे रामदेव बाबाही होते रुग्णालयात दाखल, आचार्य बालकृष्ण यांन���ही घेतले एलोपॅथी उपचार\nरामदेव बाबा यांनी एलोपॅथीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असलं तरी एकवेळ अशी होती की, रामदेव बाबा एलोपॅथीला शरण गेले होते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना दुसरीकडे एलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा संघर्ष पाहायला मिळत आहे. योगगुरु रामदेव बाबा यांनी एलोपॅथीवर टिप्पणी करताना एलोपॅथी हे एक मुर्खपणाचं विज्ञान असल्याचं रामदेव बाबा म्हणाले होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली. सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यावर रामदेव बाबा यांनी आपलं विधानही मागे घेतलं. मात्र, त्यानंतर लगेच त्यांनी एलोपॅथी आणि फार्मा कंपन्यांना 25 प्रश्न विचारत पुन्हा वाद ओढवून घेतला. (Ramdev Baba also underwent allopathy treatment in 2011)\nरामदेव बाबा यांनी एलोपॅथीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असलं तरी एकवेळ अशी होती की, रामदेव बाबा एलोपॅथीला शरण गेले होते. तसंच त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनाही AIIMS मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. UPA सरकारच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. रामदेव बाबाही आण्णांच्या आंदोलनात सहभागी होत रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते. 4 जून 2011 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी दावा केला होता की, रामदेव बाबा यांची उपोषण संपवण्याबाबतची एक चिठ्ठी आपल्याला मिळाली आहे. रामदेव बाबा यांनी त्यांचा दावा खोडून काढला होता.\nआण्णांच्या आंदोलनातील गोंधळानंतर रामदेव बाबा रुग्णालयात दाखल\nदिवसभर उपोषण केल्यानंतर रामदेव बाबा रात्री झोपेत असतानाच तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला. त्यानंतर एकच खळबळ माजली. काही वेळातच रामदेव बाबा स्टेजवर आले आणि तिथून अचानक उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सलवार-कमीजमध्ये रामदेवबाबा नवी दिल्लीकडे निघाले असताना त्यांना पोलिसांनी पकडलं आणि देहरादूनला रवानगी केली. तिथेही रामदेव बाबा यांनी उपोषण सुरुच ठेवलं. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना देहरादूनच्या जॉलीग्रँट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्यांचं वजन 5 किलोने घटलं हो���ं.\nयोगगुरु रामदेव बाबांवर एलोपॅथी उपचार\nआचार्य बालकृष्ण यांच्यावरही AIIMS मध्ये उपचार\nइतकंच नाही तर 23 ऑगस्ट 2019 रोजी आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती अचानक बिघडली. तेव्हा ते बेशुद्ध होऊन पडल्याचं सांगण्यात आलं. त्यांना आनन-फानन मध्ये पतंजली योगपीठाजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा काही टेस्ट करुन त्यांची रवानगी AIIMS मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं होतं.\nरामदेव बाबा यांनी एका कार्यक्रमात अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असं ते म्हणाले होते. तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे हा काय तमाशा सुरू आहे, असं जनता म्हणत आहे. त्यांची तापावरील कोणतीही औषधं काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसे बरे करणार, असा सवालही त्यांनी केला होता.\nVIDEO: कोरोनाचा दुसरा डोस घेऊनही एक हजार डॉक्टर दगावले, हे कसले डॉक्टर\nVIDEO: कोरोनाचा दुसरा डोस घेऊनही एक हजार डॉक्टर दगावले, हे कसले डॉक्टर; रामदेव बाबांनी पुन्हा डिवचले\nरामदेव बाबांचा पुन्हा एकदा एलोपॅथीवर निशाणा, IMA आणि फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न\nअंगावर याल तर शिंगावर घेणारच, मुंबईतल्या राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया\nव्हिडीओ 1 day ago\nचंद्रपूर दारूबंदी उठविण्याचा गडचिरोलीतील 500 गावांकडून निषेध, निर्णय मागे घेण्याचीही मागणी\nअन्य जिल्हे 1 day ago\nAsha Workers Strike | योग्य मानधनाच्या मागण्यासाठी आशा वर्कर्स आजपासून बेमुदत संपावर\nविदर्भातील आशा वर्कर्स आजपासून बेमुदत संपावर, नागपुरातील संविधान चौकात आंदोलन\nVIDEO: कोण आहेत ते तुषार भोसले अजित पवारांनी जेव्हा भाजपच्या वारकरी नेत्याला जागा दाखवली\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-india-pride-awards-decleard-next-monday-4154853-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:19:25Z", "digest": "sha1:GGGQC7IRSD6VYNIQCETTB4H2Z52PIMJO", "length": 7048, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "india pride awards decleard next monday | इंडिया प्राइड अवॉर्ड्स विजेत्यांची पुढील सोमवारी घोषणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइंडिया प्राइड अवॉर्ड्स विजेत्यांची पुढील सोमवारी घोषणा\nनवी दिल्ली - दैनिक भास्कर समूहाच्या इंडिया प्राइड अवॉर्ड्स 2012-13 च्या घोषणेची तारीख जवळ आली आहे. पुढच्या सोमवारी, 28 जा��ेवारी रोजी नवी दिल्लीत आयोजित एका भव्य सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होतील व त्यांचा सत्कार केला जाईल. या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड करण्याकरिता देशाचे माजी सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली एक ज्युरी स्थापन करण्यात आली होती.\nदेशाचा विकास तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) महत्त्वपूर्ण योगदान देणा-या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दैनिक भास्कर समूहाने 2009 पासून इंडिया प्राइड पुरस्कार देण्यास प्रारंभ केला. यंदा पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. यंदा कंझ्युमर इंडस्ट्री, अर्थविषयक सेवा, ऊर्जा आणि वीज, अवजड उद्योग, धातू आणि खनिजे, तेल आणि वायू, वाहतूक आणि पायाभूत सुविधा विकासासह केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या 13 श्रेणींमध्ये पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले होते. राज्य पातळीवरील सार्वजनिक उपक्रमांमध्ये ऊर्जा, कृषी, पायाभूत सुविधा विकास, पाणी आणि आरोग्यासह सात श्रेणीत अर्ज मागवण्यात आले होते. या वर्षी पुरस्कारांमध्ये केंद्रीय तसेच राज्यपातळी अशा दोन्ही वर्गात सार्वजनिक उपक्रमांसाठी कार्यरत अ‍ॅड एजन्सीची एकेक श्रेणी समाविष्ट करण्यात आली आहे. पीएसयूची भूमिका योग्य पद्धतीने सादर करणा-या जाहिरात एजन्सीला पुरस्कार प्रदान केला जाईल. या सर्वच श्रेणींमधून 100 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात उल्लेखनीय योगदान देणा-या एका व्यक्तिमत्त्वाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.\nमार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग (एमपीओ) क्षेत्रातील ‘व्हिटल सी मार्केटिंग लिमिटेड’ ही कंपनी इंडिया प्राइड पुरस्कार 2012-13 ची टायटल स्पॉन्सर कंपनी आहे. त्यासोबतच ‘सु-कॅम प्रिन्सिपल’ ही कंपनी असोसिएट स्पॉन्सर तर ‘न्यू हॉलंड’ को स्पॉन्सर कंपनी आहे.\nज्यूरी सदस्यांमध्ये देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, माजी कोळसा सचिव आलोक परती, डीएव्हीपीचे महासंचालक फ्रँक नरोन्हा, ओएनजीसीचे माजी सीएमडी आर. एस. शर्मा, युनियन बँकेचे माजी सीएमडी आणि सिबिल चेअरमन एम. व्ही.नायर, आयबीएम इंडियाचे कंट्री मॅनेजर हिमांशू गोयल, ईएडीएसचे संचालक मुनीष भार्गव, आयसीआरएचे वरिष्ठ समूह उपाध्यक्ष एल. शिवकुमार, दैनिक भास्कर समूहाचे चीफ कॉर्पोरेट सेल्स अँड मार्केटिंग ��� फिसर प्रदीप द्विवेदी आणि दैनिक भास्कर समूहाचे उपाध्यक्ष (ब्रँड) संजीव कोटनाला यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-HAS-funny-car-in-world-5058745-PHO.html", "date_download": "2021-06-17T20:44:08Z", "digest": "sha1:B32XL4SN5TG6N244M2WWEZXJW72PR7QN", "length": 3272, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "funny car in world | FUNNY: जेव्हा कार हासायला लागते, पाहा हौशी लोकांचा \\'कार\\'भार तुम्‍हीही व्‍हाल गप्पगार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFUNNY: जेव्हा कार हासायला लागते, पाहा हौशी लोकांचा \\'कार\\'भार तुम्‍हीही व्‍हाल गप्पगार\nआपली कार लाखात एक असावी. कोणीही म्‍हणावं 'वा काय कार आहे'. यासाठी हौशी लोकांची धडपड असते. काहींकडे दहा किंवा त्‍यापेक्षाही अधिक वेगवेगळ्या कार असतात. इतरांपेक्षा आपल्‍याला वेगळं भासवणा-या हौशी लोकांचा नादच खुळा. या संग्रहात अशाच काही Funny Car चे फोटो फोटो पाहिल्‍यास तुम्‍ही म्‍हणसाल 'हौशी लोकांचा नादच खुळा.'\nपुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पहा, जगातील Funny Car चे एकाहून एक फोटो..\nLG ने लॉंन्‍च केला नवीन स्‍मार्टफोन,5MP सेल्‍फी कॅमेरा\nनवीन कपलसाठी सोडा शिकंजी फ्री अन सोबत खुरापतही\nनवीन नोकरीचा शोध घेतायं, तर वाचा ही महत्त्वाची टिप्स\nख्रिस गेलने तोडली ड्वेन ब्राव्होची महागडी \\'रेंज रोव्हर\\' कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-ramdas-aambulgekar-article-about-cesarean-5029990-NOR.html", "date_download": "2021-06-17T19:31:21Z", "digest": "sha1:H5ZLGQJMABRTQRYBOJ3ZA54F255OON3S", "length": 10265, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dr ramdas aambulgekar article about cesarean | सिझेरीयनचा आग्रह नको - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवैद्यकीय क्षेत्रात बर्‍याच वेळा टाॅन्सिल, अ‍ॅपेंडीक्स तसेच सिझेरीयन या शस्त्रक्रिया निष्कारण पैसे उकळण्यासाठी केल्या जातात, अशी धारणा आहे. त्यात तथ्य असल्याने डाॅक्टरांना कठोर आत्मपरीक्षणाची गरज आहे. सर्व डाॅक्टरांनी अंतर्मुख होऊन याबाबत प्रामाणिकपणे शोध घ्यावा. हल्ली वैद्यकीय व्यवसाय हा व्यवसाय न राहता धंदा समजल्या जातो. म्हणून ग्राहक संरक्षण, कायदा (consumer protection act) व दुकानदारी कायदा (shop act) या व्यवसायला लाग्ू करण्यात आलेला आहे. आपल्या व्यवसायाचा व्यावसायिक लेखाजोखा (professional audit) करण्याची वेळ आली आहे. ही काळाची गरज आहे. तसेच ऐरणीवरचा विषय आहे. कारण रुग्णाची वि���्वासार्हता ही महत्त्वाची बाब पणाला लागलेली आहे.\nनिष्कारण विविध तपासण्या : निष्कारण आंतररुग्ण म्हणून भरती करणे निष्कारण इंजेक्शन, औषधी तसेच सलाइन लावणे या सर्व निष्कारणांमुळे रुग्णाची डाॅक्टरांप्रती सकारात्मक व आदराची भावना राहिली नाही, हे खरे दुखणे आहे.\nमाता-बालकाच्या जीवितासाठी शस्त्रक्रिया शास्त्रसंमत : म्हणून समर्थनीय आहे. परंतु केवळ रुग्ण हट्ट हे त्याचे समर्थन होऊ शकत नाही. निष्कारण अशास्त्रीय कारणांसाठी केवळ रुग्ण इच्छा, नातेवाइकांची इच्छा ही कारणे समर्थनीय ठरत नाहीत.फळ पिकले तर ते आपोआप गळून पडते. हा निसर्ग नियम प्रसूतीसाठीसुद्धा लागू आहे. निसर्गाच्या प्रक्रियेत निष्कारण हस्तक्षेप विकृत व म्हणूनच गुन्हेगारी स्वरूपाचा ठरतो. केवळ माता व बालकाच्या जीविताचे रक्षणासाठी सिझेरीयन शस्त्रक्रिया ह्याचा विसर स्त्रीरोगचिकित्सक व प्रसूतीतज्ज्ञांनी पडू देऊ नये.\nबाळंतपणाच्या वेदनांपासून मुक्तीसाठी : शस्त्रक्रिया हे एक मूर्खपणाचे कारण दिले जाते. वास्तविक बाळंतपणाच्या कळा या वेदनादायक / क्लेशदायक समजता कामा नये. स्त्रीच्या आयुष्यातील परिपूर्णतेकडे वाटचाल म्हणजे मातृत्वप्राप्ती व तत्पूर्वीच्या कळा ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जीवन-मरणाचा प्रश्न उद‌्भवतो तेव्हा सिझेरीयन शस्त्रक्रियेचा अवलंब करावा हे महत्त्वाचे व एकमेव समर्थनीय कारण. अन्यथा निष्कारण सिझेरियन शस्त्रक्रियेच्या अवलंबनामुळे बालकात काय उणिवा राहतील याचा मागोवा सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी घेण्याची गरज आहे. अन्यथा कृत्रिम पद्धतीने दुसर्‍याच्या भाडोत्री गर्भाशयात बालकाची गर्भधारणा व बालकाचा जन्म सरोगेट मदर हा नित्याचाच प्रकार ठरला असता.\nअज्ञानमूलक अंधश्रद्धेपोटी : ठराविक तिथीप्रमाणे व वेळेप्रमाणेच बालकाचा जन्म व्हावा या अज्ञानमूलक अंधश्रद्धेपोटी मातेचा सिझेरीयन विषयीचा आग्रह हे कारण अत्यंत सवंग आहे. शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १-१-२००१ रोजी किंवा १२-१२-१२ या दिवशी १२ वाजून १२ मिनिट व १२ सेकंदांतच मुलाचा जन्म व्हावा हे खूळ आहे. चुकीची धारणा व चुकीची विनंती याचा गैरफायदा डाॅक्टरांनी घेऊ नये तसेच हातभार लावू नये. एक ज्ञानी मित्र व सल्लागार तसेच मार्गदर्शक ही डाॅक्टरांची अपेक्षित भूमिका आहे.\nकृत्य गुन्हेगारी स्वरूपाचेच : प्रसूतीपूर्व लिंगनिदान व स्त्रीभ्रूण हत्येबाबत स्त्री व पतीची विनंती तसेच पैसे देऊन आग्रह असला तरीसुद्धा ते कृत्य निदंनीय तसेच गुन्हेगारी स्वरूपाचेच होय. सध्या सर्वच वैद्यकीय क्षेत्र विशेषत: स्त्रीरोगतज्ज्ञ जनसामान्यच्या तसेच कायद्याच्या निशाणावर आहेत. किंबहुना समाजाच्या आणि कायद्याच्या दृष्टीने आरोपीच्या पिंजर्‍यात आहेत. त्यात ऐच्छिक सिझेरीयन शस्त्रक्रिया या नवीन आरोपाची भर पडू नये, कारण नैतिक अनैतिकतेच्या पलीकडील हे कृत्य धंदेवाईक तसेच सराईत गुन्हेगाराप्रमाणेच होय. त्याचे समर्थन होऊ शकत नाही.\nवैद्यकीय व्यवसाय पैसे कमवायचे क्षेत्र नाही : तरीही या व्यवसायात अगदी सचोटीने काम केले तरीही भरपूर पैसा आजही मिळतो. हे एक डाॅक्टर जेवढा पैसा, ऐशआरामासाठी खर्च करू शकतो, त्या पेक्षा जास्त पैसा सहज मिळवू शकतो. पण तेवढ्यावर समाधान न मानता आणखी पैसा मिळवण्यासाठी वाममार्गाचा अवलंब करण्याची जणू स्पर्धा या व्यवसायात शिरली आहे. खरे तर अशा लोकांनी त्यासाठी दुसर्‍या व्यवसायाची निवड केली पाहिजे.\nडाॅ. रामदास आंबुलगेकर, औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-shashikant-sawant-artical-on-anarnest-hemingway-4503311-NOR.html", "date_download": "2021-06-17T19:55:37Z", "digest": "sha1:BYGZI3D5W7ONRIAVXPMZYS65DC4CLBGX", "length": 10394, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shashikant Sawant Artical On Anarnest Hemingway | ऑल टाइम फीस्ट ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअर्नेस्ट हेमिंग्वेच्या प्रतिमेबद्दल बोलायचं म्हणजे, ‘द ओल्ड मॅन अँड सी’सारख्या कादंब-याबद्दल बोलायला हवे, किंवा त्याच्या छोट्या पण सशक्त कथांबद्दल बोलायला हवे. हेमिंग्वेचे फारसे प्रसिद्ध नसलेले पॅरिसवरचे पुस्तक हे माझे आवडते पुस्तक आहे. पॅरिसला तो ‘मुव्हेबल फीस्ट’ म्हणजे चालताबोलता आनंदसोहळा म्हणतो.\n1960च्या सुमारास हेमिंग्वेने ‘ए मुव्हेबल फीस्ट’ हे पुस्तक लिहिले. त्या काळात हेमिंग्वे प्रसिद्धीच्या शिखरावर होता. उलट त्याच्या पॅरिसमधल्या आठवणी या गरिबीच्या आणि कष्टाने जगण्याच्या आहेत; तितकेच ते ऐन बहरातल्या पॅरिसचे डॉक्युमेंटेशनही आहे. त्या काळात टी. एस. एलियटसारखा कवी, पिकासोसारखा चित्रकार, अपोलोनियरसारखा कवी, गर्ट्रड स्टाइनसारखी लेखिका आणि चित्रसंग्राहक, दिएघलेवसारखा ऑपेरा दिग्दर्शक आणि स्ट्राविन्स्कीसारखा संग��तकार हे सारे पॅरिसमध्ये वावरत होते. इलिएट बँकेत कारकुनी करत असे, आणि पैसे नसलेले सारे हेमिंग्वेचे मित्र म्हणत की आपण पैसे जमवू, त्याला त्या कारकुनीतून मुक्त करू. त्या काळात हेमिंग्वे केवळ लेखनाच्या मानधनावर जगत असे. साहजिकच आर्थिक विवंचना होतीच.\nपुस्तके घ्यायला पैसे नसले, तरी पॅरिसमध्ये शेक्सपियर अँड कंपनीसारखे अफलातून दुकान होते, ज्यामुळे त्याची पुस्तके वाचायची सोय झाली. इझरा पाउंडसारखा कवी पॅरिसमध्ये होता. त्याने इलियटचे ‘वेस्ट लँड’ हे गाजलेले दीर्घकाव्य संपादित केले होते, आणि त्यातील अनावश्यक भाग काढून टाकले. हे घडतानाचे पॅरिस आपल्याला मुव्हेबल फीस्टमधून दिसते.\nपुस्तकाच्या सुरुवातीलाच हेमिंग्वे एका कॅफेमध्ये बसला आहे. नेहमीप्रमाणेच पेन्सिलीने तो कागदावर कथा लिहीत बसला आहे. त्याच्यासमोर एक सुंदर तरुणी येऊन बसली आहे. त्याला त्या क्षणी वाटतं, हिला कथेत कुठेतरी सुंदर स्थान द्यायला हवं. तो कथा पुढे लिहीत राहतो. रम मागवतो. ‘हे सुंदरी, मी तुला पाहिले आहे, अन् तू कोणाची तरी वाट पाहत असलीस तरी माझी तुझ्यावर मालकी आहे. माझे तुझ्याशी नाते आहे, तसेच पॅरिसशीही नाते आहे. त्याचप्रमाणे वही आणि पेन्सिल यांची माझ्यावर मालकी आहे’, असे हेमिंग्वे लिहून जातो. लेखकाचे सगळ्यात मोठे नाते असते, ते म्हणजे कागद आणि पेन्सिलीशी. त्याबद्दल लिहीत असताना हेमिंग्वे पॅरिसबद्दलचे आपले बंध उलगडून दाखवतो. त्याचे कवी-लेखक-मित्र यांच्या विश्वात आपल्याला घेऊन जातो.\nगर्ट्रड स्टाइनच्या घरी त्यातले कवी-लेखक येत. सुरुवातीला लेखनात हेमिंग्वेला गर्ट्रड स्टाइनचे मार्गदर्शन लाभले. ती म्हणत असे, ‘तुझ्या लेखनात एक तरी सत्य वाक्य लिहीत जा. तुला ज्यातील सत्य भिडले, त्यातील एक वाक्य लिहीत जा.’ रिकाम्या पोटी हेमिंग्वे सेझान आणि मानेची चित्र पाहत फिरत असे. स्वस्त वाइन तो विकत घेई आणि त्यात पाणी टाकून पीत असे. तो हेन्री जेम्सच्या कादंब-या वाचत असे.\nयातील एका प्रकरणाचे नाव आहे, ‘हंगर वॉझ अ गुड डिसिप्लिन.’ त्यात तो सांगतो की, पॅरिसमध्ये कायम भूक लागते, कारण कायमच बेकरीमध्ये खिडकीत अनेक पदार्थ सजवून ठेवलेले असतात आणि रस्त्यांवर टेबलाशेजारी बसून माणसं खात-पीत असतात. अर्धपोटी असताना सेझानची चित्रं अधिक शार्प वाटत, असे तो सांगतो.\nस्कॉट फिट्झजेराल्डसारख्या नामवंत कादंबरीकाराबद्दल खूप तपशिलात त्याने लिहिले आहे. तो सांगतो, ‘स्कॉट हा नेहमीच मुलासारखा दिसत असे. भु-या रंगाचे चमकदार केस, उंच कपाळ, उत्सुक आणि मैत्रीचा भाव असलेले डोळे, मोठे ओठ असलेला नाजूक चेहरा अगदी मुलीसारखा... त्याचा चेहरा पाहून नेहमी काळजी वाटायची, आणि मैत्री झाल्यावर ती काळजी अधिक वाढायची.’ हेमिंग्वे आणि त्याची पत्नी, स्कॉट फिट्झजेराल्ड दांपत्याच्या सहवासात रमत. त्या वेळेस स्कॉटचे ‘द ग्रेट गॅट्स्बी’ हे पुस्तक गाजत होते. त्यामुळे वयाने तो प्रौढ असणार, अशी अटकळ हेमिंग्वेने बांधली होती; पण प्रत्यक्षात स्कॉट बराच तरुण निघाला. एकूणच जगाची सांस्कृतिक राजधानी असलेले पॅरिस आपल्याला भेटते. कधी आत्मचरित्र न लिहिलेल्या हेमिंग्वेचे आतले व्यक्तिमत्त्व आतून प्रकट होते. सर्वात गंमत म्हणजे, हे लेखन ते सारे दिवस मागे पडल्यानंतर त्याने केले आहे. पॅरिसला जागतिक क्षितिजावर महत्त्व का प्राप्त झाले, ते पुस्तक वाचताना लक्षात येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-rajnath-singhs-time-for-change-time-for-bjp-tweet-raises-eyebrows-news-in-marath-4559540-NOR.html", "date_download": "2021-06-17T20:45:32Z", "digest": "sha1:QDRBLZMUKFZFWWVK5ORBAKVYQMWM33I6", "length": 7580, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajnath Singh\\'s \\'Time for change, time for BJP\\' tweet raises eyebrows news in marathi | भाजप आणि नरेंद्र मोदींच्या आत अडकले राजनाथ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप आणि नरेंद्र मोदींच्या आत अडकले राजनाथ\nनवी दिल्ली - जी गोष्ट मनात असते, ती ओठावर येतेच. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याबाबतीतही रविवारी रात्री तसेच घडले. देशभरात भाजपचे बॅनर्स आणि पोस्टर्स लागलेले आहेत. त्यावर केवळ मोदींची छायाचित्रे आणि वेगवेगळ्या मुद्दय़ांवर ‘अबकी बार, मोदी सरकार’ असे मोदींचेच नारे लिहिण्यात आलेले आहेत. मात्र रविवारी रात्री 12.47 वाजता राजनाथसिंह यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्टर ट्विट करण्यात आले. त्यात ‘अबकी बार भाजप’ असे लिहिण्यात आले होते. छायाचित्रही मोदींऐवजी राजनाथांचेच होते.\nज्या पद्धतीने त्यावर विश्लेषणे येऊ लागली तेव्हा पोस्टर आणि त्यातील घोषणा पचनी पडलेली नाही, हे भाजप अध्यक्षांच्या लक्षात आले. त्यामुळे 3- मिनिटांनी म्हणजेच रात्री 1 वाजून 17 मिनिटांनी ट्विटरवरून पहिले पोस्टर काढून टाकण्यात आले आणि ‘अबकी बार, मोदी सरकार’असे पोस्टर पोस्ट करण्यात आले. कमी जागा मिळाल्या आणि मोदींच्या नावावर पाठिंबा देणारे पक्ष राजी झाले नाहीत तर पंतप्रधानपदासाठी राजनाथ पुढे येतील, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. राजनाथ यांनी याबाबतीत काही पक्षनेत्यांशी बोलून तसा प्रस्ताव ठेवल्याचीही चर्चा आहे.\nदेशभरात मोदींच्या 26 तारखेपासून 185 सभा\nमतदानाआधी मोदी 26 मार्चपासून देशभरात 185 विजयी सभा घेणार आहेत. पक्षाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले की, या सभा 295 मतदारसंघ कव्हर करतील. मोदी बर्‍याच दिवसांपासून देशभरात प्रचारसभा घेत आहेत. पण शेवटच्या टप्प्यात ‘मोदी फॉर पीएम’ची मोहीम तीव्र केली जाणार आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह 155 ते 160 सभा घेणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी आणि अन्य ज्येष्ठ नेतेही विविध मतदारसंघांत सभा घेणार आहेत.\nमोदींविरुद्ध लढण्याची दिग्विजयसिंह यांची इच्छा\nपक्षाने तिकीट दिल्यास आपली नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीतून लढण्याची इच्छा असल्याचे कॉँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. मोदी यांना आव्हान देण्याची इच्छा आहे, मात्र पक्षाने आधी तिकीट दिले पाहिजे, असे सिंह म्हणाले.\nमोदींना वाराणसीतून पळ काढावा लागेल\nनरेंद्र मोदींची देशात आणि उत्तर प्रदेशात लाट नाही. मोदींची लाट केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे. लोक वाराणसीमध्ये त्यांची वाईट स्थिती करतील. यामुळे त्यांना या शहरातून पळ काढावा लागेल, अशी टीका सपा अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केली आहे.\nसपाचा नारा - थर-थर मोदी, डर-डर मोदी\nवाराणसीमध्ये सपा कार्यकर्त्यांनी हर-हर मोदी घोषणेविरोधात मोदी यांच्या पोस्टरवर काळी शाई फासली. भाजपने या घोषणेपासून अंतर राखले आहे. मात्र, सपा कार्यकर्त्यांनी सोमवारी मोदी यांची तुलना भगवान शिवासोबत केल्याचा आरोप भाजपवर लावला आहे. याबरोबर थर-थर मोदी, डर-डर मोदी या घोषणेसह एक पोस्टरही प्रसिद्ध केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-OLY-TOP-bye-bye-inchiyone-news-in-divya-marathi-4766367-NOR.html", "date_download": "2021-06-17T21:33:06Z", "digest": "sha1:KE4SCP63UNDOXFS44ZO4FNWYZ5JYQI4H", "length": 6122, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bye bye Incheon news in divya marathi | बाय..बाय..इंचियोन ! जपानचा कोसुके हॅगिनो सर्वश्रेष्ठ खेळाडू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळव��� मोफत\n जपानचा कोसुके हॅगिनो सर्वश्रेष्ठ खेळाडू\nइंचियोन - डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी, सुरेल संगीत, ड्रम, संगीताच्या तालावर थिरकणारे चाहते, स्थानिक कलाकारांची नेत्रदीपक प्रस्तुती आणि खचाखच भरलेल्या स्टेडियमवर सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगारंग समारोप सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. समारोप सोहळ्यात जपानचा जलतरणपटू कोसुके हॅगिनो याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याने या स्पर्धेत चार सुवर्णासह एकूण ७ पदके जिंकली.\nआकाशात डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आतषबाजीसह समारोप सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर कोरियन आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या ध्वजाला घेऊन खेळाडू स्टेडियममध्ये आले. यापाठोपाठ स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांचे सर्व खेळाडू आपापल्या देशाच्या ध्वजासह स्टेडियममध्ये दाखल झाले. खेळाडूंच्या प्रवेशासह संपूर्ण स्टेडियम टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदासह भरून निघाले. हातात तिरंगा घेऊन भारतीय खेळाडूसुद्धा स्टेडियममध्ये दाखल होताच, चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.\nगुगाक सेंटर डान्स ग्रुपच्या कलाकारांनी मनमोहक नृत्य करून चाहत्यांची मने जिंकली. दक्षिण कोरियन गर्ल्स ग्रुपने \"सिस्तार'ची प्रस्तुती केली. कोरियाचा पॉपबँड िबग बँगच्या तालावर चाहत्यांसह खेळाडूसुद्धा थिरकले. शेख अल सबाह यांनी समारोप सोहळ्यात दक्षिण कोरियाचे १७ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आभार मानले. पुढची स्पर्धा जकार्ता येथे होणार असल्याचे जाहीर होताच इंडोनेशियाच्या खेळाडंूचे आनंदाने डोळे चमकले.\nहे वादही राहिले चर्चेत\n- एल. सरितादेवीने पंचांकडून जाहीर निर्णयावर नाराजी व्यक्त करताना पुरस्कार सोहळ्यात कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला.\n- कतार बास्केटबॉल संघाला हिजाब घालून खेळण्यास परवानगी न मिळाल्याने त्यांनी या खेळावर बहिष्कार टाकला.\n- लंच बॉक्समध्ये सुमार दर्जाचे जेवण मिळाल्याने सप्लायरला हाकलले.\n- दोन आठवडे रंगलेल्या या स्पर्धेदरम्यान रिकाम्या स्टेडियममुळे आयाेजन समितीच्या कामावर प्रश्नचिन्ह िनर्माण झाले.\n- डोिपंगचा वाद : स्पर्धेत सहा खेळाडू डोपिंग चाचणीत अडकले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/daku-malkhan-ready-for-war/", "date_download": "2021-06-17T21:02:34Z", "digest": "sha1:CT7572VS4TRRBPTY7DMMAEC57ZLBUMA6", "length": 7500, "nlines": 94, "source_domain": "khaasre.com", "title": "पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यास डाकू मलखान आणि साथीदार सज्ज.. - Khaas Re", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यास डाकू मलखान आणि साथीदार सज्ज..\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. आता यात डाकू मलखान देखील जुळलेला आहे. चंबळ खोऱ्यात एक काळ आपल्या दहशतीने गाजविणारा डाकू मलखान आहे तरी कोण हे सर्वप्रथम आपण बघूया,\nसहा फुट लांब, मोठ मोठ्या मिश्या आणि अंगावर खाकी कपडे बाहेरून डाकू मलखांब यांचे वर्णन असे आहे. एक काळ तो चंबळ खोऱ्याचा राजा होता परंतु १९८२ साली त्याने शस्त्रे टाकली आणि अध्यात्मिक मार्गाकडे तो लागला. परत आता त्याचे नाव चर्चेत आले आहे. २० फेब्रुवरी ला कानपूरला झालेल्या कार्यक्रमात डाकू मलखान यांनी सांगितले कि “हत्यार ठेवले आहेत परंतु चालवायला विसरलो नाही आहे”\nतो म्हणतो कि ” मध्य प्रदेशात आता ७०० डाकू बाकी राहिलेले आहेत. आम्हाला बिना वेतन देशाच्या सीमेवर पाठवून द्या. १५ वर्ष जंगलात आम्ही अशीच नाही काढली. आई भवानीच्या कृपेने मला काहीच होणार नाही. परंतु पाकिस्तानला त्याची औकात दाखविल्या शिवाय राहणार नाही” असा डाकू मलखान या कार्यक्रमात बोलला आहे.\nया मध्ये मरण आले तरी बेहतर परंतु वापस येणार नाही असे मलखान बोलले आहे. जर असा परतलो तर परत मलखान नाव लावणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. अर्जुन सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना डाकू मलखान याने आत्मसमर्पण केले होते. तेव्हा मलखान भर स्टेजवर बोलला होता कि ” इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी कोणीही सांगावे कि मलखान ने या स्त्रीच्या अंगावर हात टाकला किंवा तिची चांदीची अंगठी घेतती तर आजच या सभा मंडपात मी फाशी घ्यायला तयार आहो.\nकानपूर येथील सभेत त्यांनी बीजेपी वर देखील ताशेरे ओढले कि जर आपल्याला एखाद्या गोष्टीची पूर्तता करता येत नसेल तर खोटे आश्वासने देऊ नये. वेळ पडल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असे देखील त्यांनी सांगितले आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nआपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.\nचांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही सूचना…\nयंदा आयपीएल चे अर्धेच शेड्युल का आले \nयंदा आयपीएल चे अर्धेच शेड्युल का आ��े \nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/osmanabad-young-man-go-pakistan-border-meeting-lover-322429", "date_download": "2021-06-17T21:36:00Z", "digest": "sha1:K5WQQLWOXNYQPUKRMUZCO4IGBZAPRWLC", "length": 20184, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!", "raw_content": "\nप्रेमात पडल्यावर प्रेमी काय करतील याचा खरच नेम नसतो. त्याचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद शहरातील खाजा नगर भागात राहणाऱ्या युवकाचे पाकीस्तानी मुलीवर प्रेम जडले होते. तो प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने प्रियसीस भेटण्यासाठी थेट पाकीस्तानला जाण्याची तयारीच केली. नव्हे तो भारत-पाकीस्तानच्या सिमेवर भारतीय जवानाना सापडला आहे.\nप्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..\nउस्मानाबाद : प्रेमात पडल्यावर प्रेमी काय करतील याचा खरच नेम नसतो. त्याचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद शहरातील खाजा नगर भागात राहणाऱ्या युवकाचे पाकीस्तानी मुलीवर प्रेम जडले होते. तो प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने प्रियसीस भेटण्यासाठी थेट पाकीस्तानला जाण्याची तयारीच केली. नव्हे तो भारत-पाकीस्तानच्या सिमेवर भारतीय जवानाना सापडला आहे. उस्मानाबादच्या पोलीसांनी तातडीने त्याला घेऊन येण्यासाठी एक पथक रवाना केल्याचे पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यानी सांगितले आहे.\nपालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले\nउस्मानाबाद शहरातील खाजा नगरमध्ये राहणारा विशाल सलीम सिध्दीकी हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्याचे सबंध एका पाकीस्तानी मुलीशी आले.त्यातुन संवाद सुरु झाला,संवादाचे रुपांतर प्रेमात झाले.तो प्��ेमात एवढा पुढे गेला की, त्याला दोन्ही देशाच्या सिमेचा व सबंधाचाही विसर पडल्याचे दिसुन येत आहे.तो ११ जुलै रोजी घरातुन गायब झाला होता,त्याची रितसर तक्रारही त्यांच्या कुटुंबियानी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे. सध्या लॉकडाऊन तसेच जिल्हाबंदी असल्याने हा तरुण चक्क मोटारसायकल घेऊनच गेल्याचे पुढे आले आहे.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nनगरमधून तो गुजरातच्या दिशेने सीमेपर्यंत पोहचल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरुन जिल्हा पोलीस दलाने त्याची सगळी माहिती गोळा केली होती, पोलीसांना या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याचा सध्याचा पत्ता शोधल्यानंतर गुजरातच्या कच्छ भागामध्ये असल्याचे त्याना कळाले. तेव्हा पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यानी गुजरातच्या पोलीसाची मदत घेऊन घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर तेथील पोलीसांनी त्याची यंत्रणा कामाला लावली.\nसावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..\nशिवाय त्यानी सीमा सुरक्षा दलास देखील याची कल्पना दिली, तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सूरु झाले होते. अशाप्रकारे संशियतरित्या फिरणाऱ्या तरुणाचा माग काढत सीमा सुरक्षा दलाने अखेर त्याचा शोध लावला. तो भारतीय सिमेवरच असल्याचे त्याना लक्षात आल्यानंतर त्यानी काही अंतरावरुन त्यास ताब्यात घेतल्याचे दिसुन येत आहे. उस्मानाबादच्या पोलीस दलाकडून एक पथक गुजरातला गूरुवारी (ता.१६) रवाना केली आहे. त्यामुळे ते लवकरच तेथील प्रक्रिया पार पाडुन शहरात येतील असे पोलीसांनी सांगितले आहे.\nसध्यातरी या तरुणाने प्रेमप्रकरणातुनच असा प्रकार केल्याचे दिसुन येत आहे, त्याच्या पाठीमागे काही वेगळा हेतू होता का याची तपासणी तो आल्यानंतर केली जाणारच आहे. प्राथमिक माहितीमध्ये त्याने प्रेमप्रकरणातुनच हे पाऊल उचलल्याचे दिसुन येत आहे.\nराजतिलक रौशन, पोलीस अधिक्षक,\nमराठवाड्यात २६५ तब्लिगी मरकजला जाऊन आले : दहा जणांचा अद्याप शोध सुरू\nऔरंगाबाद : दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांची माहिती शासनाकडून घेण्यात येत आहे. मरकज येथून मराठवाड्यात २६५ भाविक परत आले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी प्रत्येक जिल्ह्यात केली जात आहे.\nसरकारमधील मुस्लिम मंत्री, नेत्यांनी हुजरेगिरी बंद करावी : खा. इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : बकरी ईद अवघ्या काही तासांवर आली आहे, पण अजूनही कुर्बानीसाठी गुजरातमधून जनावरे घेऊन येणारे शेकडो ट्रक मुंबई पोलीसांनी सीमेवर अडवून ठेवले आहेत. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारमधील मुस्लिम मंत्री, नेत्यांवर सोशल मिडियाच्या माध्यमांतून चांगलाच निशाना साधला. मुस्लिम मंत्री\n\"साखर सम्राटांनो, काळाबरोबर करा व्यवस्थापनात बदल; अन्यथा..\nनातेपुते (सोलापूर) : गुजरात राज्यात फक्त साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यांना डिस्टिलरी आणि को-जनसुद्धा नाही तरी गुजरातमध्ये तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला जात आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील साखर सम्राटांनी याचा विचार करावा. काळाबरोबर व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे आहे; अन्यथा कारखाने दि\nLove-Story : पाकीस्तान बॉर्डर ते उस्मानाबाद.. अखेर असा पोहचला पठ्ठ्या..\nउस्मानाबाद : जिशान सलीम सिद्दीकी (वय २०) रा. खॉजानगर हा ११ जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोबाईल फोन दुरुस्तीचा बहाना करुन घराबाहेर पडला. परंतु घरी परतलाच नाही. यावर त्याच्या कुटूंबीयांनी सायंकाळीच पोलिस ठाणे शहर गाठून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.\n जाणून घ्या त्यासाठी काय करावे लागेल राज्य सरकारला \nसोलापूर : राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधील दोन पक्षांमध्ये औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्याबाबत परस्पर विरोधी भूमिका घेतली जात आहे. शिवसेना नामांतरासाठी ठाम असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नामांतराचा प्रस्ताव सादर करण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेसचा या नामांतराला विरोध\nपरभणीतून फोन आला अन् औरंगाबादेत घडले काय...\nऔरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गुरुवारी (ता. ३०) मसनतपूर आणि चिकलठाणा व गुरुदत्तनगरमधये रुग्ण आढळून आले. या सर्वांच्या संपर्कातील ५३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे टास्क फोर्सच्या प्रमुख विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले. दरम्यान परभणीहून फोन आल्यान\nजरा याद करो कुर्बानी.. जवानांच्या स्मारकासाठी नाशिकच्या शहिदांच्या अंगणाची माती\nदेवळाली कॅम्प (जि.नाशिक) : पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैन्यदलातील जवानाच्या ‘शहीद स्मारक’साठी नाशिकम��ील शहीद जवानांच्या घरची माती नुकतीच संगीतकार उमेश जाधव यांच्याकडे वीरपत्नीच्या हस्ते देण्यात आली.\nसोलापूर-धुळे महामार्गावरील चाळीसगाव घाटात वाहतूक कोंडी, वाहनचालक वैतागले\nकन्नड (जि.औरंगाबाद) : सोलापूर-धुळे महामार्गातील कन्नडजवळ चाळीसगाव घाटात वाहनधारकांना सोमवारी (ता.दोन) वाहतूक कोंडीला समोरे जावे लागले आहे. हा त्रास वाहन चालकांना नेहमीचाच आहे. येथील पंधरा मिनिटांच्या प्रवासाला चार-पाच तास तर कधी-कधी पहाटेपर्यंत घाटात अडकून पडावे लागत आहे. धुळे-सोलापूर राष\nसायकल भ्रमंती करणाऱ्या तरुणाची पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चा\nपिंपरी : आगळी-वेगळी आरामदायी व आकर्षक जुनी सायकल, डोक्यावर मोठी हॅट, रंगीबेरंगी कपडे व राजस्थानी बोली भाषा असलेला सायकलमॅन. त्याची रावेत या भागात एंट्री होताच सर्वांच्या आकर्षणाचा व चर्चेचा विषय ठरला. ग्रीन इंडियाच्या ध्यासाने झपाटलेल्या २४ वर्षांच्या मुरलीधर परिहार याने राजस्थानवरुन सायकल\nपुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'\nवारजे माळवाडी (पुणे) : पुणे-शिरुर-नगर महामार्गावरील पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी 'नागपूर पॅटर्न'प्रमाणे दोन मजली उड्डाणपुल बांधण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामध्ये वाघोली ते श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T19:44:43Z", "digest": "sha1:PZ2O6AE5IQKARMMQXN5AKJVUDLVMZ6NN", "length": 16895, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पंतप्रधान मोदी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nमोदी-ठाकरेंमध्ये वैयक्तिक भेट होणार दिल्लीत राजकीय चर्चेला उधाण\nमुंबई : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज त्यांच्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दि��्लीत भेट घेत आहे . या भेटीनंतर मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी...\nमराठा आरक्षण रद्द : जयंत पाटील पंतप्रधान मोदींची भेट घेणार\nसांगली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द ठरवले. यावरून राज्यातील मराठा समाज (Maratha Community) आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शिवसंग्रामचे...\nपॅकेजवर विश्वास नाही, आवश्यक असेल ती मदत करणार – उद्धव ठाकरेंचे...\nरत्नागिरी :- तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन - तीन दिवसात पूर्ण होतील. त्याचा अहवाल आल्यानंतर मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित...\nकेंद्राकडे ना धोरण, ना उपाययोजना, आम्हाला बोलूच दिले नाही; ममता बॅनर्जींचा...\nनवी दिल्ली :- कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रत्येक राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्याशी संवाद साधला. यात महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता....\nठाकरे सरकारकडून मोफत लसीकरणाची घोषणा लवकरच; ५.५ हजार कोटी करणार खर्च\nमुंबई :- कोरोनाला (Corona) हरवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मविआ सरकारकडून लसीकरणाची (Vaccination) तयारी सुरू आहे. मोफत लस दिली जाणार असल्याची चर्चा आहे....\n…आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केजरीवालांनी मागितली हात जोडून माफी\nनवी दिल्ली :- देशात कोरोना (Corona) परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आजचा आपला पश्चिम बंगालचा दौरा...\nलॉकडाऊनवरुन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकमेकांसमोर\nमागच्या वर्षी लॉकडाऊनमुळं गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यातून अर्थव्यवस्था अजून सुधारली नाही. राज्यात आर्थिक परिस्थीती बिकट आहे. व्यवसायिकांनी कामगार कपातीला सुरुवात केलीये. 'जनरल...\nममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा : पंतप्रधान मोदी\nकोलकाता :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान १७ एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारमोहीम...\nजे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म\nमुंबई :- पंतप्रधान मोदी व त्यांचे सहकारी राष्ट्राचा विचार करत असतील तर ते राष्ट्रीय संपत्तीचा बोजवारा उडवणार नाहीत. ही सर्व संपत्ती गेल्या सत्तरेक वर्षांत मोठ्या...\n१२ आमदारांच्या नियुक्तीवरुन पवार पहिल्यांदाच संतापले, र��ज्यपालांना म्हणाले…\nबारामती : एकीकडे सचिन वाझेंच्या अटकेवर कुठलीही प्रतिक्रिया न देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या...\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T19:39:19Z", "digest": "sha1:RSV6ZFTSW3YERA2C2EYLP4HFH662BFVV", "length": 17114, "nlines": 137, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ऑफर Archives - Majha Paper", "raw_content": "\nपैसे न देता घरी घेऊन जा Toyota ची अर्बन क्रूझर\nअर्थ, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये देशभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे वाहन कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. …\nपैसे न देता घरी घेऊन जा Toyota ची अर्बन क्रूझर आणखी वाचा\nचंकी पांडेला मयतीत रडण्यासाठी आली होती ५ लाखाची ऑफर\nमनोरंजन, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nबॉलीवूड कलाकारांना अनेक ��ार्यक्रमांसाठी बोलावणी येत असतात आणि हे कलाकार चांगली भारीभक्कम रक्कम घेऊन अश्या कार्यक्रमाना उपस्थिती लावतात. भले मग …\nचंकी पांडेला मयतीत रडण्यासाठी आली होती ५ लाखाची ऑफर आणखी वाचा\nसेंट्रल बँक ऑफ इंडियाची कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खास योजना\nअर्थ, कोरोना, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. लसीकरणाची मोहिम देखील देशभरात जोरात सुरू आहे. कोरोना लसीकरणात जास्तीत …\nसेंट्रल बँक ऑफ इंडियाची कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खास योजना आणखी वाचा\nव्होडाफोन-आयडियाच्या या धमाकेदार ऑफर अंतर्गत रात्री मोफत वापरा अनलिमिटेड इंटरनेट डेटा\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनवी दिल्ली – एक शानदार ऑफर टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आणली आहे. कंपनीच्या ग्राहकांना या ऑफरनुसार मोफत अनलिमिटेड डेटा वापरता येईल. …\nव्होडाफोन-आयडियाच्या या धमाकेदार ऑफर अंतर्गत रात्री मोफत वापरा अनलिमिटेड इंटरनेट डेटा आणखी वाचा\nफ्री कॉलिंगच्या गिफ्टनंतर युजर्सना जिओने दिला झटका\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – देशात सर्व नेटवर्कसाठी IUC म्हणजेच Interconnect Usage Charges पूर्णपणे 1 जानेवारीपासून बंद करत जिओने पुन्हा एकदा कॉलिंग …\nफ्री कॉलिंगच्या गिफ्टनंतर युजर्सना जिओने दिला झटका आणखी वाचा\nम्हणून Dominic ला पुढील ६० वर्षांपर्यंत फ्री पिझ्झा देणार Domino’s\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nपिझ्झासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या फास्ट फूड चेन डॉमिनोजकडून ऑस्ट्रेलियाच्या एका दाम्पत्याला पुढील ६० वर्षांपर्यंत दर महिन्याला मोफत पिझ्झा देणार आहे. …\nम्हणून Dominic ला पुढील ६० वर्षांपर्यंत फ्री पिझ्झा देणार Domino’s आणखी वाचा\nनेटफ्लिक्सच्या या नव्या सुविधेमुळे तुम्ही विनामूल्य पाहू शकता ओरिजनल सिरीज आणि चित्रपट\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआता तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर मोफत ओरिजिनल सिरीज आणि चित्रपटांचा लाभ घेऊ शकता. नेटफ्लिक्स आपल्या युजर्सला सध्या अनेक ओरिजिनल सिरीज …\nनेटफ्लिक्सच्या या नव्या सुविधेमुळे तुम्ही विनामूल्य पाहू शकता ओरिजनल सिरीज आणि चित्रपट आणखी वाचा\nAirtel च्या ‘या’ भन्नाट ऑफरमुळे तुम्ही एका वर्षापर्यंत ‘फ्री’मध्ये पाहू शकता टीव्ही\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपल्या युझर्ससाठी एअरट���लने एक भन्नाट ऑफर आणली असून त्यानुसार एअरटेल डिजीटल आपल्या निवडक टीव्हीच्या ग्राहकांना Xstream Premium हा प्लॅन एक …\nAirtel च्या ‘या’ भन्नाट ऑफरमुळे तुम्ही एका वर्षापर्यंत ‘फ्री’मध्ये पाहू शकता टीव्ही आणखी वाचा\nफुटलेल्या फोनचे आता टेंशन घ्यायचे नाही, कारण…\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nअनेकजण जूना फोन एक्सचेंज करून नवीन फोन घेत असतात. मात्र यासाठी तुमच्या फोनची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. खासकरून स्क्रिन …\nफुटलेल्या फोनचे आता टेंशन घ्यायचे नाही, कारण… आणखी वाचा\nऐवढे पैसे देऊन ३६ महिने वापरा टाटाची १५ लाखाची नवीकोरी कार अन् द्या परत\nअर्थ, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपल्यापैकी अनेकांचे स्वतःची गाडी घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच रहाणार की काय अशी शंका कधी कधी मनात येते. कारण सध्याच्या परिस्थितीत …\nऐवढे पैसे देऊन ३६ महिने वापरा टाटाची १५ लाखाची नवीकोरी कार अन् द्या परत आणखी वाचा\nTata Sky च्या ‘या’ सहा सेवा 50 टक्क्यांनी झाल्या स्वस्त\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबई – आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर डीटीएच सेवा पुरवणारी देशातील आघाडीची कंपनी टाटा स्कायने आणली आहे. आपल्या सहा सेवांच्या …\nTata Sky च्या ‘या’ सहा सेवा 50 टक्क्यांनी झाल्या स्वस्त आणखी वाचा\nविना Down Payment खरेदी करता येणार Tata Motorsची गाडी\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. पण आता बऱ्याच देशातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा …\nविना Down Payment खरेदी करता येणार Tata Motorsची गाडी आणखी वाचा\nही कंपनी ग्राहकांना मोफत देत आहे 14जीबी डेटा आणि कॉलिंग सेवा\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By Majha Paper\nलॉकडाऊनच्या काळात टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणत आहे, सोबतच मोफत डाटा देखील देत आहेत. आता व्होडाफोन-आयडिया आपल्या ठराविक …\nही कंपनी ग्राहकांना मोफत देत आहे 14जीबी डेटा आणि कॉलिंग सेवा आणखी वाचा\nजिओने लाँच केले 49 आणि 69 रुपयांचे दोन स्वस्त प्लॅन\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबई : आपल्या युजर्सासाठी रिलायन्स जिओने दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. 49 रुपये आणि 69 रुपये या प्लॅनची किंमत …\nजिओने लाँच केले 49 आणि 69 रुपयांचे दोन स्वस्त प्लॅन आणखी वाचा\nटाटा स्कायच्या या ऑफर अंतर्गत मोफत पाहता येणार व्हिडीओ\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nडीटीएच ऑपरेटर टाटा स्कायने आपली एसडी सेटटॉप बॉक्स सेवा बंद करत ग्राहकांना मोठा झटका दिला होता. मात्र आता कंपनीने ग्राहकांसाठी …\nटाटा स्कायच्या या ऑफर अंतर्गत मोफत पाहता येणार व्हिडीओ आणखी वाचा\nजिओ फायबर युजर्सना मिळणार 199 रुपयांत तब्बल 1000GB डेटा\nसर्वात लोकप्रिय, मोबाईल / By माझा पेपर\nनवी दिल्ली – रिलायन्स जिओ फायबर युजर्सना आता कंपनीकडून 199 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरवर तब्बल 1000GB डेटा दिला जात असून या …\nजिओ फायबर युजर्सना मिळणार 199 रुपयांत तब्बल 1000GB डेटा आणखी वाचा\nजिओ फायबरची मोफत सेवा बंद\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबई: रिलायन्स जिओने आपल्या मोबाईल ग्राहकांना दरवाढीचा शॉक दिल्यानंतर आता जिओ फायबरच्या ग्राहकांना आता मोफत ब्रॉडबॅंड सेवा मिळणार नाही. नवीन …\nजिओ फायबरची मोफत सेवा बंद आणखी वाचा\nरशियातील पेट्रोल पंपचालकाची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी ऑफर\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nपेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जगभरात गगनाला भिडलेल्या असतानाच लोक वाढत्या इंधन दरामुळे त्राही त्राही करत आहेत. त्याचवेळी तुम्हाला जर कोणी …\nरशियातील पेट्रोल पंपचालकाची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी ऑफर आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/accidental-death-of-a-young-boy-in-the-crash-of-an-unknown-train/10091205", "date_download": "2021-06-17T20:30:56Z", "digest": "sha1:LFNVAOSIIVXJVA3EJ2N2YPMOSZOWXEU2", "length": 7270, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने विविहित तरुणाचा अपघाती मृत्यु Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nअज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने विविहित तरुणाचा अपघाती मृत्यु\nकामठी :-स्थानिक कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हनुमान मंदिर रमानगर रेल्वे मार्गावर एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने एका विवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजता निदर्शनास आले असून मृतक तरुणाचे नाव हिरालाल मगन तायडे वय 38 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.\nघटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.\nयासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, आई व भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nशेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यासंदर्भात भाजप चे निवेदन\nघरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम\nसन्मान करतांना ‍जिल्हाधिकारी मा.श्री.रविंद्र ठाकरे\nसमर्पण सेवा समिति ने किया स्वराज जननी जिजामाता को नमन\nबुटीबोरी येथील नवीन उड्डाणपुल होणार अपघात रहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न.\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ड्रायपोर्ट उभारून ६ डब्ब्यांची रेल्वे देणार\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nफेक लाईक, फालोअर्सचा उद्योजक, नेत्यांना फटका : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nJune 17, 2021, Comments Off on कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nJune 17, 2021, Comments Off on विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nJune 17, 2021, Comments Off on बाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/recipes-tomato-pakoda/", "date_download": "2021-06-17T19:55:04Z", "digest": "sha1:BXUNWDL4XXNT5NXYXKT2NYVNEZY5VWJQ", "length": 6465, "nlines": 63, "source_domain": "janasthan.com", "title": "Tomato Pakoda", "raw_content": "\nआपण टोमॅटोची कोशिंबीर करतो. टोमॅटो सूप करतो. इतर अनेक पदार्थात आपण टोमॅटो वापरतो. पण आज त्याची भजी किंवा पकोडे (Tomato Pakoda) करून बघू या.\nसाहित्य: (Tomato Pakoda) ६ लाल टोमॅटो, 4 बटाटे, 1 कांदा, 10 लसूण पाकळ्या, 5 मिरच्या, थोडी कोथिंबीर, थोडी शेव, 2 वाटी डाळीचे पीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट,1 टीस्पून सोडा, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, मीठ, तेल\nकृती: लसूण, मिरची, कोथिंबीर, मीठ, आणि बारीक शेव यांची मिक्सरला चटणी करून घ्यावी. बटाटे उकडून स्मॅश करून घ्यावेत. एक कढई घेऊन त्यात थोडे तेल घालून त्यावर कांदा, आणि मिरचीचे तुकडे परतावे. थोडा ठेचलेला लसूण घालावा. नंतर त्यात धणे, जिरे पावडर, चाट मसाला घालावा. हळद, तिखट आणि मीठ घालून त्यावर हे स्मॅश केलेले बटाटे घालावे. चांगले एकजीव मिश्रण झाले की ताटात गार करण्यास ठेवावे. तोपर्यंत एका पातेल्यात चणा डाळीचे पीठ घेऊन त्यात किंचित हळद, ओवा, सोडा, मीठ,आणि पाणी घालून भजीच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यावे. एका टोमॅटोचे दोन भाग करावेत. त्यातील बियांचा गर काढून घ्यावा.\nनंतर त्यात आपण बनवलेली हिरवी चटणी घालावी. बटाट्याचे मिश्रण घालून टोमॅटो पॅक करावा. काही टोमॅटोच्या मोठ्या जाडसर स्लाइस कापून त्यावरच चटणी आणि बटाट्याचे मिश्रण लावावे. बिया काढू नये. एक कढई घेऊन तेल तापण्यास ठेवावे. आणि हे छान भरलेले टोमॅटो आणि काही टोमॅटो स्लाइस डाळीच्या पिठात बुडवून गरम तेलात तळावे. टोमॅटो पकोडे खरपूस झाले की काढून घ्यावेत. वा वा अशी टेस्ट लागते ना भन्नाट मस्त आंबट, त्यात ती हिरवी चटणी, बटाट्याचे मिश्रण.मस्त पकोडे तयार. पुदिना चटणी बरोबर हे टोमॅटो पकोडे (Tomato Pakoda) सर्व्ह करा. आणि सगळ्यांची वाहवा मिळवा. मग नक्की करा.\nटीप: मला अनेक जण पदार्थ करून त्याचे फोटो टाकतात. आणि घरात सगळे खुष झाले असे सांगतात. मला खूप आनंद होतो.\nBREAKING:कॉलेजरोड परिसरात बिबट्या शिरला:घरकाम करणाऱ्या महिलेवर हल्ला\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/landmafia/", "date_download": "2021-06-17T21:27:39Z", "digest": "sha1:PQMLW555JBX2KT5CUBAAPUMWKXSLXQKZ", "length": 3225, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Landmafia Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: लँडमाफिया विलास नांदगुडे यांच्यासारख्या प्रवृत्तीला भाजपमध्ये थारा नाही -अमोल थोरात\nएमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाने गुंड, लँडमाफिया, भ्रष्टाचारी अशा प्रवृत्तींना कधीही थारा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विलास नांदगुडे यांच्यामध्ये अशा सर्व प्रवृत्ती असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांनी बँक, पंतसंस्था…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/laxman-agalme/", "date_download": "2021-06-17T21:33:27Z", "digest": "sha1:LQSGDRFHTV2AYTAXSLV3ZYKRFFVRCNIG", "length": 3180, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Laxman Agalme Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon: कान्हे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय निम्हण\nएमपीसी न्यूज - कान्हे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मोहितेवाडी - साते येथील कार्यकर्ते व माजी उपसरपंच दत्तात्रय पंडीत निम्हण यांची बिनविरोध निवड झाली. याआधीच्या अध्यक्षा उर्मिला जांभुळकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ���माजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-06-17T20:57:55Z", "digest": "sha1:UBGHXGTR6AY75MLVZWQM7EO3PRKCP73J", "length": 6202, "nlines": 85, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nहे कागद्पत्र साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष/doc वरून घेण्यात आले आहे. (संपादन | इतिहास)\n१ साचा कसा वापरावा\n१.२ रकाने आणि त्यांचा अर्थ\n| या युद्धाचा भाग =\n| चित्र रुंदी =\n| प्रादेशिक बदल =\nरकाने आणि त्यांचा अर्थ\nठळक व तिरके (bold italics) प्रश्न आवश्यक आहेत.\nभारत - चीन युद्ध\nऑक्टोबर १० – नोव्हेंबर २१, १९६२\nउत्तर-पूर्वी फ्रंटियर एजन्सी व अक्साई चीन\nझँग ग्वोहुआ ब्रिज मोहन कौल\nया साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.\nयात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.\nतुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१५ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bajajallianz.com/marathi/motor-insurance/compare-car-insurance-online.html", "date_download": "2021-06-17T21:11:52Z", "digest": "sha1:LVUI2O33S6R63WATGNW2YLMYAO5ZWMZQ", "length": 22811, "nlines": 164, "source_domain": "www.bajajallianz.com", "title": "भारतात कार इन्शुरन्स पॉलिसीची ऑनलाइन तुलना करा| बजाज अलियांझ", "raw_content": "\nलाँग टर्म टू व्हीलर इन्शुरन्स\nकार थर्ड पार्टी इन्शुरन्स\nटू व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्स\nकमर्शियल वहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स\nइतर उत्पादने / सोल्यूशन्स\nभारत भ्रमण ट्रॅव्हल इन्शुरन्स\nसिनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजना फर्मिट्रा मोबाइल अ‍ॅप\nहेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529\n24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858\nग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720\nकार विमा पॉलिसीची ऑनलाइन तुलना\nकार विम्याची तुलना कशी करायची\nतुम्ही कार विमा खरेदी करण्यापूर्वी कार विमा तुलना करणे आवश्यक आहे. एक कार विमा खरेदीदार म्हणून सर्वोत्तम कार विमा कोट शोधणे कठीण होऊ शकते. तथापि, तुम्ही कार विम्याची सखोल तुलना न केल्यास तुमचे आर्थिक नुकसान तर होईलच आणि/ किंवा तुम्हाला पुरेसे विमा कव्हरही मिळणार नाही. कार विम्याची तुलना करत असताना तुम्ही विविध कव्हरेज पर्याय आणि विमा दर पाहणे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर बारीक प्रिंट आणि अपवाद काळजीपूर्वक पाहणेही गरजेचे आहे. या लेखात आम्ही तुम्हाला मुद्द्यानुसार तपशील देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजांनुसार उत्तम कार विमा पॉलिसी तुलना करण्यास मदत मिळेल.\nकार विमा तुलना ऑनलाइन स्वरूपात सहजपणे करता येते. कार विमा तुलना ऑनलाइन करणे अत्यंत सोपे आहे कारण तुम्हाला सर्वांत कमी प्रीमियम असलेला विमा मिळू शकतो. मात्र सर्वोत्तम कव्हरेज हवे असल्यास पैशाचे पुरेपूर मूल्य देणारी विमा कंपनी निवडणे महत्त्वाचे आहे.\nकार विमा तुलनेच्या पद्धती\nतुम्ही कार विमा बोलीसाठी विमा एजंटकडे कधीही संपर्क साधू शकता. पण त्याचवेळी कम्पॅरिझन वेबसाइटवर सर्च करा , कारण कार विमा वेबसाइट्सनी तुमचे काम जास्त सोपे आणि कमी वेळखाऊ केले आहे. या साइट्स तुमचे तपशील घेतात, विमा पुरवठादारांच्या वेबसाइटवर चालवतात आणि दराच्या क्रमानुसार कोट्सची मालिका समोर आणतात. तुम्ही वेबसाइटवरही ऑनलाइन कोट अर्ज पूर्ण करू शकता. तुम्हाला त्यातून कोट्सची एक मोठी यादी मिळेल आणि निवड करता य��ईल.\nसर्वांत स्वस्त सर्वोत्तम असेलच असे नाही.\nकार विमा तुलना योग्य पद्धतीने केली जावी. विम्याची तुलना करताना भरण्याच्या प्रीमियमची अंतिम रक्कम सर्वप्रथम तपासावी. परंतु, सर्वांत स्वस्त कार विमा तुम्हाला एखाद्या अपघाताच्या प्रसंगी सर्वांत कमी रकमेचे कव्हरेजही देऊ शकतो. त्याचमुळे तुम्ही सर्वांत स्वस्त पॉलिसीचा विचार न करता तुम्ही अशी पॉलिसी शोधली पाहिजे जी तुम्हाला सहजपणे परवडेल आणि तुम्हाला आवश्यक असलेले कव्हरेजही देऊ शकेल.\nकार विमा तुलना करत असताना कव्हरेज पर्यायांचा विचार करा. कार विमा कारचे आग, वादळ, पूर इत्यादी नैसर्गिक दुर्घटनांपासून संरक्षण करणारा असावा. तो कारचे रक्षण चोरी, दंगल किंवा प्रवासातील नुकसान अशा प्रकारच्या मनुष्यनिर्मित दुर्घटनांपासून रक्षण करतो. कार विमा तृतीय पक्ष उत्तरदायित्वापासूनही रक्षण करतो. याशिवाय, पर्यायी कव्हरेजही उपलब्ध आहेत का ते पाहा जसे, रोडसाइड असिस्टंस, एनसीबी सवलती आणि प्रवासी तसेच चालकांसाठी पीए कव्हर. पॉलिसी निवडण्यापूर्वी, तुमची आर्थिक धक्का सहनशक्ती, तुमचे बजेट आणि गाडी चालवण्याच्या सवयींचा विचार करा. याद्वारे तुम्ही एक पॉलिसी आणि तुमच्या गरजांनुरूप एड-ऑन कव्हरही निवडू शकाल.\nप्रीमियम आणि वजावटी यांची तुलना\nकार विमा तुलना म्हणजे प्रीमियम आणि वजा होणाऱ्या रकमांची योग्य तुलनाही होय. कार विमा प्रीमियम खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही वजावट होणाऱ्या रकमांबाबतही निर्णय घेणे गरजेचे आहे. कार विमा वजावट रक्कम म्हणजे तुमचा विमा कव्हर लागू होण्यापूर्वी दुरूस्तीसाठी करावा लागणारा खर्च होय. समजा तुम्हाला अपघातानंतर दुरूस्तीसाठी २०,००० रूपये खर्च करावे लागणार असतील आणि तुम्ही वजावटीची रक्कम ५००० रूपये निवडलेली असल्यास, विम्यातून दुरूस्तीसाठी १५००० रूपये खर्च केले जातील. वजावटीची रक्कम वाढवल्यास तुमचा प्रीमियम कमी होतो.\nतुम्ही कव्हरेज आणि वजावट समान केल्यावर कार विमा खरेदी करत असताना काही सवलती आहेत का ते पाहा. उदाहरणार्थ, चांगल्या ड्रायव्हरसाठी नो क्लेम बोनस आणि विमा प्रीमियममध्ये घट.\nतुम्ही विश्वासार्ह कंपन्यांमध्ये तुलना करता तेव्हा कार विमा तुलना यशस्वी होते. किमान किमतीत संपूर्ण कव्हरेज देणारी पॉलिसीही तुम्हाला मिळू शकते. हे खरे वाटत नाही ना धोकादायक, अविश्वासू कंपन्यांपासून सावध राहा. चांगला क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या उत्तम, प्रतिष्ठित विमा कंपनीची निवड करा. तसेच कंपनीच्या ग्राहक सेवांचा अभ्यास करा आणि कंपनीचे ग्राहक अभिप्राय तपासा.\nपरंतु मी कार विम्याची तुलना का करावी\nआमची कार विमा पॉलिसी खालील महत्त्वाचे फायदे देतेः\nकोणत्याही विमा पुरवठादाराकडून तुमचा ५०% पर्यंतचा विद्यमान नो क्लेम बोनस हस्तांतरित.\n१५०० पेक्षा अधिक प्राधान्याच्या गॅरेजेसमध्ये कॅशलेस क्लेम्स. कॅशलेस सुविधा उपलब्ध नसताना ७५% रक्कम खात्यात मिळेल.\nआमचे वचन तुमची आणि तुमच्या कारची काळजी घेते आणि कार्यालय सुरू आणि बंद होण्याचे तास बांधील नाहीत. रस्त्यावर असताना मदतीची गरज असलेल्या कार विमा पॉलिसी धारकांसाठी पूर्ण भारतभरात कव्हरचे पर्याय देतो. तुम्हाला आमच्याकडून हवी असलेली प्रत्येक मदत- पंक्चर झालेले टायर बदलणे, कार बॅटरीला धक्का देऊन सुरू करणे, ऑन-रोड टोइंगची मदत किंवा अपघाताच्या प्रसंगी कायदेशीर सल्ला- तुम्ही कधीही फोन करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत.\nमोटर ऑन- दि- स्पॉट\nकाही क्लिक्सद्वारे गोष्टी शक्य होत असतील तर स्वतः जाऊन वेळ का वाया घालवायचा मोटर ऑन- दि- स्पॉटमुळे तुम्हाला अपघाताप्रसंगी तुमच्या वाहनाची स्वतः तपासणी करणे शक्य होते. कोणत्याही अडथळ्याविना क्लेम ऑन- दि- स्पॉट सेटल करा.\n4000 पेक्षा अधिक नेटवर्क गॅरेजेस\nतुमची सोय आमचे प्राधान्य आहे, त्याचमुळे आम्ही 4000 पेक्षा अधिक गॅरेजेससोबत करार केला आहे. देशभरातील तुमच्या कोणत्याही प्राधान्याच्या नेटवर्क गॅरेजमध्ये कॅशलेस क्लेम सेटलमेंट आणि उच्च दर्जाच्या सेवा मिळवा. कॅशलेस गॅरेज सर्व्हिसमुळे तुम्हाला कोणत्याही अडथळ्याविना त्वरित सेवा मिळेल.\nतुम्हाला तुमच्या कार विमा पॉलिसीबाबत खालील गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.\nकार विमा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे\nनैसर्गिक दुर्घटनांपासून तुमची कार आणि दुचाकीला होणारे नुकसान किंवा नादुरूस्ती\nआग, स्फोट, स्वतःहून पेट घेणे किंवा वीज पडणे...\nआग, स्फोट, स्वतःहून पेट घेणे किंवा वीज पडणे, भूकंप, पूर, टायफून, हरिकेन, वादळ, तूफान, जलप्रलय, चक्रीवादळ, गारपीट, बर्फ पडणे, दरड कोसळणे आणि रॉकस्लाइड.\nमनुष्यनिर्मित दुर्घटनांपासून तुमचे कार आणि दुचाकीचे होणारे नुकसान किंवा बिघाड\nदरोडा, चोरी, द���गल, बंद, समाजविघातक कृत्य...\nदरोडा, चोरी, दंगल,बंद, समाजविघातक कृत्य, बाह्य घटकांपासून अपघात, दहशतवादी हल्ला, रस्त्याने प्रवास करताना झालेले कोणतेही नुकसान, रेल्वे, अंतर्गत जलमार्ग, लिफ्ट, एलिव्हेटर किंवा हवाईमार्ग.\nरूपये १ लाखांपर्यंत कव्हर वैयक्तिक मालक/ चालकाला...\nवैयक्तिक मालक/ चालकाला दुचाकी चालवत असताना किंवा प्रवास करत असताना किंवा दुचाकीवर बसताना किंवा उतरताना. सहप्रवाशांसाठी पर्यायी वैयक्तिक अपघात कव्हर उपलब्ध.\nतृतीय पक्ष कायदेशीर उत्तरदायित्व\nअपघाती नुकसानामुळे कायदेशीर उत्तरदायित्वाविरोधात संरक्षण...\nअपघाती नुकसानामुळे एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी इजा किंवा मृत्यूप्रकरणी आणि आसपासच्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानासाठी कायदेशीर उत्तरदायित्वाबाबत संरक्षण.\nकाही क्लिक्सवर संपूर्ण माहिती उपलब्ध असल्यामुळे हे चांगले पोर्टल आहे.\nवेबसाइट समजण्यास अत्यंत सोपी असून ती छान आहे. वेबसाइट मोटर वाहन विमा खरेदी करताना कोणतेही अडथळे न आणता योग्य पद्धतीने काम करते आणि व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करते.\nमला बजाज अलियांझकडून एक उत्तम डील आणि मार्गदर्शन मिळाले आहे आणि मी कार विमा ऑनलाइन खरेदी केला आहे. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lbt/", "date_download": "2021-06-17T20:41:50Z", "digest": "sha1:5I63VRMA56Y26FLFI3CF6LJHOQRMEOJA", "length": 4833, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "lbt Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: महापालिकेच्या आर्थिक नाड्या आता अजित पवार यांच्या हाती\nएमपीसी न्यूज - गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपाला दूर सारत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत कारभारी असलेल्या भाजपाला त्याचा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहराचे माजी कारभारी…\nPimpri: महापालिकेचे पाच लाखांपुढील थकबाकीदारांना अभय; तब्बल चार हजार थकबाकीदार\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून शहरातील पाच लाखांपुढील थकबाकीदारांना अभय दिले जात असल्याचे समोर आले आहे. निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या मालमत्तांचा तब्बल चार हजार जणांनी कर थकविला आहे. थकबाकीदारांची माहिती देण्यास…\nPimpri : पहिल्या सहामाहीत महापालिकेला 740 कोटी रुपयांचे उत्पन्न\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2019-20 या आर्थिक वर्ष���तील पहिल्या सहामाहीत तब्बल 740 कोटी 44 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये बांधकाम परवाना विभागाचा सर्वाधिक वाटा आहे. मागील वर्षी 1 एप्रिल ते 20 सप्टेंबर 2018 या कालावधीत…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T21:32:48Z", "digest": "sha1:TQODNQIXYDLU3JAJDP3YH2BKJ53YIH5L", "length": 20195, "nlines": 232, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९०० कोटींचे अनुदान - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९०० कोटींचे अनुदान\nby Team आम्ही कास्तकार\nनवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (पीएलआय) सुमारे १० हजार ९०० कोटींचे अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.३१) घेतला. या दूरगामी निर्णयामुळे पीआयएल क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवरील “ब्रॅण्ड’ म्हणून सिद्ध होण्यास तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मोठी मदत होईल असे माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएलआय ला अनुदानाचा डोस देण्याबाबतचा एकच ठळक निर्णय करण्यात आला. जावडेकर व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाचा सातत्याने विस्तार होत असल्यामुळे यासाठी केंद्राने सबसिडी द्यावी अशी मागणी या मंत्रालयाच्या माजी मंत्री व अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनीही अनेकदा केली होती. गेली सहा वर्षे हे पद सांभाळणाऱ्या कौर यांनी कृषी कायद्यांना संसदेत मंजुरी मिळाल्याच्या निषेधार्थ नुकताच राजीनामा दिला. केंद्र सरकारने पीआयएल प्रोत्साहन योजनेअंतर्गत या क्षेत्रासाठी भरघोस सबसिडीची घोषणा केली.\nजावडेकर व गोयल यांनी सांगितले की पीआयएलबाबतच्या केंद्राच्या निर्णयामुळे आगामी काळात या क्षेत्रात किमान अडीच लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा निर्णय शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे कारण कृषी कायद्यांच्या पुढील पायरीवरील अन्नप्रक्रिया उद्योगाच्या सर्वंकष विस्तारासाठी तो पूरक आहे. जेव्हा भारतातील प्रक्रियाकृत अन्नपदार्थ जगभरात जास्तीत जास्त निर्यात होऊ लागतील तेव्हा स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.\nकेंद्राने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात १२ ते १३ क्षेत्रांसाठी पीएलआय योजना आणण्याचा निर्णय घेतला होता. देशातील ६ क्षेत्रांसाठी याआधीच पीआयएल लागू करण्यात आली आहे. ताज्या निर्णयामुळे मूल्यवर्धित खाद्यान्न कृषी उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल, निर्यातीत वाढ होईल व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना उचित भाव मिळण्याबरोबरच मोठ्या संख्येने रोजगारही या क्षेत्रात निर्माण होतील असेही जावडेकर यांनी सांगितले.\nअन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९०० कोटींचे अनुदान\nनवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (पीएलआय) सुमारे १० हजार ९०० कोटींचे अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.३१) घेतला. या दूरगामी निर्णयामुळे पीआयएल क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवरील “ब्रॅण्ड’ म्हणून सिद्ध होण्यास तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मोठी मदत होईल असे माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएलआय ला अनुदानाचा डोस देण्याबाबतचा एकच ठळक निर्णय करण्यात आला. जावडेकर व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाचा सातत्याने विस्तार होत असल्यामुळे यासाठी केंद्राने सबसिडी द्यावी अशी मागणी या ��ंत्रालयाच्या माजी मंत्री व अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनीही अनेकदा केली होती. गेली सहा वर्षे हे पद सांभाळणाऱ्या कौर यांनी कृषी कायद्यांना संसदेत मंजुरी मिळाल्याच्या निषेधार्थ नुकताच राजीनामा दिला. केंद्र सरकारने पीआयएल प्रोत्साहन योजनेअंतर्गत या क्षेत्रासाठी भरघोस सबसिडीची घोषणा केली.\nजावडेकर व गोयल यांनी सांगितले की पीआयएलबाबतच्या केंद्राच्या निर्णयामुळे आगामी काळात या क्षेत्रात किमान अडीच लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा निर्णय शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे कारण कृषी कायद्यांच्या पुढील पायरीवरील अन्नप्रक्रिया उद्योगाच्या सर्वंकष विस्तारासाठी तो पूरक आहे. जेव्हा भारतातील प्रक्रियाकृत अन्नपदार्थ जगभरात जास्तीत जास्त निर्यात होऊ लागतील तेव्हा स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.\nकेंद्राने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात १२ ते १३ क्षेत्रांसाठी पीएलआय योजना आणण्याचा निर्णय घेतला होता. देशातील ६ क्षेत्रांसाठी याआधीच पीआयएल लागू करण्यात आली आहे. ताज्या निर्णयामुळे मूल्यवर्धित खाद्यान्न कृषी उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल, निर्यातीत वाढ होईल व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना उचित भाव मिळण्याबरोबरच मोठ्या संख्येने रोजगारही या क्षेत्रात निर्माण होतील असेही जावडेकर यांनी सांगितले.\nभारत रोजगार employment प्रकाश जावडेकर नरेंद्र मोदी narendra modi पीयूष गोयल मंत्रालय हरसिमरत कौर बादल harsimrat kaur badal अर्थसंकल्प union budget\nभारत, रोजगार, Employment, प्रकाश जावडेकर, नरेंद्र मोदी, Narendra Modi, पीयूष गोयल, मंत्रालय, हरसिमरत कौर बादल, Harsimrat Kaur Badal, अर्थसंकल्प, Union Budget\nदेशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (पीएलआय) सुमारे १० हजार ९०० कोटींचे अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.३१) घेतला.\nमराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणार\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nमराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणार\nशाश्‍वत टोमॅटो उत्पादनासाठी प्रयत्न\n‘स्मार्ट’मधून प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसित होणार ः कृषिमंत्री भुसे\nनऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारी\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nद्राक्ष महोत्सवात २१ लाखांवर विक्री\nनगर जिल्ह्यात कांदा बियाण्यांत मोठी फसवणूक\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nअंगणवाडी केंद्रांमधील 53 हजार पदांसाठी भरती याप्रमाणे अर्ज करा\nकिसान क्रेडीट कार्डचे खाते सुरू करा, कर्ज द्या\nउन्हाळ्याच्या मौसमात उष्माघातापासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे\n कृषी यंत्रणा बँक 80% अनुदानावर ग्रामपंचायती उघडेल\nदूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन\nलक्षाधीश पेपरमिंटची वैज्ञानिक शेती करतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासन दर एकर 7००० रुपये देत आहे, त्वरित अर्ज करा\nजी पंजीकरण त्ती छत्तीसगड पुणे पुणेरी योजना 2021: ऑनलाइन नोंदणी, परीक्षा फॉर्म\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/what-happened-silver-oak-after-parth-pawars-visit-read-full-news-333600", "date_download": "2021-06-17T20:49:19Z", "digest": "sha1:ZHTPK72J3BKPADDA2MTFODPNN7NXKPSI", "length": 21785, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | INSIDE NEWS : काल पार्थ पवार सिल्व्हर ओक वर गेल्यावर तिथं घडलं काय ?", "raw_content": "\nपार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती.\nINSIDE NEWS : काल पार्थ पवार सिल्व्हर ओक वर गेल्यावर तिथं घडलं काय \nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी धाव घेतली, यावेळी त्यांनी अजाणतेपणी चूक झाल्याची दिलगिरी सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. यावेळी पार्थ यांची शरद पवार यांचीही भेट घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nसीबीआय प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले आहे. पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची म���गणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचे सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.\nशरद म्हणाले, माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशी करायची असेल तर मी विरोध करणार नाही. मात्र, माझा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्यालाही काही विरोध असण्याचे कारण नाही. शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारल्यानंतर काल सायंकाळी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी पवार यांची भेट घेतली होती, मात्र ही भेट नियमित असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली होती.\nमोठी बातमी : \"अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता\", राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे जाणणाऱ्या नेत्याने केली सूचक कमेंट\nअजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते, तसेच या संदर्भात आपणही पार्थ पवार यांना आधीच समज दिल्याचे सांगत अजित पवार यांनी पवारांना माहिती दिली. बैठकीत पार्थ यांचा कोणताही मुद्दा चर्चेला नव्हता.भेट पूर्वनियोजितच होती. अजितदादा अजिबात दुखावलेले नाहीत.पवार कुटुंब वा राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणताही वाद नसल्‍याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली, ही भेट देखील शासकीय कामकाजा संदर्भात होती, असे सांगण्यात आले.\nगेल्या दोन दिवसांतील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काल सांयकाळी शरद पवार यांच्याकडे निवासस्थानी जाऊन सुप्रिया सुळे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते, यावेळी कोणतेही भूमिका आणि वक्तव्य करण्यापूर्वी पक्षातील जेष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करण्याचा सल्ला सुप्रिया यांनी पार्थ पवार यांना दिल्याचे सांगण्यात आले.\nमोठी बातमी - संजय राऊत शरद पवारांच्या पार्थ यांच्याबद्दलच्या विधानावर म्हणतात, पवारांचे विधान कधीही...\nदोन दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रावादीच्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. बुधवारी संध्याकाळी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानण्यात येते.\n( संकलन - सुमित बागुल )\nब्रेकिंग : शरद पवारांसोबतची अजित दादा आणि जयंत पाटलांची बैठक संपली, पार्थ पवारांबद्दल पाटील म्हणालेत...\nमुंबई : आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. कारण राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः आपले नातू पार्थ पवार यांच्यावर आपलं रोखठोक मत मांडलं. शरद पवारांच्या पार्थ यांच्याबद्दलच्या मतानंतर आज संध्याकाळी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी\nआजोबांच्या वक्तव्यावरून दुखावलेले पार्थ पवार लवकरच घेणार मोठा निर्णय\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. आजोबांच्या वक्तव्यानंतर पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पार्थ पवार पुण्याच्या दिशेनं रवाना झाले\nआजोबांच्या वक्तव्यावर पार्थ पवार नाराज, जयंत पाटील यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली. आजोबांनी फटकारल्यानंतर नातू पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावर खुलासा केला आहे. पार्थ पवार नाराज असल्याच\nपार्थ यांची आदल्यादिवशीच झाली होती भेट, सुप्रिया सुळेंनी टाकला होता इंस्टावर 'तो' फोटो\nमुंबई : कालचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी वेगळा होता. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केलेली CBI चौकशीची मागणी अपरिपक्व असल्याचं मत मांडलं. पार्थ पवार यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. स\nराष्ट्रवादी काँग्रेसचं नवं मिशन, 'या' बड्या नेत्यांकडे सोपवली जबाबदारी\nमुंबईः शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भा\nतटकरे, मुंडे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या भेटीला, मुंबईत राजकीय खलबतं जोरात\nमुंबई : मुंबईत गेले तीन दिवस मोठया राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवार यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाची कमेंट केली. त्यामध्ये शरद पवार यांनी पार्थ पवारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या CBI चौकशीच्या मा\nBreaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय\nमुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं समजतंय.\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\nसर्वात मोठी राजकीय बातमी : शरद पवारांच्या भेटीसाठी अजितदादा 'सिल्व्हर ओक'वर\nमुंबई : आज मुंबईत एक मोठी राजकीय घडामोड घडलीये. अर्थात मोठी घडामोड म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचेच नातू पार्थ पवार यांना सुनावलेले खडेबोल. पार्थ पवारांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात CBI चौकशीची मागणी केलेली. त्याबाबतचे पत्रही पार्थ पवार यांनी\nBIG BREAKING : शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वर पोहोचलेत\nमुंबई : काल शरद पवार यांनी नातू पार्थ पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओक वर भेट घेतलेली. यावेळी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/bhai-jagtap-presented-right-violation-appeal-against-kangna-ranawat-28105/", "date_download": "2021-06-17T21:07:48Z", "digest": "sha1:GYI4IHYW6ZHG53N5BLUF44ICQ7NXEVOI", "length": 10424, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "bhai jagtap presented right violation appeal against kangna ranawat | भाई जगताप यांनी मांडला कंगना विरोधात हक्कभंग प्रस्ताव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nविधान परिषद अपडेटभाई जगताप यांनी मांडला कंगना विरोधात हक्कभंग प्रस्ताव\nअभिनेत्री कंगना राणौत विरोधात विधान परिषदेमध्ये आज हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते तसेच विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी सभागृहामध्ये हा प्रस्ताव सादर केला. आधी शिवसेनेने रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहामध्ये गोंधळ घातला. त्यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.\nहा हक्कभंग फक्त हक्कभंग नाही तर मुंबई आणि महाराष्ट्राशी कंगनाने केलेली गद्दारी आहे. अध्ययन सुमन याने कंगना २०१६ मध्ये आपल्याला कोकेन घ���यायला सांगत होती, असे सांगितले आहे. अशी महिला मुंबईबद्दल बोलते म्हणून हक्कभंग आवश्यक आहे. याविषयी सर्व पुरावे असल्याचेही जगताप यांनी सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_91.html", "date_download": "2021-06-17T21:25:50Z", "digest": "sha1:P6ARDM35SCIZRYDNUI47LOJDOWLOEQXO", "length": 11267, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणासाठी ठाणे महानगरपालिकेचे धोरण जाहिर", "raw_content": "\nHome कार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणासाठी ठाणे महानगरपालिकेचे धोरण जाहिर\nकार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणासाठी ठाणे महानगरपालिकेचे धोरण जाहिर\nठाणे शहरातील पात्र लाभार्थींचे लसीकरण वेगाने व्हावे यासाठी कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे अपरिहार्य असल्याने आणि तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने धोरण निश्चित केले आहे. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक लसीकरण मोहिम राबविता यावी यासाठी रूग्णालयांशी संलग्नता प्रस्थापित केलेल्या शहरातील विविध आस्थापना आणि गृहसंकुले यांना लसीकरणासाठी परवानगी देणारे लसीकरण धोरण आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी जाहिर केले आहे. दरम्यान या धोरणाचा आधार घेवून शहरातील विविध आस्थापना आणि गृह संकुलांनी पुढाकार घेऊन लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.\nया धोरणांतर्गत विविध कार्यालये, गृह संकुले यांना त्यांनी कोणत्याही रूग्णालयाशी संलग्नता प्रस्थापित केल्यानंतर लसीकरण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करता येणार आहे. सदरची नोंदणी झाल्यानंतर त्या कार्यालयांना, गृह संकुलांना महापालितर्फे स्वतंत्रपणे साईट मॅनेजर म्हणून समाविष्ट करून घेण्यात येईल. खासगी कार्यालये, गृह संकुले यांना लसीकरणासाठी परवानगी देताना त्या ठिकाणी लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षाची सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी डॉक्टर्स, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ॲापरेटर, इतर आरोग्य कर्मचारी, इंटरनेट, फर्निचर, रूग्णवाहिका, औषधे आदी सुविधा असल्याची खातरजमा महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.\nलसीकरणाचे लाभार्थी हे शासनाच्या धोरणानुसार निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये त्या त्या आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, गृह संकुलांमध्ये वास्तव्यास असलेले रहिवाशी, घरगुती काम करणा-या व्यक्ती, सुरक्षारक्षक, माळी, लिफ्टमन, वाहनचालक यांना लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. मात्र लसींचा अपव्यय टाळण्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ही दहा आणि त्यापटीत असणे आवश्यक राहणार आहे. तथापि सदर केंद्रांसाठी लागणारा लसीकरणाचा साठा उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी ही संपूर्णतः ती ती कार्यालये किंवा गृह संकुले यांची राहणार असून लसीसाठी किती शुल्क आकारायचे हा अधिकार संबंधित आस्थापनांचा राहणार आहे.\nलसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी Co-Win ॲपवर करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहणार असून लसीकरणानंतर एखाद्या लाभार्थ्यास काही लक्षणे आढळल्यास त्याच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी 'त्या' आस्थापनांची, गृह संकुलांची राहणार आहे. या धोरणांतर्गत कार्यालये, गृह संकुले यांना Co-Win ॲपवर वॉक-ईन तसेच ऑन दी स्पॉट नोंदणीकरण करुन लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तथापि अशा प्रकारे ठराविक पात्र लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ देण्यासाठी रुग्णालये, यांना Co-Win प्लॅटफॉर्मवर लसीकरण साईट महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/yeh-jawani-hai-deewani-fame-actress-evelyn-sharmas-wedding-share-photo-saying-forever-on-social-media-471609.html", "date_download": "2021-06-17T21:12:49Z", "digest": "sha1:YAZWJOBLULHBZKVQ7I34MQZQFHH5GWX3", "length": 13146, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : ‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लग्न बंधनात, सोशल मीडियावर ‘फॉरएव्हर’ म्हणत फोटो शेअर\nदीड वर्षापूर्वी तुषान आणि एवलिनचा साखरपुडा झाला होता. ज्याचे फोटो मोठ्या प्रमाणाच व्हायरल झाले होते. (‘Yeh Jawani Hai Deewani’ Fame Actress Evelyn Sharma's Wedding, Share Photo Saying ‘Forever’ On Social Media)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\n‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लग्न बंधनात अडकली आहे.\nएवलिननं पती डॉ. तुषान भि���डीसोबत एक फोटो शेअर करत ही घोषणा केली आहे.\nएवलिन आणि तुषानचं ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेनमध्ये लग्न झालं. त्यांच्या लग्नाचा फोटो बघताच आता एवलिनचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.\nएवलिननं तुषानसोबत एक फोटो शेअर केला आणि लिहिलं- 'फॉरएव्हर'. तिच्या या फोटोवर एली अवराम, रोशेल राव, सोफी चौधरी, लिसा हेडॉन यांच्यासह अनेक सेलेब्स आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.\nफोटोमध्ये एवलिन व्हाइट वेडिंग गाऊनमध्ये अप्रतिम दिसत आहे. तिचा नवरा तुषाननं काळा सूट परिधान केला आहे.\nदीड वर्षापूर्वी तुषान आणि एवलिनचा साखरपुडा झाला होता. ज्याचे फोटो मोठ्या प्रमाणाच व्हायरल झाले होते.\n लग्नाच्या पाच दिवसांआधी नवरदेवाकडून वधूची हत्या\nभरोसा सेलने संसार सावरले, सहा महिन्यात बुलडाण्यात 72 कुटुंबांतील कलह मिटले\nअन्य जिल्हे 4 days ago\n पाणीपुरीत वेडिंग रिंग टाकून प्रपोज; अनोख्या प्रेम कहाणीवर नेटकरीही फिदा\nट्रेंडिंग 6 days ago\nशरारा सेटमध्ये दिसला आदिती राव हैदरीचा किलर लूक, ड्रेसची किंमत तुम्हाला ठाऊक आहे का\nफोटो गॅलरी 7 days ago\nViral | लग्नाची मागणी घालण्यासाठी वापरली ‘ही’ खास ट्रिक, तरुणीचाही लगेच होकार, फोटो व्हायरल\nट्रेंडिंग 1 week ago\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे3 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमराठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, व���ई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/open-letter-to-udayanraje/", "date_download": "2021-06-17T20:36:17Z", "digest": "sha1:S4SCLDDDVS7NKWD4OGSLA5CWMM22KMFW", "length": 9111, "nlines": 102, "source_domain": "khaasre.com", "title": "गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयानंतर उदयनराजेंना एका मावळ्याचे खुले पत्र! - Khaas Re", "raw_content": "\nगडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयानंतर उदयनराजेंना एका मावळ्याचे खुले पत्र\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले\nमहाराज मला माहिती नाही मी लिहिलेलं हे सगळं तुमच्या पर्यँत पोहीचेल की नाही, मात्र आता हा निर्णय वाचून सुद्धा तुम्ही भाजपात जाणार असाल तर आम्ही काय बोलावे अहो, आपल्या अगणित मावळ्यांनी रक्त सांडून, अनेक वार छाताडावर घेत, आपले जीव ओवाळून टाकत घेतलेले गडकिल्ले आता हॉटेलात बदलणार आहेत, तिथं पैशावाल्या बड्या बापाची लोकं आता पार्ट्या करतील, लग्न करतील, दारू ढोसतील\nकसं सहन करणार आपण हे महाराज ज्या किल्ल्यावर पाय ठेवायच्या अगोदर आम्ही पहिल्या पायरीच्या नतमस्तक होतो, तिथली माती भंडारा समजून माथ्यावर लावतो आता त्याच मातीत आता असले धंदे सुरु होणारेत ज्या किल्ल्यावर पाय ठेवायच्या अगोदर आम्ही पहिल्या पायरीच्या नतमस्तक होतो, तिथली माती भंडारा समजून माथ्यावर लावतो आता त्याच मातीत आता असले धंदे सुरु होणारेत कसं सहन करावं महाराज\nशिवबा आमचा मल्हारी गाणं म्हणत आम्ही आमच्या शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवत किल्ल्यावर जाताना आपण तीर्थक्षेत्रावर जातोय या भावनेने एक एक पायरी चढायचो, आमचा देव वसत�� प्रत्येक गड कोटावर, त्या देवाच्या लाखो सैनिकांनी शेवटच्या श्वासापर्यँत राखले ते गडकिल्ले\nतिथल्या हवेत आम्हाला अजूनही “श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की…” च्या आरोळ्या ऐकू येतात, त्याच हवेत आता पार्ट्याचे आवाज ऐकू येतील राजे ज्या गडावरलं पाणी आम्ही गंगाजळाहुन पवित्र मानायचो त्याच पाण्यात आता पैशाची नशा मिसळली जाईल ज्या गडावरलं पाणी आम्ही गंगाजळाहुन पवित्र मानायचो त्याच पाण्यात आता पैशाची नशा मिसळली जाईल कसं सहन करावं राजे\nगड-किल्ले आम्हाला आमच्या बापाची आठवण करून देतात राजे, तिथल्या खंडर झालेल्या भग्न अवशेषात सुद्धा आम्हाला मांगल्य जाणवतं अजूनही गडाचे इतिहास ऐकताना पराक्रमाने छाती भरून येते आणि मावळ्यांनी दिलेली आहुती आठवून डोळे भरतात अजूनही गडाचे इतिहास ऐकताना पराक्रमाने छाती भरून येते आणि मावळ्यांनी दिलेली आहुती आठवून डोळे भरतात तिथले दगड, तिथल्या पडक्या तटबंद्या आणि बुरुज, इतरांसाठी ते सगळं भग्न असेल, पण आमच्यासाठी तिचं आमची द्वारका, तिचं मथुरा आहे\nती अशी बाटली जाणार असेल तर कसं सहन करावं राजे\nराजे निर्णय घेणारे तुम्हीच आहात, तुम्हाला काही बोलायची औकात नाही आमची, गादीशी इमान हाय आमचं, पण तरीही लहानतोंडी मोठा घास घेतोय, तुम्हाला नाय पटत राष्ट्रवादी, खुशाल सोडा, इतर कुठंही जावा, सेनेत गेलात तरी चालेल किंवा तुम्ही तुमचा शिवविचारांवर चालणारा स्वतंत्र पक्ष काढा\nपण आपल्या मावळ्यांच्या घामाने आणि रक्ताने राखलेल्या किल्ल्यांचा, किल्ल्यांचा नव्हे तर आपल्या साठी मंदिराचा असा शनिवारवाडा करून त्यावर घटकंचुकी खेळत आणि मदिरेचे कारंजे उडवू पाहणाऱ्या असल्या पेशवाईच्या वाटेला जाऊ नका.\nइतकं बोलून थांबतो राजे, काही चूक भूल झाली असेल तर बापाच्या मायेने माफ करा\n–छत्रपतींच्या गादीशी आजन्म एकनिष्ठ मावळा.\nआमदार झाल्यावर मिळतात या सवलती..\nहा भावड्या नील आर्मस्ट्रॉंग सोबत अंतराळात गेला आणि चंद्रावरच लघुशंका करून आला\nहा भावड्या नील आर्मस्ट्रॉंग सोबत अंतराळात गेला आणि चंद्रावरच लघुशंका करून आला\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्ह��� लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/chance-of-heavy-rains-in-the-state-today-and-tomorrow/", "date_download": "2021-06-17T19:58:02Z", "digest": "sha1:LMRUUIMYTNZ734XDJFLXBEURNHGHFJBI", "length": 10949, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात आज आणि उद्या वादळी पावसाची शक्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात आज आणि उद्या वादळी पावसाची शक्यता\nराज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पावसाला पोषक हवामान असल्याने आज आणि उद्या राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्र परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.\nआज मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात जोरदार वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाजज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तर कोकणात अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती. राजस्थानपासून बिहारपर्यंत असलेल्या हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून पाकिस्तान आणि बिहारपर्यंत विस्तारला आहे.\nदरम्यान बिहार आणि उत्तर प्रदेशात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला आहे. बिहारमध्ये मागील अनेक तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी पावसात वीज कोसळून झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 110 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 32 लोक जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील दोन्ही राज्यात झाली आहे. पाटण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झ��ला आहे. तर गुरुवारी मॉन्सूनने दिल्ली राज्य व्यापले आहे. राजस्थानचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण भागात मॉन्सून दाखल झाला आहे. यासह राजस्थानमध्येही दक्षिण - पश्चिम मॉन्सून दाखल झाला असून २७ जिल्ह्यांमध्ये आपला रंग दाखवत आहे. या राज्यातील काही भागात वादळी पाऊस झाला. जैसलमेरमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला\nआलाय स्मार्ट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, पिक विमा धोरणातही बदल\nकांद्याचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्राने तयार केली योजना\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2021-06-17T19:48:14Z", "digest": "sha1:PG6YMTT77BERCHSK5TWHTPCM64SAD5JB", "length": 7147, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोर्ट ब्लेर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(पोर्ट ब्लेअर या पानावरून पुनर्निर्देशित)\nपोर्ट ब्लेर भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे.\nअंदमान आणि निकोबार • भारत\n११° ४०′ १२″ N, ९२° ४५′ ००″ E\nयेथे भारतीय नौदलाचा तळ आहे.\nयेथे ब्रिटीश कालीन सेल्युलर जेल आहे. जेथे स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना येथेच काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवले होते. तसेच हजारो इतर स्वातंत्र्यसैनिकांसाठी हि भयावह जागा होती. आता येथिल सेल्युलर जेल मध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच १९४४ मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने हे बेट जिंकले होते व त्याचे नामकरण शहीद असे केले होते. बंगालच्या उपसागराच्या या पाणलोटात अनंत सरोवर सापडतील, ज्यामध्ये रंगीबेरंगी मासे पोहताना आढळतील.\nसेल्युलर जेल, मानव विकास इतिहासाचे वर्णन करणारे संग्रहालय (मानववंशशास्त्र संग्रहालय), समुद्र संग्रहालय, सूक्ष्म उझोग संग्रहालय, मिनी झु, चथम सा मिल, कॉर्बाईन कोव्ह बीच, मरीन पार्क, व्हिपर आयलँड, सिपीघाट वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.\nसिपीघाट फार्म (पोर्ट ब्लेअरपासून १४ किमी)\nचिरिया बेट (३० किमी)\nवंदूर बीच (३० किमी)\nक्लक आणि रेड स्किन आयलँड\nयेथून तीन जहाजे येथे येतात, हे अंतर सुमारे ११९० किलोमीटर आहे. कोलकाता ते पोर्ट ब्लेअर हे अंतर १२५५ किमी आहे आणि विजयवाडा ते १२०० किमी आहे. विशाखापट्टणमहून राजधानी पोर्ट ब्लेअरकडे जाणारी जहाजे.\nकोलकाता, चेन्नई आणि दिल्ली येथून राजधानी पोर्ट ब्लेअरसाठी थेट उड्डाणे आहेत. इथे येण्यासारखे जहाज वाटते तथापि, तेथे काही प्रवासी निर्बंध आहेत अर्थात काही निवडलेल्या बेटांवर पर्यटनास परवानगी आहे. सुंदर किनारे आणि कोरल असलेल्या विस्तीर्ण पाण्याच्या क्षेत्रासाठी हेच आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २३ नोव्हेंबर २०२०, at १०:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानात���ल शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२० रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/panchavati-express-closed-till-july-1", "date_download": "2021-06-17T21:22:01Z", "digest": "sha1:ZF4D475SZIPTN6R6FDTF6Z7JUEWSCFGN", "length": 5855, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Panchavati Express closed till July 1", "raw_content": "\nपंचवटी एक्सप्रेस एक जुलै पर्यंत बंदच\nप्रवाशांचा प्रतिसाद करोना संकटामुळे घटल्याने रेल्वेचा तोटा वाढू लागला आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दिल्लीला रोज धावणा-या मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने ही गाडी आठवड्यातून दोनदाच सोडण्यात येणार आहे.\nमनमाडहून मुंबईला रोज धावणारी व नोकरदार-व्यावसायिकांची आवडती पंचवटीही ०१ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मध्ये रेल्वेने ही माहिती दिली आहे.\nमुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष रेल्वे गाडी २९ जूनपर्यंत मंगळवार व शनिवारी आणि निजामुद्दीन- मुंबई राजधानी विशेष गाडी ३० जूनपर्यंत बुधवार आणि रविवारी चालविण्यात येणार आहे.\nनवीन सूचनेनुसार ही गाडी दररोज धावणार नाही. पंचवटी बंद असल्याने राज्यराणी, नंदीग्राम, तपोवन याच गाड्यांवर नाशिककरांची भिस्त आहे.\nकरोनाच्या लाटेमुळे नागरिकांनी व्यवसाय, पर्यटन, शिक्षण आदी कारणांसाठी घराबाहेर पडणे बंद केले आहे. आपल्या कर्मचा-यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक शासकीय व खासगी कार्यालयातही वर्क फ्रॉम होम धोरण अवलंबिण्यात आले आहे. काही शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्केच कर्मचारी बोलाविण्यात येत आहेत. मुंबईहून दिल्लीला रोज धावणा-या राजधानी एक्सप्रेसमधून सध्या पाच टक्केही प्रवासी प्रवास करत नाही.\nमुंबईला नोकरी, व्यवसाय, शिक्षण, पर्यटनासाठी जाणा-या नाशिककरांसाठी पंचवटी एक्सप्रेस अत्यंत लाडकी आहे. या गाडीलाही करोना संकटामुळे 25 टक्के प्रतिसाद लाभत आहे. अनेक जण खासगी वाहनांनी मुंबईला जात आहे. काहीजण कसारामार्गे लोकलने मुंबई गाठत आहे. त्यामुळे पंचवटीचाही तोट�� वाढत आहे. मात्र, ज्यांना खासगी वाहन अथवा कसारामार्गे लोकलने जाता येत नाहीत, त्यांचे हाल होत आहेत. शिर्डी, नागपूर, अमरावती, जालनाच्या गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.\n25 जून ते 1 जुलैपर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्या- दादर- साईनगर शिर्डी, पुणे-नागपूर, मुंबई-नागपूर, मुंबई-अमरावती, मुंबई-जालना, दादर- साईनगर शिर्डी, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापूर- नागपूर, नागपूर- कोल्हापूर, नागपुर-अहमदाबाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/goal-higher-goal-gudhee-article-written-dr-shree-balaji-tambe-272025", "date_download": "2021-06-17T20:07:01Z", "digest": "sha1:4OZCSQILVU2OAR2PJFQBHSQWU6KUNOI7", "length": 18190, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उच्च ध्येयाचे लक्ष्य ‘गुढी’", "raw_content": "\nउच्च ध्येयाचे लक्ष्य ‘गुढी’\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमाणसाने कायम ताठ मानेने जगावे, वर पाहावे, चारीही पुरुषार्थांची उपासना करावी यादृष्टीने नवसंवत्सराची-गुढीपाडव्याची योजना केलेली आहे. आज संकल्प केला व संस्कारांची सुरुवात केली तर या शार्वरी संवत्सरातील अंधाराची काय बिशाद आहे की त्याचा मानवतेस त्रास होईल एकदा का अंतर्ज्योत प्रकटली की सर्व अंधारांचा, शत्रूंचा, रोगांचा नाश होतो. भारतीय संस्कृतीचे महत्त्व ओळखून त्यानुसार आचरण ठेवले की सर्व संकटांचा नाश होईल, हेही वर्ष आनंदात जाईल, आपण प्रगतीच्या मार्गावर येऊ.\nसर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्ष आरोग्यमय, समृद्धी, ऐश्वर्य व आत्मसमाधान देणारे आणि तेज वाढविणारे असो हीच प्रार्थना.\nसंवत्सर असा शब्द भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे. सम म्हणजे नेहमीप्रमाणे आणि वत्सर म्हणजे वर्ष म्हणजेच नवीन वर्षाचा हा सण नेहमीच येणारा आहे. विश्व एक मोठे वर्तुळ आहे. वर्तुळाला सुरुवात नसते व त्याला शेवटही नसतो. त्यामुळे जेथे आपण सुरुवात असे समजलो ते संपूर्ण वर्तुळ पूर्ण करून पुन्हा नवीन वर्तुळाची सुरुवात म्हणून त्याला संवत्सर म्हणत असावेत. विश्व हे वाढते राहणारे आहे आणि या विश्वात असलेल्या सर्व वैश्विक घडामोडी हा त्यातील शक्‍तींच्या आकुंचन प्रसरणावर कमी अधिकपणावर किंवा ग्रह-ताऱ्यांच्या फिरण्यावर-प्रकाशावर-त्यांच्यातून निघणाऱ्या विविध तरंगांवर अवलंबून असतात.\nकालमानाच्या होणाऱ्या बदलामुळे या वर्षीच्या गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या संवत्सराचे नाव आहे ‘शार्वरी संवत्सर’. शार्वरी संवत्सर याचा अर्थ अंधारे वर्ष असा होतो, कारण शार्वरी शब्दाचा अर्थ आहे रात्र आणि रात्र अंधारी असते. रात्री सूर्यप्रकाश मिळत नाही, तर फक्‍त चंद्राकडून येणारा प्रकाश, तोही तिथीनुसार कमी जास्त प्रमाणात मिळतो. सूर्यप्रकाश कमी आला की रोगराई वाढते. हे सर्व भारतीय संस्कृतीत समजावलेले आहे. या वर्षीची सुरुवात संकटांनी होते आहे असे दिसते आहे. हे संकट का आले याचा विचार करायलाही वेळ नाही, पण या संकटाचा सामना कसा करावा याचा विचार मात्र करावा लागेल. तसे पाहिले तर आज मनुष्यमात्र सर्व जगतामध्ये येणाऱ्या संकटाच्या चाहुलीवर लक्ष ठेवून त्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झालेला आहे. केवळ शारीरिक अनारोग्य किंवा एखादे भौतिक संकट समोर येणे म्हणजेच संकट नव्हे. मनस्वास्थ्य बिघडणे, आत्मशांती हरवणे तसेच इतर अनेक गोष्टींचा समावेश संकटात असतो. गेल्या काही वर्षांत मनुष्याला आरोग्याची जाणीव झालेली दिसते, त्यादृष्टीने अनेक ठिकाणी व्यायामशाळा निघालेल्या दिसतात, प्रत्येक जण ताकद वाढेल असे चांगले अन्न खाण्याच्या प्रयत्नात आहे असे आपण पाहतो. अन्नाने शरीर तयार होते म्हणून शरीर व चैतन्य यांना एकत्र धारण करण्यासाठी उपचार हा प्रथम वैयक्‍तिक धर्म. शारीरिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्नात असताना मानसिक स्वास्थ्यासाठी लागणाऱ्या श्रद्धेची जोपासना करणे, आत्मशांतीसाठी त्याग करणे, गरजूंना मदत करणे, इतरांना सामावून घेणे या गोष्टींकडे दुर्लक्ष झालेले आहे. सुखी जीवनाच्या शोधात असताना या गोष्टींचाही विचार करावा असे वाटते.\nहे संवत्सर रात्रीसारखे काळे वर्ष आहे, असे म्हणताना वेगळी अशी भीती वाटण्याचे कारण नाही. भीतीवर मात करण्यासाठी धैर्य, श्रद्धा, भक्‍ती मिळविणे आवश्‍यक आहे. मनुष्य नुसते जगण्यासाठी जन्माला आलेला नसतो, तर त्याचा जन्म उत्कर्ष साधण्यासाठी असतो. उत्कर्ष नेहमी ऊर्ध्वगामी असतो. गुढी उभारणे व नवीन वर्षाची ध्येये-धोरणे ठरवून उत्कर्षाकडे जाण्याचे मार्गदर्शन मिळविण्यासाठीचा उत्सव-उपचार करण्याने नवीन वर्षांची सुरुवात होते.\nआयुर्वेदात हाडे व सांगाडा मजबूत ठेवण्यासाठी वंशलोचन (बांबूच्या पोकळीत सापडणारे द्रव्य) योजलेले आहे. बांबूसारखा नुसता कडकपणा शरीराला असणे चांगले नाही. कडकपणाच्या बरोबरीने सौंदर्य, कोमलता व आकर्षकता असण���ही आवश्‍यक असते. म्हणून निसर्गाने मज्जा, मांस, मेद या तीन धातूंची योजना केलेली आहे. माणसाची त्वचा तेजःपुंज, तुकतुकीत, वेगवेगळ्या रंगांची असते. त्याचे प्रतीक म्हणून बांबूभोवती रेशमी वस्त्र गुंडाळलेले असते. बांबूच्या टोकावर ठेवलेला घट आत्मसमाधान, आनंद, आत्मशांती जेथे घेता येते अशा मस्तकाचे प्रतीक असतो. व्यक्‍तिमत्व आदरणीय असावे म्हणून त्याला माळा (साखरेची फुले व गाठी) घातलेल्या असतात. माळा नुसते कर्तृत्व दाखविणारी आहे असे नव्हे, तर माणसाच्या वागणुकीतील प्रेम, गोडवा या माळेने सूचित केलेला असतो. यातून मनुष्य प्रतिकाची एक गुढी तयार होते. गुढी उंच असून आकाशाकडे झेपावी या उद्देशाने घराच्या उंच भागावर बांधलेली असते, किंवा गुढी मिरवणुकीत नाचवत घेऊन जाण्याची पद्धत असते. असे करताना रेशमी वस्त्राचा ध्वज फडफडत राहतो, जणू चारी दिशेला माणसाच्या कर्तृत्वाचा सुगंध पसरत असतो. मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी त्याच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत पूर्वीच्या विचारवंतांनी, विशेषतः भारतीय संस्कृतीने गुढी उभारण्याची योजना केली. त्यामध्ये त्याला स्वतःच्या आरोग्यवान भौतिक शरीराची रचना समजावली व तसे शरीर ठेवण्यासाठी प्रेरणा दिली.\nअसे नेहमी म्हटले जाते की, भारतीय संस्कृती हा पूर्णतया एक उपचार आहे. त्या उपचाराने मनुष्याला आयुष्यात, आरोग्य, ऐश्वर्य, आत्मसमाधान, तेज प्राप्त व्हावे अशी योजना आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत चतुर्विध पुरुषार्थाची कल्पना केलेली आहे.\nभारतीय संस्कृतीतील सणवार हे उपचार आहेत, परंतु आज बहुतांशी सणवार खाण्या-पिण्यात अडकलेले दिसत आहेत. गुढीपाडवा म्हटला की श्रीखंड, होळी म्हटली की पुरणपोळी खाऊन सण साजरे केले जातात असे दिसते. परंतु त्या त्या सणाच्या संस्काराची प्रेरणा घेऊन मनाचे, आजूबाजूला असणारी झाडे-झुडपे, पशू-पक्षी, आपल्या भोवताली असलेली पंचतत्त्वे यांचे उदात्तीकरण व्हावे व आपल्याला या सर्वांच्या बरोबरीने राहता यावे अशी योजना सणांमागे असते. सर्वांनी सुखासमाधानाने राहायचे असते. कुणाचा द्वेष न करणे, एकमेकांचा आदर करणे, अपराध वा चुका झाल्या असतील तर क्षमा करणे, ज्याच्याजवळ जे नाही त्याला त्याचे दान देणे असे वागण्याने समाधान मिळू शकते व यातून मिळालेले समाधान अवर्णनीय असते. असे समाधान मिळणे हे एक आरोग्याचे लक्षण आहे. असे समाधान मिळण्याची योजना भारतीय संस्कृतीत केलेली असते.\nमाणसाने कायम ताठ मानेने जगावे, वर पाहावे, चारीही पुरुषार्थांची उपासना करावी यादृष्टीने नवसंवत्सराची-गुढीपाडव्याची योजना केलेली आहे. आज संकल्प केला व संस्कारांची सुरुवात केली तर या शार्वरी संवत्सरातील अंधाराची काय बिशाद आहे की त्याचा मानवतेस त्रास होईल एकदा का अंतर्ज्योत प्रकटली की सर्व अंधारांचा, शत्रूंचा, रोगांचा नाश होतो.\nभारतीय संस्कृतीचे महत्त्व ओळखून त्यानुसार आचरण ठेवले की सर्व संकटांचा नाश होईल, हेही वर्ष आनंदात जाईल, आपण प्रगतीच्या मार्गावर येऊ. भारतीय संस्कृती महान आहे असे नुसते म्हणत राहायचे नसते तर त्यानुसार आचरण ठेवले तर त्याचा अनुभव येऊन जीवनाचा विकास साधता येईल, आनंद घेता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad", "date_download": "2021-06-17T21:50:57Z", "digest": "sha1:4QZZST2WDUJBYUYK3UZAJQKFFZLHFXXC", "length": 25946, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Positive News in Marathi: Positive Stories in Marathi, Positive Lekh", "raw_content": "\nवीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; शिरगावच्या कुटुंबाला शासनाचा 'आधार'\nकऱ्हाड (सातारा) : शिवारात शेतीचे काम सुरु असताना वीज पडून रुपेश हणमंत यादव (Rupesh Yadav) (वय ३८) या शिरगावच्या (ता. कऱ्हाड) शेतकऱ्याचा (Farmer) जागीच मृत्यू झाला होता. त्यांना शासकीय (Government) मदतीसाठी अहवाल तयार करुन कऱ्हाड तहसील कार्यालयाने (Karad Tehsil Office) शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चार लाखांचा धनादेश तहसीलदार अमरदीप वाक\nकोरोनाकाळात माणुसकीचं दर्शन; मुस्लिम समाजानं जपली सामाजिक बांधिलकी\nरहिमतपूर (सातारा) : सध्या कोरोनाकाळात (Coronavirus) विविध माध्यमातून माणुसकीचे दर्शन घडताना दिसत आहे. रहिमतपुरातील मुस्लिम समाज व खिदमत\nपोटापाण्यासाठी मैलोनमैल भटकणाऱ्या 50 कुटुंबांना तहसीलदारांचा 'आधार'\nकऱ्हाड (सातारा) : पोटापाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी मैलोनमैल पायपीट करुन एका समाजातील लोक वाठार (ता. कऱ्हाड) येथे 20 वर्षांपासून वास्तव्य\n'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा देगावला मदतीचा हात; 'टॉप गियर'ने जपली सामाजिक बांधिलकी\nअंगापूर (सातारा) : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार (Art of Living Family), टॉप गियर ट्रान्समिशन व देगाव ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने देगाव\nतळबीडचा कक्ष ठरतोय रुग्णांचा आधार, 'आरोग्य'कडून गोरगरीबांवर मोफत उपचार\nव���ागाव (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत तळबीडमध्ये रुग्णांची संख्या वाढून ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. ग्रामस्था\nGood News : कोरोना रुग्णांसाठी 'माणदेशी'चा श्वास; गरजूंसाठी मदतीचा हात\nम्हसवड (सातारा) : राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेची सध्याची परिस्थिती पाहून कोविड रुग्णांना ऑक्‍सिजनची नितांत गरज पाहता\nनिराधार, कष्टकऱ्यांसाठी 'आई'चा आधार, भुकेल्यांसाठी भरविला जातोय मायेनं 'आहार'\nभुईंज (सातारा) : अमृतवाडीतील (ता. वाई) आई प्रतिष्ठानचे (Aai Pratishthan) शिलेदार आणि परिसरातील युवक एकत्र येऊन अन्नदात्याची भूमिका पार\nऑक्सिजन प्लांटला 'यशवंत'ची संजीवनी; सातारा, सांगलीत 1250 लिटरची निर्मिती\nकऱ्हाड (सातारा) : कोरोना संकटकाळात (Coronavirus) ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी या आवश्यक असलेल्या यंत्रणेला यशवंत बॅंकेने (Yashwant Bank) दोन कोटींचे सहकार्य केले आहे. त्याव्दारे सातारा व सांगलीतील दोन प्लॅन्टमध्ये पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती व वितरणाचे काम\n'जनकल्याण'ने जपली सामाजिक बांधिलकी; 'पंतप्रधान-मुख्यमंत्री साहाय्यता'ला दिला भरघोस निधी\nकऱ्हाड (सातारा) : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने (Janakalyan Corporation) पंतप्रधान साहाय्यता निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधीस प्रत्येकी पाच लाख असा दहा लाखांचे आर्थिक साहाय्य केले. उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे तो धनादेश हस्तांतरित करण्यात आला. (Janakalyan Corporation Donated\nसक्सेस स्टोरी : सेंद्रिय शेतीतून उभा केला व्यवसाय\nराजशेखर रेड्डी सीलम यांच्या वडिलांना १९९९ मध्ये कर्करोग झाला. यामुळे दुःखी असल्याने राजशेखर यांनी वडिलांच्या कर्करोगाचे कारण शोधण्याकडे लक्ष देण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांना असे कळले, की यामागील एक कारण म्हणजे भेसळयुक्त पदार्थ खाणे, हे आहे. शेतीतील अभ्यासावर पदवी मिळविलेल्या राजशेखर यांना\n'मदत पी.एच.सी' उपक्रमातून लाखाेंची औषधे, सॅनिटायझर मिळाले\nदहिवडी (जि. सातारा) : घेणारा हात विश्वासार्ह असला तर देणारे हजार हात पुढे येतात. याची प्रचिती प्राथमिक आरोग्य केंद्र मलवडीच्या (Malvdi) कर्मचाऱ्यांना आली. माण तालुका येथे युवकांनी 'मदत PHC' या केलेल्या आवाहनाला दानशूर व्यक्तींनी भरभरुन साथ दिल्याने मलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला (prim\nआता आशासेविकांची रुग्णांवर राहणार 24 तास नजर; शेनवडीत विलगीकरण कक्षाची निर्मिती\nपुसेसावळी : शेनवडी (ता. खटाव) गावात वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावातील युवकांनी विलगीकरण कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षात 22 रुग्णांची सोय होईल, अशा प्रकारे सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन ऑक्‍सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. पुरुष व महिला रुग्णांसाठी वेगवेगळ्या सुविधाही क\nकोविड सेंटरला 'आम्ही म्हसवडकर'चा आधार, रुग्णांवर होणार मोफत उपचार\nम्हसवड (सातारा) : बंगळूर येथील ओम चॅरिटी इंडिया फाउंडेशनच्या वतीने अडीच लाख रुपये किमतीची औषधे \"आम्ही म्हसवडकर\" ग्रुपच्या वतीने (Amhi Mhaswadkar Group) लोकवर्गणीतून येथे चालविण्यात आलेल्या कोविड सेंटरला देण्यात आली. (Distribution Of Medicines To Covid Center On Behalf Of Amhi Mhaswadkar Gr\nपुण्याच्या आपत्ती निवारण ट्रस्टचा म्हसवडच्या आरोग्य केंद्राला मदतीचा हात\nम्हसवड (सातारा) : आम्ही म्हसवडकर ग्रुपने लोकसहभागातून सुरू केलेल्या येथील कोविड केअर सेंटरसाठी पुण्यातील भारती विद्यापीठातील \"डॉ. पतंगराव कदम (Dr. Patangrao Kadam) आपत्ती निवारण ट्रस्ट'मधून सहा लाख 66 हजार रुपये किमतीच्या वैद्यकीय साधनांची मदत भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मित\n लंडनस्थित जावई भारताच्या मदतीला; Oxygen साठी दिली तब्बल दहा लाखांची मदत\nकऱ्हाड (सातारा) : कऱ्हाडचे व्यापारी अनिल शहा यांच्या लंडनस्थित (London) जावयाने भारतातील अक्षयपात्र संस्थेस ऑक्‍सिजन (Oxygen) निर्मितीसाठी दहा लाखांची देणगी दिली आहे. डॉ. अक्षय व नमिता जैन यांच्या औदार्याचे शहरात कौतुक होत आहे. (One Million Rupees For Oxygen From Akshay Jain Of London Sata\nकोरोनाच्या साथीत गरज पडेल, तिथे 'माणदेशी'कडून मदत करू; प्रभात सिन्हांचे आश्वासन\nम्हसवड (सातारा) : माण देशी फाउंडेशन व सिप्ला कंपनी यांच्यामार्फत नंदकुमार लिंगे यांच्या स्मरणार्थ फिलिप्स कंपनीचा व्हेंटिलेटर सातारा येथील अजिंक्‍यतारा हॉस्पिटलमध्ये देण्यात आला. या वेळी माण देशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, अजिंक्‍यतारा हॉस्पिटलचे डॉ. सचिन गुरव, कच्छी कन्ट्रक्‍शनचे ह\nसक्सेस स्टोरी : कोरोनाकाळात उभा केला अडीच कोटींचा व्यवसाय\nगेल्या वर्षी कोरोनाकाळात अर्थव्यवस्था जवळपास कोलमडलीच होती. याचा परिणाम अनेक व्यवसायांवर झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपातही करण्यात आली. अशा वेळी कोणीतरी नवा व्यवसाय उभा करू पाहात होते, त��या व्यवसायाचे नाव म्हणजे ‘कन्फेट्टी गिफ्ट्स’सौम्या काब्रा या २३ वर्षीय तरूणीने हा व्यवस\nअभियंता तरुणीकडून गरजूंना स्वखर्चाने मोफत जेवण\nपुणे - एक नव्हे दोन नव्हे तर तिने गेल्या तीन आठवड्यात जेवणाचे तब्बल पाच हजार डबे मोफत पुरविले आहेत. अर्थात तिच्यासाठी हा आकड्यांचा खेळ नसून गरजूंपर्यंत योग्यवेळी सकस आहार पोचणे हा उद्देश आहे. या अवलिया तरुणीचे नाव आहे आकांक्षा सादेकर.आकांक्षा मूळची पुण्याची असली तरी तिचे शिक्षण स्कॉटलंडमध्\nसंकट काळातून बाहेर पडण्यासाठी कऱ्हाडातील 300 युवकांचे याेगदान\nकऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना काळात रक्ताची गरज असून, महावीर जयंतीनिमित्त येथे आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात केवळ तीन तासांत 300 जणांनी रक्तदान केले. श्री संभवनाथ महाराज ट्रस्ट व श्री संभवजीन संगीत मंडळातर्फे शिबिराचे आयोजन केले होते. शहरात महावीर जयंतीनिमित्त बाबूभाई शहा सांस्कृतिक भवनात शि\n‘वंचितांची शाळा’; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणाची अनोखी समाजसेवा\nनवरा रिक्षा चालवतो, तर पत्नी लोकांना जेवणाचे डबे पुरवते. वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी हवा तसा वेळ मिळावा, म्हणून या दोघांनी आपापल्या नोकऱ्या सोडल्या. सोलापुरातील अनु व प्रसाद मोहिते या जोडप्याने भिक्षेकरी व स्थलांतरित मुलांसाठी‘प्रार्थना बालग्राम’उभं केलं आहे. विशेष म्हणजे प्रसाद हे आत्\nविशेष मुलांसाठी \"इनरव्हील'तर्फे 18 बूट; पालकांत समाधान\nसातारा : इनरव्हील क्‍लबच्या वतीने सातारा जिल्ह्यातील क्‍लब फूट अर्थात विशेष मुलांसाठी 18 बूट नुकतेच भेट देऊन संबंधित छोट्या छोट्या बालकांचे पाय सरळ करण्यात योगदान दिले. त्यामुळे विशेष मुलांच्या पालकांत समाधान व्यक्त होत आहे.\nजिवलग मित्रासाठी एकवटले मैत्रीचे जग; 'Whatsapp'च्या माध्यमातून गोळा केला तब्बल अडीच लाखांचा निधी\nनागठाणे (जि. सातारा) : श्रीराम रणसिंग यांच्या निधनाला आता 15 दिवस होतील. ते आपल्यात नाहीत यावर आजही त्यांच्या मित्र परिवाराचा विश्वास बसत नाही. त्यांच्या आठवणीचा गंध अजूनही सर्वत्र दरवळताना दिसतो. आपल्या या लाडक्‍या मित्राच्या कुटुंबीयांसाठी \"व्हॉट्‌सऍप'च्या केवळ एका पोस्टमधून आठवडाभर\n गावागावांत गुंठाभर जमिनीसाठी होतात वाद, इथं चव्हाण कुटुंबीयांनी आरोग्य केंद्रासाठी दिली जमिन 'दान'\nवाई (जि. सातारा) : कणूर (ता. वाई) येथील गंगाधर नाना चव्हाण यांनी स्वमालकीची चार गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याने गावातील प्रलंबित प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे कणूर, नागेवाडी, दरेवाडी परिसरातील सुमारे तीन हजार ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. गंगाधर\nPostive Story : पुणे-गडचिरोली मदतीचा ‘मॉडर्न’ सेतू\nपुणे : आपल्याही ‘व्हॉटस्‌अॅप’वर शाळेचे, महाविद्यालयातील असे असंख्य ग्रुप असतात. अशा ग्रुपमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगतात. अहो, पण अशाच ग्रुपमधील गप्पांमधून कोसो दूर असणाऱ्या एखाद्या निराधाराला निवाऱ्यांचा आधार मिळालं तर आश्चर्य वाटतंय ना अहो, पण हे प्रत्यक्षात घडलंय. शिव\n सासपडेच्या शिक्षकाने सापडलेल्या मोबाईलसह रोख रक्कम केली परत\nनागठाणे (जि. सातारा) : प्रामाणिकपणाचे दर्शन घडविताना एका शिक्षकाने सापडलेल्या दोन मोबाईलसह रोख रक्कम संबंधितास परत केली. या कृतीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.\n खोजेवाडीत झाडांना पाणी घालून 'होळी'; अभिनेते सयाजी शिंदेंकडून युवकांचे कौतुक\nनागठाणे (जि. सातारा) : 'हरित खोजेवाडी' प्रकल्पाला यशस्वीतेचे बळ देताना गावातील युवकांनी झाडांना पाणी देत होळी साजरी केली. तरुणाईकडून साकारल्या जात असलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.\nआत्महत्याग्रस्त दांपत्याच्या कुटुंबाला मदत; मेढ्यातील कातकरी कुटुंबातील मुलांना दिलासा\nकेळघर (जि. सातारा) : मेढ्यात आठ दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या कातकरी समाजातील दांपत्याच्या उघड्यावर पडलेल्या मुलांसह कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्वारी, गहू, कट्टा, तेल, मीठ, चटणी असे जीवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sports-and-youth-welfare-minister-sunil-kedar-success-in-launching-district-wise-khelo-india-center-kic-in-the-states-minister-sunil-kedar-nrat-135281/", "date_download": "2021-06-17T21:35:00Z", "digest": "sha1:DZYO32IT5QJWSOZZOP4MG6MTU4ES7OB2", "length": 14583, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sports and Youth Welfare Minister Sunil Kedar success in launching District wise Khelo India Center KIC in the states Minister Sunil Kedar nrat | क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पाठपुराव्याने राज्यांत जिल्हावार खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्यात यश -- मंत्री सुनील केदार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमुंबईक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पाठपुराव्याने राज्यांत जिल्हावार खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्यात यश — मंत्री सुनील केदार\nक्रीडा व युवक कल्याण मंत्री (Sports and Youth Welfare Minister) सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट घेवून राज्यात जिल्हावार खेलो इंडिया सेंटर (Khelo India Center) (केआयसी) (KIC) सुरु करण्याची मागणी केली होती.त्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच केदार यांनी नवी दिल्ली (New Delhi) येथे केंद्रीय क्रीड़ा मंत्री किरेन रिजिजू (Union Sports Minister Kiren Rijiju) यांचेशी भेटून महाराष्ट्रातील क्रीड़ा धोरण व आंतरराष्ट्रीय क्रीड़ा विद्यापीठाबाबत (International Sports University) चर्चा केली होती.\nमुंबई (Mumbai). क्रीडा व युवक कल्याण मंत्री (Sports and Youth Welfare Minister) सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट घेवून राज्यात जिल्हावार खेलो इंडिया सेंटर (Khelo India Center) (केआयसी) (KIC) सुरु करण्याची मागणी केली होती.त्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच केदार यांनी नवी दिल्ली (New Delhi) येथे केंद्रीय क्रीड़ा मंत्री किरेन रिजिजू (Union Sports Minister Kiren Rijiju) यांचेशी भेटून महाराष्ट्रातील क्रीड़ा धोरण व आंतरराष्ट्रीय क्रीड़ा विद्यापीठाबाबत (International Sports University) चर्चा केली होती.\nकेदार म्हणाले, देशभरात तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत, त्यानुसार देशातील प्रत��येक जिल्ह्यात किमान एक खेलो इंडिया सेंटर मान्य करण्यात येणार आहे, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1000 नवीन खेलो इंडिया सेंटर उघडण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या या मोठ्या योजनेत महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी सर्वच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ३६ खेलो इंडिया सेंटर स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून रु.३.६० कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.\nकेंद्र व राज्य शासनाने एकमेकांच्या सहकार्याने, राज्यातील व देशातील तळागाळातील खेळाडूंना उत्तमोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा खेलो इंडिया सेंटर उभारणीचा उद्देश आहे. त्याद्वारेच लहान वयातील प्रतिभावान खेळाडूंना या योजनेतून चांगले प्रशिक्षक आणि उपकरणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, मला खात्री आहे की, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करण्यासाठी ही केंद्रे सहाय्यभूत ठरणार आहेत. राज्यात जास्तीत खेलो इंडिया अंतर्गत अधिक सेंटर्स सुरु करुन खेळाडूंना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/grandpa-beat-his-wife-water-14013", "date_download": "2021-06-17T20:35:10Z", "digest": "sha1:UYYYPKBIOY7WEEMNTQXKS5JNWH2CLWIO", "length": 11213, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बापरे ! बुवाने केली आजीला बेदम मारहाण.. वाचा सविस्तर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n बुवाने केली आजीला बेदम मारहाण.. वाचा सविस्तर\n बुवाने केली आजीला बेदम मारहाण.. वाचा सविस्तर\nसोमवार, 7 जून 2021\nएक व्हिडीओ कल्याण द्वारली गावच्या हद्दीतला सोशल मीडियावर तुफान पसरत आहे. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका ८५ वृद्धाने आपल्या ८० वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचं चित्र दिसत आहे.\nकल्याण : एक व्हिडीओ Video कल्याण द्वारली गावच्या हद्दीतला सोशल मीडियावर तुफान पसरत आहे. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका ८५ वृद्धाने आपल्या ८० वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचं चित्र दिसत आहे. Grandpa beat grandmother for water\nकल्याण Kalyan मलंगगड जवळील द्वारली गावच्या हद्दीमध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओ मधल्या मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव गजानन चिकणकर असे आहे. या दृश्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nयवतमाळ येथे जिम उघडल्याने फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण..\nहिल लाईन पोलिसांनी संबंधित कुटुंबाला समज दिली असून, या संपूर्ण घटनेचा तपास चालू आहे. परंतु यासंदर्भात पोलिसांनी Police स्पष्ट्पणे बोलण्यास यावेळी नकार दिला आहे.\nव्हिडीओ मध्ये वृद्ध पती मारहाण करत असताना, वृद्ध महिला त्याला हात पसरून मारू नका अशी विनंती करताना दिसत आहे. मात्र बुवा तिचे काही ऐकत नाही.\n31 मे रोजी ही घटना घडली आहे, त्यांच्या नातवाने हा व्हिडिओ बनवला होता. पोलिसांनी माहिती दिली कि, गजानन बुवा चिकणकर सध्या आळंदीला गेले आहेत. पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल होताच घटनास्थळी धाव घेतली.\nकल्याण सोशल मीडिया पत्नी wife video यवतमाळ yavatmal police घटना incidents व्हिडिओ\nशिष्यवृत्ती योजनेचे धक्कादायक वास्तव \nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य (समाजकल्याण) विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या...\nअंबरनाथ राज्य महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात\nमुंबई : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या...\nमंदिरात चोरी केल्यानंतर चोरटे तासाभरात पोलिसांच्या जाळयात\nकल्याण : कल्याण Kalyan पूर्वेतील चक्की नाका परिसरात दोन चोरट्यांनी Thieves...\nअरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले...\nमुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी...\nपिंपरी - चिंचवड महापालिकेचा लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना मोठा...\nपिंपरी - चिंचवड : शहरातील शेकडो अंध कुटुंबियांच्या उदरनिर्वाहची व्यवस्था करत,...\nके सी पाडवी यांनी जाणून घेतल्या नर्मदा काठावरील नागरिकांच्या समस्या\nनंदुरबार - नर्मदा काठावरील मनिबेली चिमलखेडी हे महाराष्ट्रातील पहिल्या विधानसभा...\n तुमच्या आजूबाजूला असू शकतो लुटारुंचा घोळका\nमुंबई - मुंबईत Mumbai एका अशा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. जी लोकांना दिवसा ढवळ्या लुटत...\nउद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी दाखल\nवृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित...\nआजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद\nमुंबई : राज्यात कोरोनाला Corona रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध...\nशीळ रोडच्या काँक्रिटीकरणात भ्रष्टाचार; आमदार राजू पाटील यांचा आरोप\nडोंबिवली: कल्याण शीळ रस्त्याचे कॉक्रीटीकरणाचे गेल्या काही महिन्यांपासून काम सुरु आहे...\nकल्याण पूर्वेत तृतीय पंथीयांसाठी आश्रम सुरु\nकल्याण - कल्याण पूर्व Kalyan East येथील द्वारली परिसरात तृतीय पंथियांसाठी...\nरेल्वे प्रवासासाठी मुंबई महापालिकेचे बोगस आयकार्ड बनवणे आले अंगलट \nकल्याण : कोरोना Corona काळात लॉकडाऊन Lockdown मुळे बेरोजगार झालेल्या तरुणाला एक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/shop-finally-opened-ulhasnagar%C2%A0-13744", "date_download": "2021-06-17T19:49:08Z", "digest": "sha1:WDXTSGZP5BZNB3IWFNE2HQ6XRDVIZNVC", "length": 11683, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "व्यापारी शहर उल्हासनगरात अखेर दुकानं उघडली... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब क���ा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यापारी शहर उल्हासनगरात अखेर दुकानं उघडली...\nव्यापारी शहर उल्हासनगरात अखेर दुकानं उघडली...\nबुधवार, 2 जून 2021\nउल्हासनगर : व्यापारी शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात अखेर सर्व दुकाने सुरू झाली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नव्या आदेशांनुसार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत ही दुकाने आता सुरू राहणार आहेत. मात्र, व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी ही वेळ सोयीस्कर नसून ही वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी करण्याची मागणी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनी केली आहे.\nउल्हासनगर : व्यापारी शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगर Ulhasnagar शहरात अखेर सर्व दुकाने सुरू झाली आहे. ठाण्याच्या Thane जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नव्या आदेशांनुसार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत ही दुकाने आता सुरू राहणार आहेत. The shop finally opened in Ulhasnagar\nमात्र, व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी ही वेळ सोयीस्कर नसून ही वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी करण्याची मागणी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनी केली आहे. उल्हासनगर शहरात City जीन्स, साड्या, कपडे तसेच फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, बेकरी प्रोडक्टस यांची मोठी बाजारपेठ असून शहरात अनेक गोष्टींची निर्मितीही केली जाते.\nMaharashtra: कोरोना रुग्णांसाठी दिलासा; उपचारासाठी नवे दर जाहीर\nलॉकडाऊनमुळे Lockdown सतत धावणारं हे शहर काही दिवसांपासून ओस पडल्याचे चित्र होतं. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळपासून दुकानं उघडण्याची परवानगी दिल्यानंतर उल्हासनगरात पुन्हा एकदा गजबज सुरू झाली आहे. The shop finally opened in Ulhasnagar\nयावेळी दुकानं उघडण्याचा आनंद असला, तरी सकाळी ७ ते २ ही वेळ व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी सोयीस्कर नसून ही वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी करण्याची मागणी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी केली आहे. व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी कोरोनाचे Corona नियम पाळण्याचं आवाहन करतानाच व्यापाऱ्यांचं प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी सुद्धा चक्रवर्ती यांनी केली आहे.\nवाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे 'भजी' वाटप आंदोलन\nयवतमाळ : मागील जवळपास दीड वर्षांपासून कोर���ना Corona महामारी व त्या अनुषंगाने...\nभारत-इस्त्राईलचे संबंध कसे असतील ; नवीन पंतप्रधान नेफ्ताली बेन्नेट...\nजेरुसलेम: इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीबाबत पाकिस्तान झुकला...\nवृत्तसंस्था : पाकिस्तानी Pakistan संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील...\nअर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी; कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 17...\nनवी दिल्ली: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे (Corona Second Wave) कमकुवत झालेल्या...\nधुळे - धुळे जिल्ह्यामध्ये Dhule district अनलॉक unlock केल्यानंतर...\nदूषित पाण्यामुळे अनेकांनी गाठले दवाखाने..\nपरभणी : जिंतूर Jintur नगरपालिका प्रशासनामुळे Administration शहरातील...\n तुमच्या आजूबाजूला असू शकतो लुटारुंचा घोळका\nमुंबई - मुंबईत Mumbai एका अशा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. जी लोकांना दिवसा ढवळ्या लुटत...\nपाकिस्तान भारतासोबत चर्चेला तयार; इम्रान खान यांनी ठेवली 'अट'\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एका अटीवर भारताशी (India) चर्चा...\nसोलापूर जिल्ह्यात टाळेबंदीमुळे व्यापारीवर्ग अस्वस्थ...\nसोलापूर : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर सोलापूर Solapur जिल्ह्यातील लॉकडाऊन येत्या...\nलॉकडाउनच्या विरोधात सोलापूर महापालिकेसमोर व्यापाऱ्यांचे आंदोलन...\nसोलापुर : सोलापूर Solapur शहरात लॉकडाऊनच्या Lockdown विरोधात व्यापाऱ्यांनी उपोषणाला...\nपुलवामात सुरक्षा दलाकडून स्फोटकांचा साठा जप्त\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या Jammu Kashmir पुलवामा Pulwama जिल्ह्यात सुरक्षा दलाने...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/monsoon-update-imd-officer-k-s-hosalikar-said-monsoon-will-reach-at-maharashtra-within-next-two-or-three-days-469872.html", "date_download": "2021-06-17T20:27:26Z", "digest": "sha1:RUOJZC7HZEH5DGSTRQXYT4TMXPPCKZ6E", "length": 18501, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमान्सूनची महाराष्ट्राकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता\nमहाराष्ट्रासाठी चांगली बातमी असून पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. (Monsoon Update IMD Maharashtra )\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: महाराष्ट्रासाठी चांगली बातमी असून पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. पुढील पुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये व आणखी काही भागांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Monsoon Update IMD officer K S Hosalikar said Monsoon will reach at Maharashtra within next two or three days)\nभारतीय हवामान विभागाची माहिती शेअर करत के.एस.होसाळीकर यांनी मान्सून कुठे पोहोचला आहे हे सांगितलंय. मान्सून पुढे सरकत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकत असून लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भाग आण तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला असल्याचं त्यांनी सांगितलं.\nपुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये वआणखी काही\nदोन तीन दिवसात कोकण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस\nपुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे.\nपुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता\nठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्या मध्ये जोरदार असण्याची शक्यता .\nमान्सून सरासरीच्या 101 टक्के बरसणार\nभारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं\nकोणत्��ा विभागात किती पाऊस पडणार\nभारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.\nWeather Alert Monsoon prediction : विदर्भात 100 टक्के, मराठवाड्यात 98 टक्के, यंदा कोणत्या विभागात किती पाऊस\nWeather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार\nकेरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात हवामान विभागाचे नेमके निकष काय\n12 आमदारांचा विषय हायकोर्टात, खुर्ची प्रेम सोडा; सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना चिमटा\nपुढील 2-4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात, 8 लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता : टास्कफोर्स\nमहाराष्ट्र 7 hours ago\nBreaking | रेवदांडाच्या समुद्रात बार्ज बुडाला, 15 खलाशांना वाचवण्यात यश\nपरवडणारी घरांची नियमावली अधिक सुटसुटीत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेचा महत्त्वाचा निर्णय\nमहाराष्ट्र 9 hours ago\nWeather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nPimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश\nगतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले\nअन्य जिल्हे2 hours ago\nगावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा लस प्रभावी आहे का लस प्रभावी आहे का\nDr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज\nलोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास\nमर��ठी न्यूज़ Top 9\nमराठा आंदोलकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, समन्वयासाठी समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\n16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nसंभाजीराजे छत्रपतीच्या 7 मागण्या, प्रत्येक मागणीवर सरकारनं कुठला शब्द दिला\nमूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात फक्त 37 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/indias-vaccine-shortage-will-last-months-biggest-manufacturer-warns-adar-poonawalla-serum-covishield/", "date_download": "2021-06-17T20:58:57Z", "digest": "sha1:XW7BAL7MUFKSZUA354K25ANRNJQQLY4L", "length": 11799, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "लस निर्मितीबाबत Serum चे CEO पुनावालांचे स्पष्टीकरण, म्हणाले - 'पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता' - बहुजननामा", "raw_content": "\nलस निर्मितीबाबत Serum चे CEO पुनावालांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता’\nबहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच लस हाच कोरोनावरील उपाय असल्याचे म्हटले जात असून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यानंतर आता 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत आहे. परंतु सध्या पुढील काही महिने लसींची कमतरता भासू शकते, असे मत कोविशिल्ड लसीची निर्मिती करणा-या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी व्यक्त केले आहे. 10 कोटी लसी उत्पादन करण्याची क्षमता जुलै महिन्यापूर्वी वाढू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.\nपुनावाला यांनी फायनॅन्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, सध्या देशात महिन्याला 6 ते 7 कोटी लसींची निर्मिती होत आहे. यापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्याने क्षमतेचा विस्तार केला नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लसींची कमतरता जुलै महिन्यापर्यंत भासणार असल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे कोणतीही ऑर्डर नव्हती. आम्हाला वर्षाला 100 कोटीपेक्षा अधिक डोस उत्पादन करण्याची गरज भासेल असे वाटले नव्हते. तसेच जानेवारीत दुसरी लाट येईल, असे वाटत नव्हते. प्रत्येकाला कोरोना संपुष्टात आल्याचे वाटत होते, असे ते म्हणाले. आपल्या कंपनीचा बचाव करताना पूनावाला यांनी लसीच्या कमतरतेबाबत राजकीय लोकांकडून आणि टीकाकारांकडून सीरम इन्स्टिट्यूटला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे यापूर्वी कोणताही आदेश नव्हता. तसेच वर्षाला 100 कोटी लसींच्या डोसच उत्पादन करावे लागेल, असे आम्हाला वाटले नव्हते, पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे.\nTags: CEO Other PoonawalaCoronaCovishieldSerum Institute of IndiaVaccinationVaccine Productionकोरोनाकोविशिल्डलसी उत्पादनलसीकरणसीईओ अदर पूनावालासीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया\nमंत्री जितेंद्र आव्हाडांचे ट्विट, म्हणाले – ‘…याचा अर्थ प. बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता’\nविमानतळ, भारती विद्यापीठ आणि कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना\nविमानतळ, भारती विद्यापीठ आणि कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्र��रणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nलस निर्मितीबाबत Serum चे CEO पुनावालांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता’\nSushant Singh Rajput Death Anniversary | राष्ट्रवादीचा CBI ला थेट सवाल; म्हणाले – ‘सुशांतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण\nभरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू\nSanjay Raut on Chandrakant Patil | ‘वाघ हा वाघ असतो, त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पहातोय मग बघू’\n मोदी सरकार(Modi Government) देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल\nBurglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद फ्लॅटमधून 3 लाखांचा ऐवज लंपास\nLakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T21:12:52Z", "digest": "sha1:6POQDDHE32LK44APF34E5D2D67YZB5DP", "length": 12453, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "कोलकाता Archives - बहुजननामा", "raw_content": "\nPetrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील 1 लीटरचे दर\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - Petrol Price Today | एक दिवस दिलासा मिळाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) च्या ...\n14 जून रोजी फक्त 303 रुपये गुंतवा आणि करा चांगली ‘कमाई’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोलकातामधील (Kolkata) स्टील उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड हे (Shyam Metalics And Energy ...\n एकाच दिवसात बनाल ‘लखपती’, 14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची ‘सुवर्णसंधी’, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येकाचं स्वप्न असत मोठ्या प्रमाणात पैसे money कमावून लखपती होण्याच आता ती संधी चालून आली ...\nममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला, नंदीग्रामचा दौरा अर्धवट सोडून कोलकातामध्ये परतल्या (व्हिडिओ)\nनंदीग्राम : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. नंदीग्राम ये���े आज (बुधवार) हा हल्ला करण्यात ...\nनंदिग्राममध्ये जखमी झाल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या – ‘माझ्यावर हल्ला झाला’\nनंदिग्राम : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हल्ला ...\nAngioplasty : अँजिओप्लास्टी म्हणजे काय \nबहुजननामा ऑनलाईन टीम - बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स ...\nबंगालमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणात येण्याच्या प्रश्नावर गांगुलीने दिले ‘हे’ उत्तर\nकोलकाता : वृत्त संस्था - बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या राजकीय एंट्रीचा अंदाज वाढला आहे. यावरून ...\nIPL 2021 मधील ‘ही’ असेल सर्वात खास बाब; आजपर्यंत असे नव्हते झाले\nबहुजननामा ऑनलाइन - इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल पुन्हा भारतात परतला आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे युएईमध्ये 2020 चा हंगाम झाला ...\nकोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे\nकोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला मजबूत करण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाताच्या ब्रिगेड ग्राऊंडमध्ये भव्य रॅलीला संबोधित ...\nIPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक\nमुंबई : बहुजननामा ऑनलाइन - इंडियन प्रीमियर लीग 2021 चा थरार 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना चेन्नईत खेळवला ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nPetrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील 1 लीटरचे दर\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…\nUddhav Thackeray and Sharad Pawar | ‘महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद पवारांची इच्छा’\nसलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे दर\n मोदी सरकार(Modi Government) देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/naked/", "date_download": "2021-06-17T21:29:37Z", "digest": "sha1:L3OTNI7YRKFCALULDXGGI2MAFIU27MTX", "length": 9617, "nlines": 123, "source_domain": "bahujannama.com", "title": "Naked Archives - बहुजननामा", "raw_content": "\n नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळले, पोटात होते चार बछडे; महाराष्ट्रातील घटना\nयवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन - वाघाच्या नख्यांना मागणी असल्याने वाघांची शिकार होण्याच्या घटना वाढत आहेत. एका गरोदर वाघिणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक ...\nदुबईत महिलांच्या एका ग्रुपने न्यूड होऊन बाल्कनीत दिली पोझ, व्हिडिओ वायरल झाल्यानंतर विचारूच नका काय झाले…Video\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दुबईत एका बाल्कनीत नग्न (न्यूड) पोझ देणार्‍या महिलांच्या एका ग्रुपला अटक करण्यात आली आहे. या ...\nनदीपात्रात आढळला महिलेचा नग्न मृतदेह, प्रचंड खळबळ\nसांगली : बहुजननामा ऑनलाईन - एका 50 ते 55 वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाट आढळला ...\nPune : सराईत गुन्हेगारांची नंग्या तलवारी घेऊन दहशत, तरूणावर केले सपासप वार, विमाननगर परिसरातील घटना\nबहुजननामा ऑनलाइन टीम - सराईत(Pune) गुन्हेगारांनी विमाननगर येथे हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवत एका तरुणावर सपासप वार करून त्याला ...\n दलित तरुण मंदिरात आला म्हणून, नग्नावस्थेत फिरवलं\nचामराजनगर : वृत्तसंस्था - देशात याआधी मॉब लिंचिंगचे प्रकार घडले असतानाच आता कर्नाटकामध्ये दलित अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळले, पोटात होते चार बछडे; महाराष्ट्रातील घटना\n1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार जाणून घ्या किती खर्च करावा लागेल\nभाजप आमदार नितेश राणेंचा सवाल, म्हणाले – ‘शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांची लिंक हिरेन प्रकरणाशी कशी, वाझेंचा गॉडफादर कलानगरमध्ये आहे काय\nBJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे \npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\n‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी\nPune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dfcsindhu.com/449", "date_download": "2021-06-17T20:31:33Z", "digest": "sha1:SRPUXVUEBVUNKFZV5CLRKFJU6H6QVEQ7", "length": 2824, "nlines": 64, "source_domain": "dfcsindhu.com", "title": "शतकवीर डॉ.प्रशांत मडव यांचे हार्दिक अभिनंदन – Doctors' Fraternity Club, Sindhudurga", "raw_content": "\nशतकवीर डॉ.प्रशांत मडव यांचे हार्दिक अभिनंदन\nडॉ.प्रशांत मडवने यापूर्वी हाफ मॅरेथॉन 7 दिवस सतत धावण्याचे ठरवले आणि पूर्ण केले. आपल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाल्यावर त्याने सांगितले मी रजिस्ट्रेशनचा शतकवीर होणार, आज शंभरावे रजिस्ट्रेशन करून तो आपल्या वेबसाईटसाठी शतकवीर झाला 🙂 . वेबमास्टर टीम तर्फे प्रशांतचे आणि आपणासर्वांचे हार्दिक अभिनंदन\nआपणही लगेच रजिस्ट्रेशन करा रजिस्टर करण्यासाठी येथे क्लीक करा\nस्त्रियांचे आजार व त्यावरील उपाय ; डॉक्टर राजेश नवांगुळ, स्त्रीरोग तज्ञ\nस्त्रियांचे आजार व त्यावरील उपाय ; डॉक्टर राजेश नवांगुळ, स्त्रीरोग तज्ञ\nस्त्रियांचे आजार व त्यावरील उपाय ; डॉक्टर राजेश नवांगुळ, स्त्रीरोग तज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/shira-poli/", "date_download": "2021-06-17T20:02:07Z", "digest": "sha1:IJZ4NTD6VFJ2EWGVAHEXV4YHW2KTGO5L", "length": 5043, "nlines": 62, "source_domain": "janasthan.com", "title": "Shira Poli", "raw_content": "\nसध्याच्या लॉक डाऊन मुळे बाहेरचे गोड पदार्थ तर आपण आत्ता आणत नाहीये. मग करताय ना…. अशी शिरा पोळी (Shira Poli) आणि साजुक तूप अहाहा मजाच मजा. समजा तुमचा शिरा उरला असेल तर तुम्ही त्यात थोडा खवा टाका. आणि अशा पोळ्या पण करु शकतात.\nसाहित्य: 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी साखर, 3 वाटी पाणी आणि दूध,1 वाटी साजूक तूप, काजू बदाम पूड, 2 वाटी कणिक, 1 चमचा मैदा ( हवा असल्यास), तेल, मीठ, पाणी\nकृती :एक ताट घेऊन त्यात कणिक, गरम तेल,मीठ आणि पाणी घ��लून मळून घ्यावे. हवे असल्यास मैदा टाकू शकतात. पण मी पूरणपोळी करताना सुद्धा मैदा वापरत नाही. तरी मऊसूत पोळी होते. एक कढई अथवा पातेले घेऊन त्यात तूप टाकावे. त्यात रवा चांगला लालसर भाजून घ्यावा. नंतर यात पाणी आणि दुधाचे मिश्रण घालावे. त्याला वाफ आली की मग साखर घालावी. असा मऊ शिरा तयार होतो. त्यात तुम्ही काजू बदाम पूड टाकू शकतात. शिरा थंड होण्यासाठी 10 मिनिट ठेऊन दया. शिरा तुम्ही करतात त्याप्रमाणे केला तरी चालेल. कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. शिरा नेहेमीपेक्षा गोड हवा.\nकणकेचा छोटा गोळा घेऊन थोडा लाटून त्यात हा शिरा भरा. पुरणपोळीप्रमाणे भरायचे. मग तो गोळा बंद करून हलक्या हाताने लाटा. जोरात लाटल्यास शिरा बाहेर येऊ शकतो. तवा घेऊन त्यावर हे शिरा पोळी (Shira Poli) टाका. साजूक तुपावर खमंग भाजून घ्या.\nवेळेची गरज ओळखून वागा- अनघा भगरे\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-will-give-impetus-to-redevelopment-of-old-buildings-mla-chandrakant-patil-153902/", "date_download": "2021-06-17T21:14:52Z", "digest": "sha1:QBIJB6Y23FLI7NL5BTTDD4N7QKWY4XG4", "length": 10650, "nlines": 102, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणार- आमदार चंद्रकांत पाटील - MPCNEWS", "raw_content": "\nPune : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणार- आमदार चंद्रकांत पाटील\nPune : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणार- आमदार चंद्रकांत पाटील\nएमपीसीन्यूज – रस्त्याच्या रुंदीकरणाअभावी पुण्यातील अनेक गृहप्रकल्पांचा पुनर्विकास रखडला आहे. हा तिढा सोडवून पुनर्विकासाला चालना देण्याचे माझे वचन आहे. त्याप्रमाणे प्रयत्न करेन, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.\nबांधकाम क्षेत्रातील मंदी आणि कोरोनाचे संकट यावर उदभवलेल्या समस्यांबाबत मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी वेबीनारद्वारे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बो���त होते.\nभाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या वेबीनारचे संयोजन केले. त्यात मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र सावंत, संस्थापक अध्यक्ष एस.आर.कुलकर्णी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घाटे, सचिव संदीप कोलटकर, खजिनदार प्रमोद पाटील आदी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.\nमिलिंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.\nशहरातील सहा मीटरचे रस्ते नऊ मीटरचे करण्यात यावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली. त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बहुतांशी सोसायट्यांनी पुनर्विकासाचा मुद्दा मांडला होता. माझ्या वचननाम्यात मी त्याचा अंतर्भाव केला आणि त्यालाच अनुसरुन धोरण ठरवत असून महापालिका पदाधिकाऱ्यांशीही बोललो आहे.\nपुणे महापालिकेने शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्याची घोषणा करुन विहीत नमुन्यात नागरिकांकडून प्रस्ताव मागवावेत. सदर प्रस्ताव ऑनलाइन स्वीकारण्याची तजवीज करावी.\nपुनर्विकास मंजूरीकरता महापालिकेत स्वतंत्र विभाग उघडावा. पूर्णत्त्वाचा दाखला देताना कायदेशीर तरतूद नसूनही वसूल केले जाणारे रस्ते विकास शूल्क बंद करावे, आदी सूचना मांडण्यात आल्या. त्या सोडविण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.\nशहराच्या विकासात बांधकाम व्यावसायिकही हातभार लावतील, असे जितेंद्र सावंत आणि नंदू घाटे यांनी वेबीनार संवादाचा समारोप करताना सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri: औद्योगिकनगरीतील उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु; टाटा मोर्टसमध्येही खबरदारी घेत उत्पादनाला सुरुवात\nIndian Air Force: Tejas MK-1 विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल\nShivdurg Series : शिवदुर्ग मालिका भाग 12 – बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार विशाळगड\nMaratha Morcha Kolhapur Live : मराठा मोर्चाला सुरुवात, संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल\nMumbai Crime News : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nBhosari News : आनंदाची बातमी अखेर वेदीकाला दिले ‘ते’ 16 कोटीचे इंजेक्शन, पालकांना अत्यानंद\nPune News : अर्�� करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी\nBhosari News : घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि पन्नास हजारांची रोकड चोरीला\nChinchwad Crime News : ‘म्युकर मायकोसिस’वरील औषधांची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\nPune News : शहरातील या 10 बड्या रुग्णालयातील शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना बंद\nPune News : दुहेरी हत्याकांड, आईचा मृतदेह सासवडला तर मुलाचा मृतदेह कात्रजच्या घाटात आणि वडीलही बेपत्ता\nPune News : लोणावळा, मुळशी, सिंहगड परिसरात फिरणा-या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pm-news-in-marathi/", "date_download": "2021-06-17T20:43:45Z", "digest": "sha1:5X3DQWJXL4HRW5A7OPMK6GSKOMNGBO7C", "length": 3160, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "pm news in marathi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nSakshi Malik To PM: मी असं कोणतं पदक जिंकून आणू जेणेकरून मला अर्जुन पुरस्काराचा सन्मान मिळेल\nएमपीसी न्यूज - यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, 27 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, 15 खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले. रिओ ऑलिम्पिक…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/02/N6_4Wb.html", "date_download": "2021-06-17T21:23:19Z", "digest": "sha1:JY3RTBWFXX4F2TQMDAWM74D6HRM3YHM2", "length": 8276, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "���ाऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव", "raw_content": "\nHomeसाऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nसाऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nसाऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nसाऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुल ऑफ पॅकेजिंग, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सेंटर तर्फे पॅकेजिंग क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्यासाठी देण्यात येणारे पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संस्थेच्या नेरुळ, नवी मुंबई येथील प्रांगणात शनिवार ८ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आले. यावेळी साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, स्कुल ऑफ पॅकेजिंगचे अध्यक्ष प्रो. पी.व्ही. नारायणन, जागतिक पॅकेजिंग संस्थेचे प्रतिनिधी ए व्ही पी एस चक्रवर्ती , एस आय ई एस चे मानद सचिव एम .व्ही. रामनारायणन आदी उपस्थित होते.\nयावेळी राज्यपाल म्हणाले, पॅकेजिंग ही आता काळाची गरज आहे. व त्यात संधीही विपुल प्रमाणात आहेत.या क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी यांनी नवनवीन प्रयोग आणि संशोधन करून नवीन संकल्पना रुजविण्याची आवश्यकता आहे. वस्तूच्या दर्जापेक्षा त्याचं बाहेरील आवरण किती आकर्षक आहे यावर त्याची विक्री किंवा मागणी ठरू लागली आहे. आकर्षक पॅकेजिंगमुळे वस्तूंची मागणी वाढली आहे. सद्या उत्पादन कंपन्यांमध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असुन पॅकेजिंगमध्ये नवीन प्रयोग करत आपले उत्पादन जास्तीत जास्त दर्जेदार व आकर्षक करण्यावर भर दिला जातो आहे. ही बाब अतिशय कौतुकास्पद बाब आहे. पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सेंटरने नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या क्षेत्रातील संशोधनास चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.\nस्कुल ऑफ पॅकेजिंगचे अध्यक्ष प्रा. पी.व्ही. नारायणन यांनी प्रास्तविक केले. उत्कृष्ट पँकाजिंग साठी विविध क्षेत्रातील ४५ व्यावसायिक कंपन्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/Jl4vW_.html", "date_download": "2021-06-17T21:03:34Z", "digest": "sha1:2AIWOFKEVC7ZSUYBXYFVKNNFPEQ7K7EE", "length": 8290, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "गरजु कलावंताना आर्थिक मदतीचे वाटप", "raw_content": "\nHomeगरजु कलावंताना आर्थिक मदतीचे वाटप\nगरजु कलावंताना आर्थिक मदतीचे वाटप\nआंबेडकरी गरजु कलावंताना आर्थिक मदतीचे वाटप\nकोव्हिड- १९ या भयंकर महामारीच्या आक्रमणामुळे सारा देश हादरला व ना कामधंदा, ना रोजगार, ना कार्यक्रम अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वसामान्य जनतेची त्याचप्रमाणे आंबेडकरी कलावंतांची मोठी कोंडी झाली, अश्या परिस्थितीत त्याना सढळ हस्ते मदतीचा हात पुढे करावा या सामाजिक भावनेतून सम्यक कोकण कला संस्था, महाराष्ट्र (रजि.) आणि बहुजन हितवर्धक कला संस्था (रजि.) यांनी एकत्रित येऊन लॉकडाऊन मुळे बेरोजगार झालेल्या गोरगरीब कलावंताना मदत करण्याचे आव्हान केले, त्या आव्हानास प्रतिसाद देत समाजातील प्रतिष्ठित, मान्यवर व विविध तालुका संघटना प्रमुखांनी अमूल्य असे योगदान देत संस्थेच्या उपक्रमास हातभार लावला,\nसदर मान्यवरांच्या मदतीने जमा झालेला निधी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सन्मानिय आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू आंबेडकरी कलावंताना तालुकानिहाय वर्गवारी करून आर्थिक मदतीच्या स्वरूपात पोच करण्यात आला, सदर उपक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष भगवान साळवी, अध्यक्ष भार्गवदास जाधव, कोकण अध्यक्ष चिंतामण जाधव, महासचिव राजाभाऊ तथा रामदास गमरे, संपर्कप्रमुख मंगेश जाधव, बहुजन हितवर्धक कला संस्थेचे (रजि.) कार्याध्यक्ष विठ्ठलजी तांबे, अध्यक्ष संतोष गमरे, सचिव दिनेश सावंत आणि इतर दोन्ही संस्थेचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले तसेच समाजातील प्रतिष्ठित, मान्यवर व विविध तालुका संघटना प्रमुखांनी संस्थेच्या व गरजू कलावतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बहुमूल्य मदत करत संस्थेस उपकृत केल्याबद्दल सम्यक कोकण कला संस्थेने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी दोन्ही संस्थेच्या वतीने सर्व सन्मानिय महोदयांचे जाहीर आभार प्रकट केले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/chhattisgarh/", "date_download": "2021-06-17T21:02:45Z", "digest": "sha1:A7RQ2H6Q5JIKVZ3RO7D7J6GLBZCQMHTO", "length": 12971, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "chhattisgarh Archives - बहुजननामा", "raw_content": "\n1 जूनपासून सुरू होत आहेत बोर्ड परीक्षा; घरातून परीक्षा देण्याचे ‘हे’ आहेत नि���म, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगढ माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीजीबीएसई) ने राज्यात 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या(12th Board Exam) आयोजनासंबंधी अनेक निर्देश ...\nUnlock India : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून खुला होऊ लागेल देश, आरोग्य मंत्रालयाने दिला सावधगिरीने निर्णय घेण्याचा सल्ला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना संसर्गात वेगाने होत असलेली घसरण आणि बरे होणार्‍या रूग्णांची वाढती संख्या पाहता जूनच्या ...\nकलेक्टर साहेबांची मग्रुरी…रस्त्यावर आपटून फोडला तरूणाचा मोबाइल, थोबाडीतही मारली (Video)\nसूरजपुर : वृत्तसंस्था - छत्तीसगढमधील सूरजपुर जिल्ह्याचे कलेक्टर रणबीर शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. या ...\nपोलिसांनी इशारा करताच दुचाकीस्वाराची उडाली ‘भंबेरी’; पळ काढल्यानंतर पोलिसांनी पकडलं, आढळले 440 हिरे\nबहुजननामा ऑनलाईन - दुचाकीवरून हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 440 हिरे जप्त केले असून ...\nCoronavirus in India : कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड एका दिवसात 3.54 लाखांपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह आणि 2806 मृत्यू, विनाशाचे भयंकर दृश्य\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोनाचा कहर दररोज नवीन विक्रम करत आहे. वर्ल्डोमीटरनुसार, रविवारी एका दिवसात कोरोनाची विक्रमी ...\nCoronavirus : कोरोनाची 74.15 % प्रकरणे दहा राज्यातून, 12 राज्यात वाढताहेत नवे रुग्ण : आरोग्य मंत्रालय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी सांगण्यात आले की, कोविड-19 च्या रोजच्या नवीन प्रकरणांपैकी 74.15 टक्के प्रकरणे ...\n अपहरणानंतर माओवाद्यांनी केली जवानाची हत्या; परिसरात दहशतीचं वातावरण\nपालनार : वृत्तसंस्था - छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यातील पालनार येथून माओवाद्यांनी ३ दिवसापूर्वी एका पोलीस उपनिरीक्षकाच अपहरण केलं होत. त्यानंतर ...\n देशात गेल्या 24 तासात 3.32 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण, 2,255 लोकांचा मृत्यू\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात 24 तासांदरम्यान 3.32 लाखांपेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोणत्याही देशात एका ...\nलस उत्पादन क्षमता, रेमडेसिवीरची कमतरता अन् ऑक्सिजन बेड्सची संख्या यावर PM मोदी काही बोललेच नाहीत\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान न��ेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री देशाला उद्देश्यून भाषण केले. यावेळी त्यांनी ...\nकोरोनाचा सर्वात मोठा विध्वंस एका दिवसात पहिल्यांदाच 2 हजार मृत्यू आणि सुमारे 3 लाख नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या कुठं कशी स्थिती\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दररोज विक्रमी आकडे समोर येत आहेत. परंतु यावेळेस ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n1 जूनपासून सुरू होत आहेत बोर्ड परीक्षा; घरातून परीक्षा देण्याचे ‘हे’ आहेत नियम, जाणून घ्या\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\nCorona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा ‘तो’ निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला\nPune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक\n गजा मारणे सेलिब्रिटी आहे का ; उच्च न्यायालयाने फटकारले\n येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या ‘या’ 4 पद्धतीने चेक करा बॅलन्स\nचीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nileshkantak.com/tabs-responsive/", "date_download": "2021-06-17T21:14:31Z", "digest": "sha1:S47RE5PKP2PVTNFN44ZNLD2B4WI4XHIM", "length": 2284, "nlines": 48, "source_domain": "nileshkantak.com", "title": "tabs responsive – Nilesh Kantak", "raw_content": "\nआपली स्वतःची वेबसाईट असणे हे अत्यावश्यक होत आहे. सध्या तसे करणे सहज शक्य आहे. त्वरा करा.\nगुगल बिझिनेस टूल्स 79%\nरोज ५ रुपयामध्ये वेबसाईट म्हणजे नक्की काय \nडोमेन नेम करिता कमीत कमी किती पैसे लागतात.\nवेबसाइट पूर्ण व्हायला किती वेळ लागतो \nरोज ५ रुपयामध्ये वेबसाईट म्हणजे नक्की काय \nरोज ५ रुपयांप्रमाणे ३६५ दिवसांचे (एक वर्षाचे) ५ x ३६५ = रु. १८२५ /- (Rs. 1825/- ) यात डोमेन नेम रेजिस्ट्रेशन चार्जेस वेगळे द्यावे लागतील.\nडोमेन नेम करिता कमीत कमी किती पैसे लागतात.\nडोमेन नेमचे वार्षिक रेजिस्ट्रेशन चार्जेस साधारणपणे रु.५०० ते रु.१०००/- पर्यंत द्यावे लागतात. आपण शक्यतो .com डोमेन नेम रजिस्ट्रेशन करतो त्याकरिता वार्षिक रु. १०००/- द्यावे लागतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/two-forest-range-officer-trapped-bribery-prevention-department-299886", "date_download": "2021-06-17T20:08:41Z", "digest": "sha1:EIM6YHUVZS6WV7GZ3NEFXQVQQ3QDIXXE", "length": 20686, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | झाडं तोडण्यासाठी केलेले सीमांकन चुकीचे आहे; शिथिलता हवी तर हे करा...", "raw_content": "\nलाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सापळा रचला. आरएफओ दिवाकर कोरेवार यांना आरएफओ प्रेरणा उईके यांच्यामार्फत एक लाख 75 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.\nझाडं तोडण्यासाठी केलेले सीमांकन चुकीचे आहे; शिथिलता हवी तर हे करा...\nकोरची (जि. गडचिरोली) : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे तोडण्यासाठी केलेले सिमांकन चुकीचे असल्याचे सांगून लाकूड कंत्राटदाराकडून एक लाख 75 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दोन वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. दिवाकर रामभाऊ कोरेवार (48) व प्रेरणा उईके(34) असे जाळ्यात अडकलेल्या वन���रिक्षेत्राधिकाऱ्यांची नावे आहेत. दिवाकर कोरेवार हे वडसा वनविभागात संरक्षण व अतिक्रमण निर्मूलनाच्या फिरत्या पथकात तर प्रेरणा उईके या कोरची तालुक्‍यातील बेळगाव वनपरिक्षेत्रात अधिकारी आहेत.\nएसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत सोहले येथील दोन आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सागवानाची झाडे आहेत. ही झाडे तोडण्याचे कंत्राट कोरची येथील एका व्यक्तीने घेतले होते. त्यासाठी संबंधित विभागाकडून जमिनीचे सीमांकन करण्यात आले. परंतु, सीमांकन चुकीचे असून, सर्वे क्रमांक एक ते अकरामधील मालाच्या चौकशीत शिथिलता देण्यासाठी फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिवाकर कोरेवार यांनी कंत्राटदारास दोन लाखांची लाच मागितली. तडजोडीअंती सौदा एक लाख 75 हजारांत झाला.\nअधिक माहितीसाठी - आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ\nमात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सापळा रचला. आरएफओ दिवाकर कोरेवार यांना आरएफओ प्रेरणा उईके यांच्यामार्फत एक लाख 75 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.\nएसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, पोलिस नाईक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकर व घनश्‍याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.\nक्लिक करा - Video : धन्यवाद, आभार व्यक्‍त करताना त्यांना रडू कोसळत; न्यायालयानेही केले कौतुक, कोण आहेत 'ते'\nलाखो रुपयांचे सागवान फस्त\nवडसा वनविभागाअंतर्गत काही वनाधिकाऱ्यांनी बेळगाव वन परिक्षेत्रात आदिवासी खसरा म्हणून जंगलातील लाखो रुपयांचे सागवान फस्त केले आहे. कोरची तालुक्‍यातील मयालघाट येथे आदिवासींच्या शेतातील फक्त चाळीस घनमीटर सागवान अपेक्षित असताना जंगलातील 93 घन मीटर सागवान गोंदिया जिल्ह्यात विकल्याची चर्चा काही दिवसांपासून वन विभागाच्या कर्मचारी वर्गात सुरू आहे. त्यामुळे एक वर्षापासून आदिवासी खसरे किती झाले व या खसऱ्यांचे सिमांकन खरंच बरोबर आहे की नाही, याची खात्री करून सखोल चौकशी केली तर खूप मोठे घबाड समोर येईल, असे बोलले जात आहे.\n तब्बल दीड महिन्यापासून येथील नागरिकांची उडाली झोप.. काय आहे कारण.. नक्की वाचा...\nकोरची(जि. गडचिरोली) : स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया यासारख्या चटपटीत घोषणा सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र डुरंगं भागात राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनात अजूनही काळोख आहे. देश कितीही पुढे जात असेल तरी या नागरिकांना मात्र अजूनही यातना सहन कराव्या लागत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील\nगावावरून यायला ना वाहन, ना शहरात राहण्याची सोय; ऑफलाइन परीक्षा द्यायची कशी\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ नोव्हेंबरपासून बी.एड. प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र, कोरोनामुळे वसतिगृह बंद असल्याने बहुतांश विद्यार्थी घरीच आहेत. परीक्षेच्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना तीन दिवसांची परीक्षा देणे अडचणीचे ठ\nग्रामपंचायत निवडणूक निकाल: निवडून आले गावाचे नवे कारभारी; विविध पक्षांचे विजयाचे दावे सुरूच\nगडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल शुक्रवार (ता. 22) लागला. त्यामुळे आता जिल्ह्यातील 320 ग्रामपंचायतींवर नवे कारभारी निवडून आले असून दिवसभर सर्वच राजकीय पक्षांमध\nकैमूल गावात इलेक्‍ट्रॉनिक काट्याऐवजी जुन्याच मापाने धानखरेदी, ४० किलो वजनाच्या गोणीत ४१ किलो धान्य टाकून एक किलोची लूट\nकोरची (जि. गडचिरोली) : धानखरेदी केंद्रावर इलेक्‍ट्रॉनिक वजन ठेवण्याची तरतूद असतानाही तालुक्‍यातील कैमूल गावात जुन्याच पद्धतीच्या तराजूच्या मापाने धान्य खरेदी होत आहे. यात ४० किलो वजनाच्या गोणीत ४१ किलो धान्य टाकण्यात येत असून प्रत्येक गोणीमागे एक किलोची लूट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संता\nसंपूर्ण विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल एका क्लिकवर; वाचा कोणी कुठे मारली बाजी\nनागपूर ः विदर्भातील गडचिरोली वगळता दहाही जिल्ह्यातील ३४४५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी (ता. १८) शांततेत पार पडली. या न���वडणुकीत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत नसल्यामुळे सर्वच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करीत आहे. असे असले\nराज्यातल्या आदिवासी आणि दुर्बळ घटकांविषयी उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय...राज्यसरकारला दिले 'हे' निर्देश....\nमुंबई: कोरोनामुळे संपूर्ण देश या महामारीच्या संकटात सापडला आहे. अगदी पंतप्रधानांपासून तर गरीब नागरिकांपर्यंत सगळेच या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र लॉकडाउनमुळे अनेकांना आपला रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. तसंच हातावर पोट असणाऱ्या गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र आता रा\nउपराजधानीतील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा वाढतोय बोलबाला; विद्यार्थ्यांना मिळाले ४४ लाखांपर्यंत पॅकेज\nनागपूर, ः अभियांत्रिकीसारख्या व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या aनागपूर विभागातील ४३ टक्के विद्यार्थ्यांना ४४ लाखांपासून तर दीड कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहेत. मुंबई, पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचा हा याचा पुरावा असल्याचे तंत्र शिक्षणाचे विभागीय सहसंचालक\nस्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांसाठी बक्षिसांची लयलुट; ‘माझी वसुंधरा’ अभियान\nचोपडा (जळगाव) : निसर्गाशी असलेली कटीबद्धता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग म्हणून ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील 667\nदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेना', परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी संकेतस्थळामार्फत (वेबबेस्ड) परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, पेपर सोडविण्यासाठी इंटरनेटची सोय असणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाच्या क्षेत्रात असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट\nगुलाबी थंडीत पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर; सूर्यही उगवतोय विलंबानेच\nकोरची (जि. गडचिरोली) : मागील काही दिवसांत वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्‍याची चादर पसलेली दिसते. या दाट धुक्यामुळे सूर्यकिरणेही ���ृथ्वीवर उशिरानेच पोहोचतात. त्यामुळे नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/30/chief-minister-uddhav-thackerays-big-statement-about-lockdown/", "date_download": "2021-06-17T19:59:34Z", "digest": "sha1:N3XDFD5MXT5WLG6OMVBOLHXCLYEIHIJZ", "length": 8057, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लॉकडाऊनबाबत मोठे विधान - Majha Paper", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लॉकडाऊनबाबत मोठे विधान\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / उद्धव ठाकरे, महाराष्ट्र मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, लॉकडाऊन / April 30, 2021 May 1, 2021\nमुंबई: कोरोना प्रादुर्भाची राज्यातील भीषण परिस्थिती पाहाता १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश आधीच देण्यात आलेला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या आदल्या दिवशी राज्यातील जनतेला संबोधित केले व महत्त्वाचे आवाहन केले. राज्यात सध्या जे निर्बंध लादले आहेत. यापेक्षा अधिक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही, असे मला वाटत असल्याचे वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.\nमुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला राज्यात १५ दिवस संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करा, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचा उल्लेख करत सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. लॉकडाऊन लावण्याचा विचार करायला उच्च न्यायालयाने कडक सांगितले आहे. त्यावर तुम्हाला आणखी कडक निर्बंध हवे आहेत का, अशी विचारणा मी जनतेला करत आहे. मला वाटते जनतेचे उत्तर नको असे असेल. मलाही तसेच वाटत आहे. तुम्ही जो संयम आणि समजूतदारपणा दाखवत आहात ते पाहता यापेक्षा अधिक कडक निर्बंध लावण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असा विश्वास मला वाटत आहे. त्यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.\nआज कोरोनाच्या खदखदत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रात आपण निर्बंध घातले नसते व संयम दाखवला नसता तर महाराष्ट्राची स्थितीसुद्धा आज भीषण झाली असती. सुदैवाने गेले काही दिवस आपल्या राज्यातील कोरोनाचे आकडे स्थिर झाले आहेत. ते आकडे कमी करण्यासाठी, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला यापुढेही संयम दाखवायचा आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांचाही तपशील दिला.\nआपण लॉकडाऊन केला आणि हात लॉक करून ठेवलेत असे झालेले नाही. आपण हातपाय हलवत आहोत. फिल्ड हॉस्पिटलची संख्या आपण वाढवली आहे. आता राज्यात साडेपाच हजार कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. ऑक्सिजन सुविधा, बेड्स याबाबत आपण सातत्याने काम करत आहोत. आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर आपला भर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/oG8-pM.html", "date_download": "2021-06-17T20:48:53Z", "digest": "sha1:FEEYWDFO23GGGVK4DJMNLBEPJ7ZBQFHG", "length": 9225, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "इंडियन रेड क्रॉस सोसायटीची कमिटी निलंबित करण्याची मागणी", "raw_content": "\nHomeइंडियन रेड क्रॉस सोसायटीची कमिटी निलंबित करण्याची मागणी\nइंडियन रेड क्रॉस सोसायटीची कमिटी निलंबित करण्याची मागणी\nइंडियन रेड क्रॉस सोसायटीचे रुग्णालय पालिकेने तात्काळ ताब्यात घ्यावे\n- मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव\nकरोना महामारीच्या काळात ठाण्यातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे रुग्णालय बंद असल्याने नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे रुग्णालय तत्काळ सुरू करावे, अन्यथा जिल्हा किंवा महापालिका प्रशासनाने हे रुग्णालय ताब्यात घेऊन ते कार्यान्वित करण्याची मागणी शहरात केली जात आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले व गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे रुग्णालय पालिकेने ताब्यात घ्यावे अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.\nइंडियन रेड क्रॉस सोसायटीचे तिन पेट्रोल पंप जवळ रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची मोफत अथवा अल्पदरात रुग्ण सेवा केली जाते. दंतचिकित्सा, आयसीयु, तसेच विविध आजारांव�� येथे उपचार केले जातात. विविध विभाग येथे आहेत. मात्र हे रुग्णालय गेले काही दिवस बंद आहे. आज कोरोनाचा कहर पाहता रुग्णालये कमी पडत आहेत. तर सर्वसाधारण आजारांसाठी रुग्णालयांची दारे बंद आहेत. पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने हे रुग्णालय सुरु करावे जेणे करुन सर्वसामान्य नागरिकांना उपचारांची सुविधा उपलब्ध होऊ शकते अशी मागणी अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या कडे केली आहे.\nइंडियन रेड क्रॉस सोसायटी ही रुग्ण सेवेसाठी तत्पर असते. मात्र कोरोनासारख्या महामारित सोसायटीचे डॉक्टर अदृश्य झाले आहेत. याला एकमेव कारण म्हणजे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या कमिटीवर भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि नगरसेवक आणि हितसंबंधियांचा भरणा आहे. हे सदस्य निक्रीय आहेत. अशा सदस्यांची कमिटी तात्काळ निलंबित करावी आणि पालिकेने संस्था ताब्यात घ्यावी अशी सूचना अविनाश जाधव यांनी केली आहे. पालिका आयुक्तांनी येत्या चार दिवसात रुग्णालयाचा ताबा घेण्याचे आश्वासन दिले आहे. पालिकेने जर हे रुग्णालय ताब्यात घेतले नाही तर मनसे हे रुग्णालाय ताब्यात घेऊन रुग्णसेवा सुरु करील असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आ���थापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/927-lakh-severely-malnourished-children-registered-india-update-14033", "date_download": "2021-06-17T19:50:54Z", "digest": "sha1:545YHCGLVLV6VA24KCRWE6LVG5B72AF3", "length": 19666, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nसोमवार, 7 जून 2021\nदेशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार देशभरात एकूण 9.27 लाख बालके गंभीर स्वरूपात कुपोषित असल्याचे समोर आले आहे.\nनवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार देशभरात एकूण 9.27 लाख बालके गंभीर स्वरूपात कुपोषित असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मध्यप्रदेशतील बिहारमध्ये सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे कोरोना विषाणू साथीच्या काळात देशात सर्वत्र आरोग्य आणि पोषण आहाराचे संकट अधिक गंभीर झाले असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एका वृत्तसंस्थेने माहितीच्या अधिकाराखाली याबाबत माहिती मिळवली असता, महिला व बालविकास मंत्रालयाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत देशभरात सहा महिन्यांपासून ते सहा वर्षांपर्यंतची बालके ही तीव्र स्वरूपातील कुपोषित असल्याचे समोर आले आहे. (9.27 lakh severely malnourished children registered in India)\nमहिला व महिला व बालविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात उत्तरप्रदेशात 3,98,359 आणि बिहारमध्ये 2,79,427 कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तर लडाख, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर या राज्यातील कुपोषित बालकांची कोणतीही गंभीर नोंद करण्यात आली नाही. त्याचबरोबर, लडाख वगळता, भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या मध्यप्रदेशसह अन्य चार राज्यांमधील मधील अंगणवाडी केंद्रांपैकी कोणत्याही आंगणवाडीत या प्रकरणाचा कोणताही डेटा नोंदविला नाही.\nतथापि, महिला व बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तीव्र कुपोषित बालकांची लवकारत लवकर ओळख पाठवून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसाच देशातील कुपोषित बालकांचा आकडा हा 9,27,606 वर पोहचला आहे. त्यामुळे आता आधीच कोविडच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर होणाऱ्या परिणामांची चिंता आणि आता कुपोषणामुळे समोर आलेली आकडेवारी पाहता देशात या य आकडेवारीकडे दुर्लक्ष केल्यास याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचे दिसत आहे.\nएचएक्यू सेंटर फॉर चाईल्ड राईट्सचे सह-संस्थापक एनाक्षी गांगुली यांनी याबाबत म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात बेरोजगारीत वाढ होत आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे, यामुळे देशभरातील मोठ्या प्रमाणात त्यांची उपासमार होत आहे. आणि या उपासमारीचा परिणाम म्हणजेच कुपोषण. त्यामूळे सरकारने कुपोषणाबाबत स्पष्ट नियमावली बनवून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.\nदेशात उत्तरप्रदेश आणि बिहार तीव्र कुपोषणाबाबत पहिल्या क्रमांकावर आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात 0 ते 6 वर्षे वयोगटातील 2,97,28,235 (2.97 कोटी / 29.72 दशलक्ष) बालके तर बिहारमध्ये 1,85,82,229 (1.85 कोटी / 18.5 दशलक्ष) तीव्र कुपोषण ग्रस्त बालकांची नोंद करण्यात आली आहे. तर माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 70,665, गुजरातमध्ये 45,749, छत्तीसगडमध्ये 37,249,ओडिसामध्ये 15,595, तमिळनाडूमध्ये 12489, झारखंडमध्ये 12,059, अंधारप्रदेशांत 11,201, तेलंगाणात 9045, आसाममध्ये 7,218, कर्नाटकमध्ये 6,899, केरळात 6,188, आणि राजस्थानात 5,732 इतकी बालके तीव्र कुपोषणग्रस्त आहेत. देशभरातून दहा लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांमार्फत तीव्र कुपोषणग्रस्त बालकांची नोंद करण्यात आली आहे.\nतथापि, एनाक्षी गांगुली यांनी देशातील कुपोषणाची ही आकडेवारी पाहता मुलांची पोषण स्थिती सुधारण्यास मदत करण्यासाठी अंगणवाडी केंद्रांच्या भूमिकेवर भर दिला.\n\"अंगणवाड्यांनी अधिक कार्यशील व्हावे आणि लॉकडाऊनमुळे अंगणवाड्यांपर्यंत पोचण्याची शक्यता जर कठीण होत असेल तर अंगणवाड्यांपर्यंत पोचण्याची गरज आहे. मग त्यासाठी काय योजना आहे\" याबाबत अभ्यास होणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.\nराईज अगेन्स्ट हंगर इंडियाचे कार्यकारी संचालक डोला महापात्र यांनीदेखील, कोविड महामारीमुळे बाळकांच्या खाण्यातील विविधता आणि आहाराची कमतरता अशा परिस्थितीत कुपोषणात आणखी वाढ होऊ शकते. अशी शक्यता वर्तवली आहे. कुपोषणाचे निराकरण करण्यासाठी घरगुती काळजी आणि सुविधा-आधारित काळजी दोन्ही गरजेची असल्याचे म्हटले आहे. तर तीव्र कुपोषणा अन्नाची उपलब्धता, उपयोग आणि जनजागृतीशी थेट संबंध असल्याने कुटुंबांना फक्त रेशन / अन्नच मिळणे उपयोगाचे नसून सरकारने त्यांच्या योग्य शिक्षणाची आणि त्यांना सहकारी करण्याचीदेखील गरज आहे, असे डोला महापात्र यांनी म्हटले आहे. तसेच तीव्र कुपोषणाबाबत पोषण पुनर्वसन केंद्रे (एनआरसी) बळकट करणेही अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nराष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, गेल्या पाच वर्षात देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तीव्र कुपोषणग्रस्त बालकांच्या वाढत्या अकडेवारीवर चिंता व्यक्त केली आहे. देशात गेल्या पाच वर्षात म्हणजे 2015-16 मध्ये देशात 7.4 टक्के कुपोषणाची नोंद करण्यात आली होती. यात एनएफएचएस 601,509 कुटुंबांची, 699,686 महिला आणि 1,12,122 पुरुषांकडून माहिती गोळा केली. या सर्वेक्षणात 5 वर्षाखालील 2,65,653 मुलांची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर एनएफएचएसने गेल्या वर्षी 2015 -16 ते 2019-29 या कालावधतील आकडेवारी तपासली. ज्यात गेल्या पांच वर्षात देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांत कुपोषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.\nchildren बिहार आरोग्य health मंत्रालय वर्षा varsha india लडाख मणिपूर पूर floods भारत कुपोषण बेरोजगार उत्तर प्रदेश माहिती अधिकार right to information महाराष्ट्र maharashtra केरळ राजस्थान शिक्षण education पुनर्वसन\n बापानेच केला मुलांवर गोळीबार\nनवी मुंबईतील ऐरोली येथे मुलगा आणि वसूल नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे....\nअनलॉक झालं, उद्यापासून शाळा सुरू पण चिमुकले अद्यापही घरातच बंदिस्त\nलातूर : कोरोनाचा Corona कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्य शासनाने State...\n6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवर क्लिनिकल चाचण्यांना उद्यापासून ...\nनवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयात Delhi AIIMS...\nNarcissistic disorder : अति लाड, प्रेमाने मुलांमध्ये विकृत मानसिकता...\nअकरा वर्षाच्या कमलने त्याच्या मित्राची टॉय कार तोडली. मित्राची टॉय कार...\nतलावात बुडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू\nजालना : पाझर तलावातील पाण्यात बुडुन एकाच कुटुंबातील �� मुलांचा मृत्यू झाल्याची...\nआरवडेत शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू\nसांगलीच्या तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून शौर्य...\nनागपुरातील मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित \nनागपूर : नागपूरात Nagpur कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेनंतर अनेक लहान...\nमान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ; बच्चे कंपनी मात्र खुश\nयवतमाळ: यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद येथे मान्सूनपूर्व पावसाने Pre...\nGood News - लहान मुलांवरील लसीच्या चाचण्यांना नागपुरात सुरुवात\nनागपूर : 12 ते18 वयोगतातील मुलांवर कोव्हॅक्सिन Covaxin लसीचे ट्रायल नागपूर Nagpur...\n3 वर्षावरील मुलांना लसीकरणाची मान्यता देणारा चीन ठरला पहिला देश\nरॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ३ ते १७ वयोगटातील मुलांसाठी लसींच्या तातडीच्या...\nसंघर्षाशी दोन हात करत मुकबाधिर मुलांचा सांभाळ करतीय ही आई\nहिंगोली - आपण अनेकांनी आईच्या प्रेमाचे Mother Love किस्से ऐकले असतील अनुभवले ही...\nहाँगकाँगमध्ये 12 वर्षांच्यावरील मुलांचं होणार लसीकरण\nकोरोना साथीच्या (Coronavirus) आजारात, कोरोनाची लस हाँगकाँगमध्ये (Hong Kong) आता 12...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarisamaj.com/about-us", "date_download": "2021-06-17T20:03:38Z", "digest": "sha1:FF4ELWJ4S2Q2Z7CCLJSHHNMKBN4GSGL3", "length": 51374, "nlines": 85, "source_domain": "bhandarisamaj.com", "title": "Welcome", "raw_content": "\nभंडारी समाज : काल आणि आज\nअनेक नामवंतानी विविध जाती धर्माचे इतिहास लिहीले आहेत. त्यानी केलेले संशोधन निश्चितपणे महत्वाचे आहे. भंडारी समाजालाही इतिहास आहे. भंडारी समाजाच्या अनेक व्यक्तींनीही समाजाची उभारणी करण्यासाठी अतिशय महत्वाची कामगिरी केली. त्या कामगिरीची इतिहासानेही नोंद घेतली आहे.\nमुळात मानव वंश निर्माण झाला तेव्हा जाती भेद नव्हतेच हे सर्वाना माहित आहे. प्रथम वंश निर्माण झाले असावेत. त्यानंतर उपजीविका करण्यासाठी कामाचे भिन्न भिन्न स्वरूप निर्माण झाले असावेत. त्यातूनच जाती निर्माण झाल्या असाव्यात. वेदपाठ, पूजाअर्चा करणारे ब्राम्हण, व्यापार करणारे वाणी, सुतारकाम करणारे सुतार, गवंडीकाम करणारे गवंडी,भांड्याची कामे करणारे ते तांबट, सोन्याचांदीचे दागिने बनविणारे सोनार, लोहारकाम करणारे लोहार,���पला-बूट करणारे ते चांभार वगैरे अशा जाती निर्माण झाल्या. कालपरत्वे त्यातून असंख्य पोटजातीही निर्माण झाल्या हे सर्वानाच माहित आहे. निरनिराळ्या जातीस जी नांवे दिली आहेत ती बहुतांशी त्यांच्या उद्योग-धंद्यावरुन दिली असावीत. त्याबद्दल सविस्तर माहितीची चर्चा करण्याची येथे आवश्यकता नाही. तसेच एखाद्या पूजाविधीत किंवा मंगल कार्याच्या वेळी पुरोहित आपल्याला ‘गोत्र’ कोणते असे विचारतात. अनेक जणांना त्यांचे गोत्र माहित नसते. मन्वंतरात सांगितलेल्या सप्तर्षी गणांमध्ये सातव्या मनूच्या वेळचा पहिला महर्षी कश्यप. पुढे विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, अत्री, गौतम, वसिष्ठ आणि अगस्ती अशा सात महर्षींचा समावेश आहे. त्यांच्याच नावावरून वंशांची गोत्रे सुरू झाली. गोत्र म्हणजे त्या कुळाचा मूळ ऋषी. थोडे विस्ताराने सांगतो, गोत्र अस्तित्वात येण्याला कारण आपली रामायण-महाभारत काळी चालू असलेली गुरूकूल पध्दती होय. त्या काळी मुलांना शिक्षणासाठी रानावनात रहाणा-या ऋषीमुनींकडे लोक आपली मुले पाठवित असत. ती शिकुन आली की, अमुक अमुक ऋषीकडे आपली मुले शिकली आहेत असे मोठ्या अभिमानाने सांगत असत. ब्रिटिश काळात विद्यापीठे निर्माण झाली. जसे आपण आता सांगतो अमुकाचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले किंवा रूपारेल कॉलेजमध्ये झाले म्हणजे ते विद्यापीठ किंवा कॉलेज याची महती गुरूप्रमाणे केली जाऊ लागली. भंडारी समाजाचे मूळात उगमस्थान कोणते याबाबतही चर्चा करण्याचे कारण नाही. परंतु भंडारी समाजाची काही जुजबी माहिती तरी आजकालच्या पिढीला असायला हवी यासाठी अनेक पुस्तकांतून निवडक माहिती गोळा करून आपल्यापुढे मांडीत आहे.\nजगात सुरूवातीला लोकवस्ती विरळच होती. लोक टोळ्यांनी रहात असत. एकाच जागी राहून उपजिविका भागत नसेल तेव्हा त्यानी स्थलान्तरही केले असेल. त्याच प्रमाणे पाणी हे जीवन असल्यामुळे पाण्याच्या साठ्या शेजारीच वास्तव्य करणे स्वाभाविक होते. त्यातूनच शेतीची कल्पना आली असेल. मनुष्यप्राणी अतिशय बुध्दिमान असल्यामुळे सतत आपल्या क्ल्पकतेने निसर्गाचा अभ्यास करून जगात संपूर्ण क्रांती घडवून आणली आहे. ती अजूनही घडवित आहे हे आपण पहातच आहोत.\nभंडारी समाज तसा लहानसहान समाज नाही. आपल्या देशातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश इत्या���ी राज्यात तो विखुरला गेला आहे. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, इसवी सनापूर्वीपासून उत्तर भारत विशेषतः, राजस्थान, गुजरात, नेपाळ येथे भंडारी समाज अस्तित्वात असावा. तेथून कारणपरत्वे सरकत सरकत दक्षिणेकडे आला तसा इतर भागातही गेला असावा. बहुतांश भंडारी हे राजस्थानमधून आले असावेत असेही म्हटले जाते. या घराण्याची नाळ राजस्थानमधील चितोडच्या शिसोदे घराण्याशी जुळते असेही म्हणतात.\nइसवी सन पूर्व चारशे वर्पासून भंडारी जातीचे उल्लेख काही ग्रंथांत सापडतात. इसवी सनपूर्व ३२१-१८४ मौर्यानी ठाणे जिल्ह्यावर प्रथम आक्रमण करून कोकणात राज्य स्थापन केले. त्यावेळी मौर्यांबरोबर मोरे भंडारी आले असे महिकावतीच्या बखरीवरून कळते. तर इसवी सनपूर्व ११३८ मध्ये अहिनलवाड पाटणहून प्रताप बिंब राजा याने कोकणावर स्वारी केली त्याच्याबरोबर शेषवंशी उर्फ शिंदे भंडारी दक्षिणेत आले असे बिंबाख्यानावरून कळते. परंतु त्याबाबत ठाम मत व्यक्त करता येत नाही असेही इतिहासकारांचे मत आहे. अनेक नामवंतानी भंडारी समाजच्या उत्क्रांतीवर संशोधन करून इतिहास लिहिले आहेत. हे इतिहास अनेकांनी वारंवार वाचलेही आहेत. त्यामुळे त्याचा पुन्हा उल्लेख इथे करण्याची आवश्यकता नाही.\nकराची पासून कन्याकुमारी पर्यंतच्या किनारपट्टीवर भंडारी समाजाची जास्त वस्ती होती व आहे. भंडारी लोक लढवय्ये होते. किनारपट्टीवर ज्यानी ज्यानी राज्य केले त्यांना समुद्रमार्गे येणा-या आक्रमणाला तोंड द्यावे लागत असे. अशावेळी त्याला सामोरे जाण्याचे धाडस भंडारी समाजातील लोकानी केले. समुद्र किनारी माडांची लागवड होत असल्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न हा त्यांचा स्वाभाविक रोजगार होता. त्यातूनच ताडी-माडीचा व्यवसाय निर्माण झाला असावा. याच पार्श्वभूमीमुळे भंडारी समाजाला इतर मागासवर्गात स्थान दिले गेले. महाराष्ट्रातील भंडारी समाजामध्ये शेषवंशी अगर शिंदे, हेटकरी, कित्ते,गावंड, थळे, चौधरी, मोरे असे आठ पोट भेद आहेत.\nहेटकरी :-पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यात हेटकरी व कित्ते या दोन पोटजाती महत्वाच्या असून गोव्यातही याच पोटजातींचे वर्चस्व आहे. आता रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे बहुसंख्य हेटकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर बहुसंख्य कित्ते हे रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येतात. गोव्यात पोर्तुगिजांचे रा��्य होते तेव्हा त्यांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अत्याचार केले. धर्म प्रसारासाठी त्यानी स्थानिक लोंकांची देवळे पाडली. त्यावेळी अनेक जण गोवा सोडून शेजारच्या तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यात किंवा बेळगाव, कारवारकडे गेले. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांचे मूळ पुरूष व कुलदेवता ह्या गोव्यात आढळतात. तत्कालीन भाषेमधील “हेट” या शब्दाचे अनेक अर्थ असून त्यानुसार हेटकरी हे नांव या पोटजातीला पडले असावे. हेटकरी हे दर्यालढाऊ असल्याने गौतमापासून ते मौर्य, सातवाहन, कदंबापासून ते पेशवाईंच्या अखेरपर्यंच्या काळात ते आरमारी युध्दात प्रवीण बनले. स्वराज्यात या लोकांचा भरणा आरमाराप्रमाणे पायदळातही होई. हेटकरी हे शिवशाहीत व पेशवाईतही फार गाजले होते. गोव्यातील कदंब राज्याशी भंडारी आपला संबंध जोडतात. कदंब कुळीची भंडारी घराणी आपली जन्मभूमी गोमंतक समजतात.\nकित्ते :- विद्यमान रत्नागिरी जिल्ह्यात कित्ते भंडारींची संख्या जास्त आहे. हेटकरी यांच्या प्रमाणे यांचेही मूळस्थान अधिकतर गोव्यातच दिसून येते. अनेकांची कुलदेवता गोव्यात आहेत. पूर्वी पोटजाती मध्येही रोटी-बेटी व्यवहार होत नसत. पण आता राजकीय पक्ष सोडून कोणीही जातीची बंधने पाळण्याचा आग्रह धरीत नाहीत. कित्ते भंडारी जात सधन आहेत. भंडारी समाजच नव्हे, तर अनेक समाजोपयोगी कार्ये कित्ते व हेटकरी समाजातील मान्यवरांनी केली आहेत व त्याची इतिहासात नोंद आहे.\nथळे भंडारी :- थळे भंडारी हे रायगड जिल्ह्यातील खांदेरी थळ गांवा पासून जंजि-यातील काही गावांपर्यंत त्यांची वस्ती आहे.\nगावंड भंडारी :- ठाणे जिल्ह्यातील वसई, पालघर व डहाणू तालुक्यात तसेच मुंबई शहरात गावंड भंडारी यांची वस्ती आहे.\nचौधरी भंडारी : - पालघर व डहाणू तालुक्यातील वरोर, चिंचणी, तणाशी वगैरे गावात चौधरी भंडारी यांची वस्ती आहे.\nदेवकर भंडारी :- पालघर, डहाणू, उंबरगाव हे महाराष्ट्रातील तालुके व गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील काही भागात देवकर भंडारीची वस्ती आहे.\nशेषवंशी उर्फ शिंदे भंडारी :- मुंबई शहर, ठाणे शहर, तसेच ठाणे जिल्ह्यातील वसई तालुका, पालघर तालुका या भागात शेषवंशी उर्फ शिंदे भंडारी समाजातील लोकांची वस्ती आहे. हा समाज धनिक व सुसंकृत आहे. वसईच्या लढ्यात त्यांनी चांगलाच पराक्रम गाजवला होता. यांचा गत इतिहास शालिवाहनापर्यंत प���हचतो.\nमोरे भंडारी :- मुंबई शहरांत व पालघर तालुक्यातील समुद्रलगतच्या २० गावात मोरे भंडारी यांची वस्ती आहे. मौर्याराजांबरोबर ते आले.\nभंडारी समाज हा क्षत्रिय आहे हे करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी, भंडारी ज्ञातीची पूर्वपीठीका पाहून व इतर प्रकारे आपली खात्री करून घेऊन त्यांचे क्षत्रियत्व मान्य केले आहे. यावरून भंडारी समाजाच्या लोकांनी आपण क्षत्रिय आहोत याची खूण गाठ बांधावी. भंडारी समाज हा मुळातच लढवय्या आहे. या समाजाच्या पिढ्यानपिढ्या आरमारात होत्या. शिवाजी महाराज यांचे पहिले आरमार प्रमुख हे “माय नाईक भाटकर” होते. थोडेसे विस्ताराने सांगायचे तर “मायनाक भंडारी” हे नाव अपभ्रंशाने आले असावे. “माया” हे त्यांचे नांव व “नाईक” हा त्यांचा हुद्दा. त्यावेळी सैन्याची रचना अशी असे – नऊ पाईकांवरचा दहावा “नाईक”. भंडारी कुलोत्पन्न “माया” इतर कोळी, मुसलमान याना मागे सारून सागराच्या पाठीवर सरसावत होते. सागरावर पाळत ठेवताना शिवरायानीं दर्यावर्दी “माया” याना पाहिले. आपल्या नजरेने हेरले. अचूक निदान केले आणि आपले आरमार उभारल्यावर माय नाईक यांची कर्तबगारी ओळखून, दोनशे जहाजांचा एक सुभा करून, त्याना आरमारी सुभेदार केले. तो काळ होता इसवी सन १६५८. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीत त्याच्या माया या नांवापुढे आदरार्थी “जी” प्रत्यय लावला आहे. त्यावरून माय नाईक भाटकर यांची समाजातील प्रतिष्ठा समजते.\nभंडारी समाजाची अधिकतर वस्ती ही समुद्र किनारीच आढळून येते. ते समुद्राशी संबंधित असल्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीपूर्वी आरमारात होते. त्यातूनच मायाजी नाईक भाटकर यांच्या सारखे दर्यावर्दी निर्माण झाले. आजची परिस्थिती वेगळी आहे. ज्यांना समुद्र ठाउक नाही ते शीख व पंजाबी युवक मोठ्या प्रमाणात नौदलात आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये भंडारी लोक अगदी तुरळक प्रमाणात आहेत. भारतीय नौदलात आज अनेक जागा आहेत जिथे भंडारी युवक जाऊ शकतो. पण यासाठी जागृती करणे आवश्यक आहे. आपण समुद्राशी जवळीक साधणारी माणसे आहोत. रत्नागिरीतील शिरगाव येथे फिशरीज इन्टीस्ट्यूट आहे. बारावी पास झाल्यानंतरच्या विद्यार्थ्यांना तेथे प्रशिक्षण दिले जाते. मालवण येथील भंडारी हायस्कूलची भंडारी समाजाची एक मुलगी, भंडारी हायस्कुलने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाने प्रभावित होऊन या संथेत प्रश��क्षण घेऊन मालवण येथेच फिशरीज खात्यात अधिकारी पदावर काम करीत आहे. भंडारी समाजाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे.\nभंडारी समाज हा सुशिक्षित समाज आहे. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यात (त्यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून एकच जिल्हा होता) मालवण व परिसरातील समाजधुरिणांनी भंडारी एज्यकेशन सोसायटी इ. सन १८९७ मध्ये स्थापन करून मालवण येथे प्रथम माध्यमिक शाळा सुरू केली. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील (आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील) मालवण तालुक्यात पहिले हायस्कूल सुरू करण्याचा मान भंडारी समाजाकडे जातो. आज या संस्थेचे मालवण शहरात एक बालवाडी, एक प्रायमरी हायस्कूल, एक ज्युनिअर कॉलेज असून त्या संपूर्ण विद्या संकुलाला भंडारी हायस्कूल म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला व्हर्चुअल क्लास या हायस्कूलने सुरू केला आहे. याच संस्थेची एक शाखा जवळच २२ कि. मी. अंतरावर वडाचापाट येथे असून या शाळेला राज्याचा “वनश्री पुरस्कार” सन २०१३ साली मिळाला. इंट्रॉडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम दोन्ही हायस्कूल मधून शिकविले जातात. तीन राज्यातील १३४ शाळा मधुन पहिला क्रमांक मिळविणारी वडाचा पाट येथील ही शाळा भंडारी एज्यकेशन संस्था चालवित आहे. गांडूळ खत तयार करणे, बागकाम करणे, विद्युत उपकरणांचा वापर, वेल्डींग सारखी कामे मुलीही शिकतात याचे कौतुक आहे. अनेक जण येथुन शिकुन बाहेर पडून उद्योग व्यवसाय करीत आहेत. ही समाजाच्य दृष्टीने अभिमानाची बाब आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच शाळांनी आपल्या शाळांचे शतक महोत्सव साजरे केले आहेत. त्यापैकी भंडारी एज्यकेशन सोसायटीच्या हायस्कूने सर्वप्रथम शतक महोत्सव साजरा करण्याचा मान मिळविला आहे.\nवरील शिक्षण संस्थांचा मी येथे उदाहरणे म्हणून उल्लेख केला आहे. भंडारी समाज हा शैक्षणिक बाबतीत मागे नाही, सुशिक्षित आहे. प्रगतीशीलही आहे. मुलीही मागे नाहीत. भंडारी समाजधुरिणांनी चालविलेल्या शिक्षणसंस्थाही चांगल्या प्रकारे चालल्या आहेत. भंडारी एज्यकेशन सोसायटीने मालवण येथे चालविलेली माध्यमिक शाळा आर्थिक अडचणीत होती त्यावेळी अनेक गोरगरिबानी तसेच, तेथील काजु कारखान्यात काम करणा-या भगिनींनी रोज मिळणा-या सहा पैशाच्या मजुरीपैकी एक पैशाची मदत शाळेला देऊन शाळेचा हा वृक्ष उभा केला व आपल्या दातृत्वाने शिक्ष��ाचे महत्व त्यावेळी पटवून दिले. मुंबईतील विक्रोळीचे प. म ऱाउत गुरूजींचे विकास हायस्कूल असो किंवा बांद्रा येथील चिंदरकर यांचे महाराष्ट्र हायस्कूल असो, खार (पूर्व) येथील सतिशचंद्र चिंदरकर यांचे अनमोल हायस्कूल असो. या संस्था नामवंत भंडारी व्यक्तींनी, शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या समाजधुरिणांनी चालविल्या आहेत.\nआजकालच्या शिक्षण पध्दतीबाबत मी असे सांगू इच्छितो की शाळा-कॉलेजात जाणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवणी लागतेच का शाळा कॉलेज मध्ये जाणा-या कोणत्याही विद्यार्थाला शिकवणीला जाण्याची खरे तर गरज भासता कामा नये एवढी मेहनत खुद्द शिक्षकांनी घ्यायला हवी. गेल्या ५० वर्षाच्या काळातच ही शिकवण्या लावण्याची आणि कोचिंग क्लासेस जॉईन करण्याची पध्दत सुरू झाली आहे. आपल्यापैकी जे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, लेखक, सरकारी अधिकारी, उद्योजक या सा-यांनी महिन्यातील एक दोन तास जरी एखाद्या शाळेत जाऊन मुलांना मार्गदर्शन केले तरी त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडेल. शिक्षण संस्था अशा पाहिजेत की, त्यानी आमच्या शाळेतील एकही विद्यार्थी कोणत्याही शिकवणीला जात नाही असे शाळाचालकांना अभिमानाने सांगता आले पाहिजे.\nस्वातंत्र्य मिळाल्यापासून सुमारे ७० वर्षातील कालखंडाकडे दृष्टीक्षेप टाकला असता असे दिसून येते की, या कालावधीत प्रचंड प्रमाणात जलदगतीने बदल झाला आहे. याचे कारण म्हणजे सद्याचे तांत्रिक युग. यात पैशांचीही मोठी उलाढाल होत आहे. हातात पैसाही खुप खेळतो आहे. त्यातच परदेशात व्यवसाय आणि नोक-या करत असल्यामुळे आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. असे असले तरीही समाजिक बांधिलकी म्हणून समाज कार्याला मदत करण्याची प्रवृत्ती मात्र कमी झाली आहे. ७० वर्षापूर्वी दादरसारख्या मुंबईतील मध्यवर्ती भागात, कित्ते भंडारी समाजाचे सभागृह व हेटकरी भंडारी मंडळाचे सभागृह, तत्कलीन भंडारी समाजातील दानशूर व्याक्तीनी बांधली. परंतु त्यानंतर पुढच्या पिढीने त्यात काहींच भर घातली नाही. शिवाजी महाराजांच्या शौर्याची तारीफ आपण सतत करतो. पण त्यानी बांधलेल्या किल्ल्यांची डागडूजी करायची म्हटली म्हणजे आपले पाय मागे पडतात. आपल्या पूर्वजानी मुंबईमध्ये दोन सभागृहे बांधली. ७० वर्षापूर्वी ३५ कोटी असलेली भारताची लोकसंख्या आज १३५ कोटी झाली त्या मानाने समाजासाठी उपयोगी पडणा-या वास्तुही आपण उभारू शकलो नाही. भंडारी समाजाच्या संस्था निर्माण होत आहेत त्या फक्त वधु-वर सूचक मंडळे चालविण्यासाठीच. फारतर, यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यासाठी, हळदी-कुंकू यासारखे कार्यक्रम करण्यासाठी व अन्य प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात सध्याच्या तरूण पिढीचा हातखंडा आहे. तांत्रिक क्षेत्रात त्यानी चांगली भरारी घेतली आहे. त्याना प्रोत्साहन देऊन योग्य मार्ग दाखविण्याचे काम ज्येष्ठांनी करावयास हवे.\n१९ व २० व्या शतकात भंडारी समाजातील तीन नररत्नानी भंडारी समाजच नव्हे तर इतर समाजासाठी भरीव कामगिरी केली त्याचा उल्लेख प्रथम करतो. (१) मंबईचे शिल्पकार भागोजी बाळूजी कीर ( १८६७ ते १९४१), (२) समाज सुधारक सिताराम केशव बोले (१८६८ ते १९६१) व (३) चरित्रकार डॉ. धनंजय कीर (१९१३ ते १९८४)\n(१) मंबईचे शिल्पकार भागोजी बाळूजी कीर ( १८६७ ते १९४१), दादरसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूसाठी स्मशानभूमी नाही हे लक्षात येताच सरकारकडे भूखंडासाठी विनंती न करता शिवाजीपार्क येथे प्रचंड मोठी जागा त्यावेळच्या बाजारभावाने स्वत:च्या खिशातील पैसे टाकून विकत घेतली व त्यावर तमाम हिंदूंसाठी स्मशानभूमी उभारून त्याचे लोकार्पण केले. मुंबईतील लायन्स गार्डन, ब्रेब्नॉन स्टेडिअम, मुंबई सेंट्रल स्टेशन, सेंट्रल बँक बिल्डिंग, स्टेट बँक बिल्डिंग दादरचे कित्ते भंडारी सभागृह या इमारती बांधण्यात यांचा हात आहे. तसेच रत्नागिरी येथील स्मशानभूमी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणेने रत्नागिरी येथे सर्वांसाठी खुले असलेले पतितपावन पावन मंदीर व इतरही अनेक वास्तु तसेच अनेक मंदिरे, इत्यादी रत्नागिरीच्या दानशूर भागोजी बाळूजी कीर यांच्या औदार्याची व समाज सेवेची प्रतिके आहेत.\n(२) समाज सुधारक सिताराम केशव बोले (१८६८ ते १९६१) अस्पृश्यता निर्मुलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत काम केले. १९२१ साली त्यांनी कायदा परिषदेत प्रवेश केला व वकील नसतानाही कायद्याचा अभ्यास करून ८ बिले मांडली व ती गाजलीही. देवदासी प्रथेला कायद्याच्या माध्यमातून त्यानी यशस्वी आळा घातला. देशातील पहिला कामगार संघटक म्हणून त्यानी सन्मात मिळविला. सरकारने त्यांना जस्टीस ऑफ पीस, ऑनररी प्रेसिन्डेंन्सी मँजिस्ट्रेट, रावबहादुर इत्यादी सनदा देऊन त्यांचा गौरव केला.\n(३) चरित्रकार डॉ. अनंत विठ्ठल उर्फ धनंजय कीर (१९१३ ते १९८४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी इत्यादी महान व्यक्तींची चरित्रे मराठीतून व इंग्रजी भाषेतही लिहिली. स्वदेशात व परदेशातही ही लोकप्रिय झाली.भारत सरकारने त्याना पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले आहे.\nया शिवाय भंडारी समाजात विविध क्षेत्रात अनेक नामवंत व्यक्ती होऊन गेल्या व कार्यरत आहेतही. अनेक संस्थाही समाजासाठी भरीव कामगिरी करीतही आहेत. समाज एवढा मोठा आहे की सर्वांची नांवे येथे देणे शक्य नाही. पण माहितीसाठी काही नांवांचा उल्लेख करीत आहे.\nभंडारी मंडळ दादर :- मंडळाचे दादर येथे सभागृह आहे. संस्थेचे हेटकरी मासिक १९४० साली सुरू झाले. भंडारी बँकेची स्थापना या सारखी सेवाभावी कामे कै. भाईसाहेब सारंग यांच्या पुढाकाराने झाली. गरीब व हुषार मुलांना आर्थिक मदत, विनाअट व परत फेडीच्या अटीवर शिष्यृवत्या देते.\nकित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ :- दादर येथे प्रशस्त सभागृह आहे. होतकरू विध्यार्थ्याना शिष्यवृत्या दिल्या जातात. वैद्यकीय सेवा व कायदे विषयक सल्लेही दिले जातात.\nभंडारी एज्यकेशन सोसायटी :- तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण तालुक्यात पहिली माध्यमिक शाळा १८९७ साली या संस्थेने सुरू केली. या संस्थेची मालवण येथे दोन हायस्कूल व एक ज्युनिअर कॉलेज आहे. विध्यमान अध्यक्ष, विजय पाटकर हे आहेत.\nअखिल भारतीय भंडारी महासंघ :- स्थापना झाल्यापासून अध्यक्ष पदाची धुरा नवीनचंद्र बांदिवडेकर वाहत आहेत. या महासंघाशी ८ राज्यातील संघटना संलग्न आहेत.\nइतिहासकार :- प्रा. डॉ. भालचंद्र आकलेकर, सखाराम हरी गोलतकर, प्रिं. रतन केरोबा ठाकूर वगैरेनी भंडारी समाजाचे इतिहास लिहिले आहेत.\nरंगभूमी व चित्रपट व दूरदर्शन :- नटवर्य कै. मच्छिंद्र कांबळी यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मालवणी बोलीतील नाटक परदेशातील रंगभूमीवर सादर करून इतिहास घडविला. नटवर्य कै. लिलाधर कांबळी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटाचे ऑस्करच्या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. महेश मांजरेकर, नाना पाटेकर, विजय पाटकर, रमेश भाटकर, सतिश पुळेकर, राजन पाटील, लवराज कांबळी, दिलिप कांबळी अशी अनेक कलावंत मंडळी या क्षेत्रात आहेत.\nनृत्य :-आचार्य पार्वत��कुमार कांबळी भारतीय शास्त्रीय नर्तक\nसंगीत दिग्दर्शक :- वासुदेव गंगाराम उर्फ स्नेहल भाटकर\nनाट्य निर्माते :- मोहन तोंडवळकर, प्रसाद कांबळी\nनेपथ्यकार :- रघुवीर तळाशिलकर\nजादुगार :- श्रीधर कीर, मनोहर भाटकर, मनोहर नाईक\nक्रिकेटपटू :- विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी यांचे गुरू पद्मश्री व द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले रमाकांत आचरेकर तसेच पद्माकर शिवलकर, विजय मांजरेकर, संजय मांजरेकर, याच्या सारखे क्रीडापटूही भंडारी समाजात आहेत.\nउद्योजक :- दादा परूळकर यांच्या सारखे भंडारी समाजातील अनेक जण प्रिंटींग या क्षेत्रात नावाजले आहेत , पुष्कराज कोले, अण्णासाहेब तांबोस्कर यांच्या सारखे दानवीर उद्योजक भंडारी समाजातील संस्थाना हातभार लावीत आहेत.\nमूर्तीकार, सुलेखनकार, रांगोळी सम्राट, कलादिग्दर्शक :- गणपतीच्या सुबक मूर्ती बनविणारे मनोहर शेडगे, व्यंकटेश कांबळी, शाम सारंग; सुलेखनकार कमल शेडगे; रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर; आणि रेखाटन, जलरंग, व तैलरंग या तीन माध्यमांवर प्रभुत्व असणारे, राजकपूर यांच्या आर. के. फिल्म्सचे कलादिग्दर्शक एम. आर. (मुरलीधर) आचरेकर\nडॉक्टर्स :- डॉ. विश्वनाथ हरी साळसकर, डॉ. दिनानाथ पाटकर, डॉ. श्रीरंग पाटकर, डॉ. चंद्रकांत वराडकर, डॉ. श्रीधर मांजरेकर,\nन्यायाधिश व वकील :- माजी न्यायाधीश पु. सी, मालवणकर, माजी जिल्हा न्यायाधिश यु.डी. मालवणकर, मनोहन कांबळी, , वकीली व्यवसायातील सौ. संजीवनी आकलेकर, भालचंद्र कांबळी, एकनाथ साळगावकर, गोपाळ नार्वेकर, तसेच\nप्राध्यापक, लेखक व नाटककार :- आ. ना पेडणेकर यांच्या सारखे प्राध्यापक, गंगाराम गवाणकर, प्र. ल. मयेकर\nविध्यापीठ :- मुबई विध्यापीठाचे विध्यमान उपकुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर व दापोली कृषी विध्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर\nनौकानयन :- क्षेत्रातील दर्यावर्दी कँप्टन दिलिप भाटकर\nभाभा अँटोमिकचे :- डॉ. सदानंद मालवणकर यांनी रसायन शास्त्र व भौतिक शास्त्र याविषयावरील निबंध सादर केले.\nआज जागोजागी भंडारी मंडळे आहेत. मुंबईत तर असंख्य आहेत. लोकसंख्येच्या मानाने तेही स्वाभाविक आहेत. ही मंडळे, वधु-वरांचे विवाह जुळविणे, वधु-वरांचे मेळावे घेणे, उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करणे, महिलांसाठी हळदी-कुंकूचे कार्यक्रम इत्यादी पुरतेच सीमित झाल्याचे दिसते. मंडळे अधिक असणे चांगलेच आहे. त्यामुळे अधिक जणांशी संपर्क वाढतो. पण यात स्पर्धा नको तर समन्वय असणे जरूरीचे आहे. तरच समाजाचा उत्कर्ष साधता येतो. राजकारणातही जरूर सहभाग घ्यावा. भंडारी समाजातले अनेक जण नगरसेवक, आमदार, खासदारच काय पण मंत्रीही झाले. राजकारणात जाणा-यानी शिवाजी महाराजांनी धडा घालून दिल्याप्रमाणे रयतेचे रक्षण करणे, त्यांचे पालनपोषण करणे ही तत्वे स्वीकारावीत. निव्वळ स्वत:च्या फायद्यासाठी राजकारण नको. आजच्या तरूण पिढीत डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, लेखक, नाटककार, चित्रपट कलावंत, चित्रपट निर्माते, नाट्य निर्माते संगीतकार, यासारख्या अनेकविध क्षेत्रात मोठी भरारी मारली आहे. परंतु आय. ए. एस. आणि आय. पी. एस सारख्या प्रशासनातील सर्वोच्य पदावर शिरकाव केलेला दिसून येत नाही. काही भंडारी संस्थानी त्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्गही सुरू केले आहेत. परंतु त्याची भरीव प्रगती झालेली नाही. याचा जरूर विचार तरूण पिढीने करावा. ही पिढी हुषार आहे. तांत्रिक युगात आघाडीवर आहे. समाजच नव्हे, तर एकंदर मानव जातीला ही पिढी चांगली दिशा दाखविल अशी खात्री आहे.\n(वरील लेखामध्ये केलेला ऐतिहासिक बाबींचा उल्लेख केला आहे त्याला इतिहासाच्या पुस्तकांचा आधार आहे. )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-festival-inaugurated-by-actress-hema-malini-on-friday/", "date_download": "2021-06-17T19:46:59Z", "digest": "sha1:6JUACG7LJDFHC6QIW7ROEQNNJ7PAS2BC", "length": 41985, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "‘पुणे फेस्टिव्हल’चे शुक्रवारी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\n‘पुणे फेस्टिव्हल’चे शुक्रवारी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन\n‘पुणे फेस्टिव्हल’चे शुक्रवारी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन\nकला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा ३० वे वर्ष साजरे करीत आहे. दिनांक १३ ते २३ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कालावधीत संपन्न होणार्‍या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी साडेचार ��ाजता ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.\nयावेळी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट व राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुहास दिवसे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.\nविविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तींना उद्घाटन सोहळ्यात ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरवले जाणार आहे. यंदा बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंत गायकवाड आणि अभिनेते विक्रम गोखले यांना या सन्मानाने गौरवले जाणार आहे. तसेच पुण्यातील शताब्दी साजरी करणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा देखील या उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. यंदा साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर (गणेशोत्सव मंडळ) यांचा यंदा गौरव केला जाणार आहे.\nपुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने होणार आहे. प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन सहकलावंतांसमवेत गणेशवंदना सादर करतील. यानंतर महाराष्ट्र मंडळाची १५ मुले व मुली आकर्षक योगा प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. पल्लवी कव्हाणे त्यांच्या प्रशिक्षक आहेत. महाराष्ट्र मंडळाचे धनंजय दामले यांनी याचे संयोजन केले आहे. ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक, अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचे प्रातिनिधिक सादरीकरण करणारा ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम भाग्यश्री अभ्यंकर, स��नाली नांदुरकर, ऋषिकेश बडवे आणि हेमंत वाळूंजकर सादर करतील. याला पराग माटेगावकर (हार्मोनियम) आणि राजेंद्र हसबनीस (तबला) यांची वाद्यसंगत असेल. प्रकाश भोंडे यांनी याचे संयोजन केले आहे.\nस्त्री शक्तीचा जागर असणारे 18 महिला कलावंतांनी विशिष्ट पेहेरावात सादर केलेले ’पोवाडा फ्युजन’ हे उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण असेल. राजनीश कलावंत यांची संकल्पना, संहिता व संगीत असणार्‍या पोवाडा फ्युजनचे नृत्यदिग्दर्शन कोरिओग्राफर तेजश्री अडिगे यांनी केले आहे. सुप्रिया ताम्हाणे याच्या समन्वयक आहेत. ‘फेस्टिवल्स ऑफ इंडिया’ हा होळी नृत्य, पंजाबी भांगडा नृत्य, गुजराती गरबा नृत्य, महाराष्ट्राचे कोळी नृत्य व नारळी पौर्णिमा यांचा समावेश असलेला नृत्याविष्कार गाण्यांसह सादर केला जाणार आहे. प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण, नृत्यदिग्दर्शक कुणाल फडके व शिल्पा जोशी यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले असून त्यांच्या ’डान्स मंत्रा ग्रुप’च्या 11 मुले व 11 मुली आणि ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमीच्या 7 मुली याचे सादरीकरण करणार आहेत. यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र, नौशाद व जयदेव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ’ट्रीब्यूट टू बॉलीवूड म्युझिक लिजंडस्’ हा विशेष नृत्य व संगीताचा कार्यक्रम सादर होणार असून त्यामध्ये नृत्यांगना अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रिया मराठे, चेतन चावडा आणि मयुरेश पेम पुणे फेस्टिव्हलच्या सुमारे 25 कलावंतांसह नृत्याविष्कार सादर करतील. या कार्यक्रमाची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन कोरिओग्राफार तेजश्री अडिगे यांनी केले आहे.\nया उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री 8.30 वाजता सुफी संगीत दरबार (कव्वाली) हा बहारदार कार्यक्रम सादर होणार असून महाराष्ट्र कॉस्मो पॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार व डेक्कन मायनॉरिटी लायब्ररीच्या अध्यक्षा आबिदा इनामदार यांनी याचे संयोजन केले आहे. यामध्ये पवन श्रीकांत नाईक (प्रमुख गायक), कल्याण मुरकुटे (हार्मोनियम व गायन), नरसिंग देसाई व पंकज नाईक (हार्मोनियम), स्मिता राणा (सतार), कुलदीप चव्हाण (बेंजो), हर्षद भावे (तबला, जेंबे), गोपीनाथ वर्पे (पखवाज), विश्वजीत कुलकर्णी (तबला) व कोरसला विजय जाधव, डॉ. रिझवान शेख, नवरत्न वर्मा, संकेत गांधी, अविनाश तिजोरे, हरीश कुटे, पवन तळेकर, उद्धव म्हस्के, भालचंद्र जाधव, राधिका परदेशी, मुलांशू परदेशी, श्रेयस क्षित्रे, हे राष्ट्रीय पातळीवरील कलावंत सहभागी होत आहेत. एकूण 22 कलावंतांसह सादर होणार्‍या या कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन वीणा दिघे करणार आहेत.\nश्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पुणे फेस्टिव्हलचे अन्य मुख्य कार्यक्रम होणार असून त्यामध्ये शनिवार दि. 15 रोजी दुपारी 3 वाजता ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा, रात्री 8.30 वाजता प्रख्यात गायक जितेंद्र भूरूक व सहकारी यांनी सादर केलेला. ‘गोल्डन इरा ऑफ म्युझिक’ हा कार्यक्रम, दि. 16 रोजी अ.भा. हिंदी हास्य कवी संमेलन व दि. 17 रोजी प्रख्यात गायिका राणी वर्मा यांचा ‘जश्न-ए-हुस्न’ हे कार्यक्रम सादर होतील.\nशनिवार दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता होणार्‍या ’मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धेसाठी 18 ते 25 वयोगटातील स्पर्धेत सहभागी झालेल्या 100 युवतींपैकी 20 युवतींची निवड करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत खिंन-ख्वाब ही बनारसी ड्रेस थीम त्यासाठी असेल. त्यातून 10 युवतींची निवड केली जाईल. दुसर्‍या फेरीसाठी ‘हवायन’ थीम असणार आहे. त्यातील 3 जणींची अंतिम फेरीत निवड होऊन बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा, सर्वसाधारण ज्ञान, व्यक्तीमत्व आणि सौंदर्य या आधारे परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरानुसार प्रथम 3 क्रमांक निवडले जातील. प्रथम क्रमांकास ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ किताबाने गौरवले जाईल. तसेच बेस्ट हेअर, बेस्ट स्माईल, बेस्ट फिटनेस मॉडेल, मिस फोटोजेनिक आणि मिस फेवरेट यांची निवड केली जाईल. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन जुगल चंदन यांनी केले आहे. सुप्रिया ताम्हाणे या समन्वयक म्हणून काम करत असून जुई सुहास या शो डिरेक्टर, फॅशन कोरिओग्राफी व ग्रूमिंग मेंटॉर म्हणून काम बघत आहेत.\nयाचदिवशी रात्री 8.30 वाजता प्रख्यात गायक जितेंद्र भूरूक व सहकलावंतांचा ’गोल्डन इरा ऑफ म्युझिक’ हा कार्यक्रम सादर होईल.जेष्ठ संगीतकार सी.रामचंद्र, सुधीर फडके, नौशाद अली, स्नेहल भाटकर, राम कदम व गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त भव्य वाद्यवृंदासह हिंदी मराठी गाण्यांचा ‘सुहानासफर’ कार्यक्रम ते सादर करतील.\nरविवार दि. 16 रोजी रात्री 8.30 वाजता अ.भा. हिंदी हास्य कवी संमेलन संपन्न होणार असून त्यामध्ये सुभाष काब्रा, महेश दुबे, नवनीत हुल्लड, राजेंद्र मालवीय, सायरा ��ाणा तबस्सुम, सुमिता पेशवा हे नामवंत हिंदी कवी सहभागी होत आहेत. याचे संयोजन प्रख्यात कवी सुभाष काब्रा यांनी केले असून या कवी संमेलनाचे ते सूत्रसंचालन करतील.\nसोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता प्रख्यात कवी व दिग्दर्शक अमर वर्मा व ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या गायिका राणी वर्मा यांचा ‘जश्न-ए-हुस्न’ हा कार्यक्रम सादर होईल. त्यामध्ये हिंदी चित्रपट गीतांमधून व्यक्त झालेल्या स्त्री सौंदर्याची महती नृत्य व गाणी या आधारे विषद केली असून ‘चौदवी का चाँद’, ‘चन्दन सा बदन’, ‘ये चाँद सा रोशन चेहरा’, ‘भोली सूरत’, ‘पिया ऐसो जिया में’, ‘परदे में रहने दो’ अशा स्त्री सौंदर्याशी निगडीत, जुन्या रेट्रो लोकप्रिय निवडक हिंदी चित्रपट गीतांचा कौशल्याने वापर केला आहे.\nपुणे फेस्टिव्हलचे अन्य सांस्कृतिक कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होतील. या सर्व कार्यक्रमांचे मोहन टिल्लू हे समन्वयक आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी 5 वाजता भोपाळच्या नृत्यांगना व्ही. अनुराधा सिंह यांचा बंदिश हा कथ्थक नृत्याविष्कार सादर होईल. सायंकाळी 6.30 वाजता ‘शिवतांडव’ हा कथ्थक नृत्य बॅले सुकृती कथ्थक डान्स अकादमीचे कलावंत सादर करतील. याच दिवशी रात्री 9.30 वाजता ‘इप्टा पुणे प्रस्तुत’ प्रदीप तुंगारे लिखित व रवींद्र देवधर दिग्दर्शित राज्यनाट्य स्पर्धेतील पुरस्कार विजेते मराठी नाटक ‘शनिवार वाडा विकणे आहे’ हे सादर होईल. बुधवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचा ‘सुरवंदना’ हा कार्यक्रम सादर होईल.\nगुरुवार दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता ‘देवी पार्वती’ हा कथ्थक नृत्याविष्कार डॉ. शशिकला रवि सादर करतील. सायं. 6.30 वाजता ‘अर्ध नारेश्वर’ हा कथ्थक बॅले नुप्रा डान्स अकादमीचे कलावंत सादर करतील. याच दिवशी रात्री 9.30 वाजता पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विजेत्या एकांकिका सादर होतील. शुक्रवार दि. 21 रोजी सायं. 5 वाजता हसायदान फाउंडेशनतर्फे ‘हास्योत्सव एकपात्रींचा’ हा मराठी नामवंत एकपात्री कलाकारांचा कार्यक्रम सादर होईल. याचे संयोजन व सूत्रसंचालन मकरंद टिल्लू यांनी केले आहे. यामध्ये बंडा जोशी, दिलीप हल्ल्याळ, चैत्राली माजगावकर-भंडारी, श्रीनिवास सप्रे इ. कलावंत सहभागी होतील. प्रख्��ात एकपात्री कलावंत बंडा जोशी यांचे 5000 जाहीर कार्यक्रम पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव याप्रसंगी केला जाणार आहे.\nशनिवार दि. 22 रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील बंगाली असोसिएशनतर्फे नृत्य, नाटक व संगीत यावर आधारित ‘बंगाल महोत्सव’ सादर होईल. यामध्ये पारंपारिक बंगाली लोककलांबरोबरच 2 वर्षांपासून 78 वर्षांपर्यंतच्या सुमारे 50 ते 60 कलाकारांनी सादर केलेली ‘दुर्गा पूजा’ सादर केली जाणार आहे. पुण्यातील बंगाली असोसिएशनचे समररॉय चौधरी आणि मिहिर दत्ता याचे समन्वयक आहेत. याच दिवशी रात्री 9.30 वाजता सदाबहार ‘मराठी कवी संमेलन’ सादर होईल. जेष्ठ वात्र-टिकाकार रामदास फुटाणे याचे सूत्रसंचालन करतील. यामध्ये अरुण म्हात्रे, महेश केळूसकर, साहेबराव ठाणगे, प्रशांत मोरे, सुरेश शिंदे, अंजली कुलकर्णी, सुदेश लोटलीकर, रमणी सोनावणे, बी.के. शेख, अनिल दीक्षित हे महाराष्ट्रातील नामवंत कवी कवयित्री सहभागी होत आहेत.\nयशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट सृष्टीचे अजरामर संगीतकार सी. रामचंद्र, नौशाद, जयदेव आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जेष्ठ चित्रपट समीक्षक सुलभा तेरणीकर, वंदना कुलकर्णी व उस्मान शेख यांनी तयार केलेला विशेष दृकश्राव्य कार्यक्रम सादर होईल. बुधवार दि. 19 रोजी सायं. 5 वाजता गोव्याचे डॉ. लक्ष्मीकांत सहकारी हे शास्त्रीय उपशास्त्रीय गायन सादर करतील. सायं. 6.30 वाजता मानसी मिलिंद कुलकर्णी यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारीत ‘प्रतिभा संगम’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि. 22 रोजी सायं 5 वाजता संपन्न होईल. सुवर्णा माटेगावकर, सावणी दातार, चैतन्य कुलकर्णी आणि मंदार आपटे हे कलावंत हा कार्यक्रम सादर करणार असून याची संहितालेखन व निवेदन अरूण नूलकर यांचे आहे. पराग माटेगावकर यांनी संगीत संयोजन केले असून स्वरानंद प्रतिष्ठान तर्फे प्रकाश भोंडे यांनी याचे आयोजन केले आहे.\nपुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘वॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हडपसर येथे ससाणे नगर, चिंचवड येथे पिरॅमिड हॉ��� व पद्मावती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह अशा तीन ठिकाणी प्राथमिक फेरीत पार पडली. त्यामध्ये सुमारे 300 गायक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यातून अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुरूवार दि. 20 रोजी सायं. 5 वाजता प्रख्यात गायिका सावनी शेंडे यांच्या उपस्थितीत पार पडेल. या स्पर्धेत पुरूष व महिला यांचे 15 ते 40 वर्ष व 40 वर्षापुढील असे एकूण चार गट आहेत. त्यातील प्रत्येक गटात पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिक दिले जाईल. अनुराधा भारती याच्या समन्वयक आहेत.\nउगवत्या व नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनु’ हे विशेष कार्यक्रम पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित होतात. 7 ते 14 वर्षे वयोगटातील बालकलाकारांसाठी ‘उगवते तारे’ आणि 15 ते 25 वर्ष वयोगटातील युवा कलाकारांसाठी ‘इंद्रधनू’ कार्यक्रम आयोजित होतो. यंदा ‘उगवते तारे’ मध्ये 300 व ‘इंद्रधनू’ मध्ये 100 युवा कलावंत सहभागी होत आहेत. ‘उगवते तारे’ तीन भागात होणार असून बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. 15 रोजी दुपारी 12.30 वाजता ‘उगवते तारे भाग 1’ आणि सायं. 5 वाजता ‘उगवते तारे भाग 2’ संपन्न होईल. ‘उगवते तारे भाग 3’ दि. 16 रोजी दुपारी 12.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होईल. याच दिवशी येथे सायंकाळी 5 वाजता ‘इंद्रधनू’ कार्यक्रम सादर होईल. रविंद्र दुर्वे याचे संयोजक आहेत.\nदरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार दि. 20 रोजी दुपारी 1 वाजता कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे ज्येष्ठ सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर हे ‘रेसीपी शो’ सादर करणार असून त्यात 3 तिखट व 1 गोड पदार्थांचे प्रात्यक्षिक ते दाखवतील. शनिवारी दि. 22 रोजी दुपारी 11 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महिलांच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 20 ते 35 वर्षे आणि 36 ते 50 अशा वयोगटात सोलो डान्स स्पर्धा आणि वय 20 ते 50 वर्षे या वयोगटात ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही वयोगटात प्रत्येकी पहिल्या तीन क्रमाकांना पारितोषिके दिली जातील. संयोगिता कुदळे व दिपाली पांढरे यांनी याचे संयोजन केले आहे.\nपुणे फेस्टिव्हलचे प्रायोजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जमनालाल बजाज फाउंडेशन, भारत फोर्ज, येस बँक, एनईसीसी, एलआयसी, प���चशील व कोहिनूर ग्रुप हे आहेत.सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष असून कृष्णकांत कुदळे मुख्य संयोजक आहेत.\nपुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…\nकोथळे खून प्रकरण : पोलीस उपनिरीक्षक कामटेचा न्यायालयात उद्दामपणा\nवाचा आजच्या टॉप बातम्या\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटरविरोधात FIR…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\nPF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी \nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nMaratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…\nMumbai Police Commissioner | ‘जखमी अवस्थेत तक्रार नोंदवण्यासाठी…\nPune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;…\n संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले –…\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\nHouse wall collapsed in Pune | पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू, मध्यवस्तीतील घराची भिंत कोसळुन दोघे जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=76", "date_download": "2021-06-17T20:44:40Z", "digest": "sha1:W3NJQFIBJ3TZYYH6PWZF73D4TL2VKOO4", "length": 3372, "nlines": 91, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मनूबाबा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसाने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी READ ON NEW WEBSITE\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 1\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 2\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 3\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 4\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 5\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 6\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 7\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 8\nजमीनदार व त्याचे दोन मुलगे 9\nसोने परत आले 1\nसोने परत आले 2\nसोने परत आले 3\nसोने परत आले 4\nसोने परत आले 5\nसोने परत आले 6\nसत्य लपत नाही 1\nसत्य लपत नाही 2\nसत्य लपत नाही 3\nसत्य लपत नाही 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T19:33:41Z", "digest": "sha1:47EG33S54MREHI4V725O2PSZGRAAARU4", "length": 13905, "nlines": 203, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांवर स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nराज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांवर स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nby Team आम्ही कास्तकार\nमुंबई, दि. १०: राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका, भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण देखील त्यांना द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.\nमुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्रालयात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व संजय बनसोडे, मुख्य अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.\nकेवळ स्वच्छताच नाही तर शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे ��� मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले, आता मुंबई महानगर परिसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. परराज्यातील मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. ते जेव्हा परत येतील तोपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता विकास कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्याचबरोबर कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे याचाही तपशील घ्या आणि राज्यभर कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी जाहिराती द्या. खास करून जेथे जेथे मेट्रोची कामं सुरू आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर जाहिराती द्या. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. सुरूवातीच्या काळात या भूमिपुत्रांना काही काळ प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.\nराज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या समन्वयातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकासकामे करतांना त्याचा प्राधान्यक्रम ठरवा. पावसाळा सुरू होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी सुरू असलेली विकासकामे बंद आहेत, अशा वेळी प्रमुख शहरांमध्ये कुठलीही अडचण, पूरस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तातडीने डेब्रिज उचलणे, ड्रेनेज पाईप दुरुस्ती करणे आदी कामांवर लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, नाशिक मेट्रोचे सादरीकरण करण्यात आले.\n‘शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे’, मुख्यमंत्र्यांनी ठणकावले\nखानदेशात कांदा दरात सुधारणा\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nखानदेशात कांदा दरात सुधारणा\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nधामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nशरद पवार यांची नवीन खेळी राजू शेट्टींना दिली ऑफर\n गर्दी टाळा-शिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nभात शेती आणि मत्स्यपालन एकत्र, दुप्पट नफा होईल\nएमएसीएस १7०7 सोयाबीनचे दर हेक्टरी qu qu क्विंटल उत्पादन मिळेल, तुम्ही कधी पेरणी करता ते जाणून घ्या\nअनुसरण योजना योजना 2021: ���नलाईन अनुप्रयोग\nकोरोनावरील उपचारांसाठी 5 लाखांचे मोफत कर्ज उपलब्ध आहे, काहीही तारण न करता पैसे उभे करावेत\n[Registration] देवनारायण छत्र स्कूटी वितरण योजना 2021 राजस्थान नि: शुल्क स्कूटी योजना फॉर्म\nसोलापूर जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार\nबिहार आणि यूपीसह देशातील या 10 राज्यात आज जोरदार पाऊस पडेल\nऑनलाईन अर्ज, विद्यार्थ्यांची योजना पंजीकरण\nशेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच मालामाल : बोंडे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-leaf-vines-blossomed-what-about-business-lockdown-disrupts-business-blow-home-growers", "date_download": "2021-06-17T20:15:28Z", "digest": "sha1:OFMTSKXAZUV7MJTYCDXLHSGVFDG2UATA", "length": 20365, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पानाच्या वेली बहरल्या, व्यवसायाचे काय?, लॉकडाउनमुळे व्यवसायाला अवकळा; पान उत्पादक शेतकऱ्यांना फटका", "raw_content": "\n\"खाईके पान बनारसवाला...' हे गाणं आपण नेहमीच गुणगुणत असतो. मात्र, लॉकडाउनमुळे या पानावर बंदी आली आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सरकारने सर्व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकान वगळता सर्व दुकान बंद केली होती. आता इतर व्यवसाय हळूहळू सुरू होत असले तरी पानटपऱ्या व पान व्यावसायिकांची दुकाने बंदच आहेत. त्यामुळे पान वेलींना बहर आला असला तरी व्यवसाय अडचणीत असल्याने त्याचा फटका पान उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.\nपानाच्या वेली बहरल्या, व्यवसायाचे काय, लॉकडाउनमुळे व्यवसायाला अवकळा; पान उत्पादक शेतकऱ्यांना फटका\nअकोला ः \"खाईके पान बनारसवाला...' हे गाणं आपण नेहमीच गुणगुणत असतो. मात्र, लॉकडाउनमुळे या पानावर बंदी आली आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सरकारने सर्व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकान वगळता सर्व दुकान बंद केली होती. आता इतर व्यवसाय हळूहळू सुरू होत असले तरी पानटपऱ्या व पान व्यावसायिकांची दुकाने बंदच आहेत. त्यामुळे पान वेलींना बहर आला असला तरी व्यवसाय अडचणीत असल्याने त्याचा फटका पान उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.\nखरं तर पान वेली उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्यवसायाचा काळ. उन्हाळ्याच्या तोंडावर पान वेलीचं भरघोस उत्पन्न होत असतं. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाउन जाह��र करण्यात आले आहे. मात्र, पान वेलीच्या उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nराज्यातील सर्व हॉटेल, लग्न समारंभ, पानटपरीचे दुकान, पान मसाला दुकान ही सध्या बंद आहेत. विशेष म्हणजे या काळात पानाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, लॉकडाउनच्या काळात या पान वेलींची मागणी घटली आहे. त्यामुळं पान वेली उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या लॉकडाउनची फार मोठी आर्थिक झळ पान वेल उत्पादक शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्‍यातील दानापूर या गावात शेकडो पान वेलींचे मळे आहेत. त्यात पानं तोडण्यासाठी असंख्य मजुरांना बाराही महिने काम मिळत असते.\nसीबीएसई बारावी परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी चमकले\nविशेषतः उन्हाळ्यात लग्न सराईमुळे पान शौकिनांची संख्या अधिकची असते. त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत असतो. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे पानवेली जाग्यावरच पडून आहेत. त्यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याचं शेतकऱ्याने \"सकाळ'शी बोलताना सांगितले.\nशेतकरी व शेतमजूर कुटुंबही अडचणीत\nआमची पारंपरिक शेती आहे. दोन एकर पान मळ्याच्या शेतीमध्ये जवळ-जवळ दीड हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मार्च-एप्रिल हा उत्पन्नाचा महिना आहे आणि त्यातच उत्पन्नाच्या या महिन्यांमध्ये लॉकडाउन झालं. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षी खर्च वजा जाता दोन एकरातून एक लाख रुपयाचे उत्पन्न होते. लॉकडाउनमुळे मळ्यातला मळ्यातच राहिला. बाजारात जाण्याचा काही प्रश्नच नाही.\nVideo: अरे हे काय पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग\nअकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा या तालुक्‍यात पानमळे आहे. आता काही बोटावर मोजण्या इतक्‍या शेतकऱ्यांचे पानमळे शिल्लक आहे. रोगराई आणि लागवडीचा खर्च वाढल्याने पानमळे परवडेनासे झाले आहे. त्यातच लॉकडाउनमुळे पानाला मागणीच नाही. गुटखा-खर्यामुळे पारंपरीक ग्राहकही दुरावल्याचा परिणाम पान व्यवसायावर झाला आहे.\n- मंगेश हागे, पान उत्पादक शेतकरी दानापूर\nगर्भवती महिलेला शासकीय वाहनाने घेऊन आला; तरी चालकाला पोलिसांनी केली मारहाण\nपंचगव्हाण (जि. अकोला) : तेल्हारा तालुक्यातील प्राथमिक ���रोग्य केंद्र पंचगव्हाण येथील शासकीय वाहनावर कंत्राटी पद्धतीने असलेले वाहन चालक गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी लेडी हार्डींगमध्ये घेऊन शुक्रवारी (ता.27) आले होते. दुपारी अडीच दरम्यान पोलिसांनी दमदाटी करून वाहनचालकास मारहाण केली असल्याची तक\nLockdown : ग्रामीण भागात अर्थचक्राला गती; ‘नॉन रेड झोन’मधील नागरिकांना हा दिलासा\nअकोला : ‘नॉन रेड झोन’ असलेल्या ग्रामीण भागात 22 मेपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश काढले असून, ग्रामीण भागात आता बहुतांश व्यवहार सुरू होणार असल्यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासही सु\nबाबू अन्न-अन्न असते रे ते...काळ्या रानातील असो की, रस्त्यावरील \nतेल्हारा (जि. अकोला) : आज कोरोनामुळे सर्वत्र देशात लॉकडाउन झाले आहे कुणी कुठेही जाऊ शकत नाही. परंतु, मानवी जीवन हे अन्न, वस्त्र, निवारा शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे आजवर कुठलेही युद्ध असो उपाशी पोटी होऊच शकत नाही. त्यामुळे यामध्ये मनुष्य असो की, प्राणी दोघांनाही पोट आहे. त्यामुळे आज\nसंचारबंदीचे सर्रास उल्लंघन; मास्क, सोशल डिस्टन्सिंगही नाही, पहा कुठे घडला हा प्रकार\nभांबेरी (जि. अकोला) : कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी केंद्र शासनाकडून संचारबंदी लागू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन करण्याची घोषणा केली. इतकी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा तेल्हारा तालुक्यातील भांबेरी परिसरात नागरिकांडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केल्या जात आहे. मास्\nसात हजारावर प्रवाशांनी ओलांडली ‘डेडलाईन’\nअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययाेजना करण्यात येत असून बाहेर गावावरुन जिल्ह्यात १९ हजार २९६ प्रवाशी परतले आहेत. त्यापैकी १९ हजार १७८ प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी सात हजा\nबाजार समित्यांमध्ये आता गव्हाची खरेदी टोकन पद्धतीने\nअकोला : राज्याचे पणन संचालक व सहकारी संस्थेचे अमरावती विभागीय सहनिबंधक यांच्या निर्देशांचे अनुषंगाने कोरोना विषाणू प्रतीबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन, जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरळ���त चालू ठेवल्याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे स्तरावरून नियोजन करण्यात आले आहे.\nलॉकडाऊन: राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केले ऑनलाईन शिक्षण\nअकोला : तेल्हारा तालुक्यातील समता शिक्षक फाउंडेशनच्या सभासदांनी लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करता यावा म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून टेस्ट सिरीज तयार केल्या. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, थोरांची ओळख, भाषा व्याकरण, हिंदी\nपाच रुपयांच्या जेवणाकडे गरजूंची पाठ\nअकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामकाजावरच अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अनेकांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे, अशा मंडळींना सहज जेवळ उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने\nकापूस साठवणुकीवर नवीनच धोका; नक्की आहे तरी काय हे..वाचा\nतेल्हारा (जि.अकोला) : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाउनचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. फेडरेशनला विक्री केलेल्या कापसाची शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर दुसरीकडे जमाव बंदीमुळे शेतकऱ्यांना कापसाची विक्री करता येत नाही. 40 टक्के कापूस हा विक्रीविना आहे. घरात साठवून ठेवल्याने त्\nदार उघड आता दार उघड...बाजार समित्यांचे दार उघड\nअकोला : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामध्येच शेतमाल विक्रीची एकमेव बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा बंद पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधीचा शेतमाल शेतातच पडून खराब होत असून, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे ब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/1-lakh-unemployed-youth-in-the-state-will-get-apprenticeship-opportunities-in-various-industries-and-establishments-nawab-malik-information/", "date_download": "2021-06-17T21:01:57Z", "digest": "sha1:WITYX3AUVDJU3NAYKU4EU3F377YKV7WZ", "length": 16992, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राज्यातील १ लाख बेरोजगार युवकांना विविध उद्योग, आस्थापनांमध्ये मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी : नवाब मालिकांची माहिती - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराज्यातील १ लाख बेरोजगार युवकांना विविध उद्योग, आस्थापनांमध्ये मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी : नवाब मालिकांची माहिती\nमुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत चालू वर्षात राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यामध्ये १ लाख युवकांना ॲप्रेंटीसशीपची संधी (1 lakh unemployed youth)उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.\nपुढील पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी दिली.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम करुन प्रत्येक हाताला काम देणे हे शासनाचे ध्येय आहे. राज्यातील किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी व अनुभव उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहित करुन पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राप्त होतील.\nउद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याबरोबरच राज्यातील युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मधील तरतुदीनुसार पारंपरिक व नवीन उद्योगक्षेत्रांमध्ये उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसत्तेसाठी तुमचे मंत्री काका-पुतण्यासमोर लाचार, पडळकर सोनिया गांधींकडे तक्रार करणार\nNext articleयंदा पायी वारी झालीच पाहीजे, तडजोड स्वीकारणार नाही; आचार्य तुषार भोसलेंचा इशारा\nआज राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त, मात्र काळजी घेण्याची गरज\nस्वबळावर लढण्यावरून महाआघाडीत बिघाडी\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची ऑफर\nसोनूू सूद व आमदार सिद्दीकी यांच्या ‘रेमेडेसिविर’ वितरणाची चौकशी करा\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\nभाजपाला धक्का; माजी मंत्री सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, आणखी ५ नेते...\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार घडून येईल, राऊतांचा पुनरुच्चार\nआता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपची शिवसेनेवर विखारी टीका\nशिवप्रसाद दिला, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला...\nउद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे …; भाजपाच्या किरीट सोमय्यांनी दिला इशारा\nनागपुरात तालिबानी समर्थक अटकेत, अतिरेक्यांशी संपर्कात असल्याचे उघड\nडॉ.सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षातच अस्वस्थता\nराम मंदिराच्यानावाखाली भाजपचा विरोध करा, १०० कोटी घ्या; आप आणि काँग्रेसची...\nजुलैमध्ये मिळणार लहान मुलांना कोरोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची तयारी\nहीच उपकाराची परतफेड आहे का नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nशिवसेनेच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी सकारात्मक, दोन्ही पक्ष एकत्र येणार\nबाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-dr-pradip-avate-coronavirus-341123", "date_download": "2021-06-17T21:40:15Z", "digest": "sha1:JMWGQCYGB3TG6USF26MUD4TVZOWOWXKK", "length": 29873, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाची अखेर नजरेच्या टप्प्यात?", "raw_content": "\nकोरोनाची रुग्णांमध्ये सौम्य किंवा लक्षणेच न दिसणे, त्यावर मात करण्यासाठी त्यांच्या शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्‍ती यांच्यावरील संशोधनातून या आजाराचा शेवट जवळ येतोय, असे दिसतेय. मात्र, त्याला रोखण्यासाठीच्या कठोर उपाययोजनाही कठोरपणे पाळणे महत्वाचे आहे.\nकोरोनाची अखेर नजरेच्या टप्प्यात\nकोरोनाची रुग्णांमध्ये सौम्य किंवा लक्षणेच न दिसणे, त्यावर मात करण्यासाठी त्यांच्या शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्‍ती यांच्यावरील संशोधनातून या आजाराचा शेवट जवळ येतोय, असे दिसतेय. मात्र, त्याला रोखण्यासाठीच्या कठोर उपाययोजनाही कठोरपणे पाळणे महत्वाचे आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nरुग्णवाढीचा दर, अशा निर्देशांकाच्या भाषेत बोलायचे तर सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावलेला आणि मृत्यूदरही दिवसामागे घटत असला तरीही निव्वळ आकड्यांकडे पाहिले तर त्यामध्ये रोज मोठी वाढ दिसते. अशावेळी हा आजार नेमका केव्हा आटोक्‍यात येणार याबाबत ठाम सांगणे कठीण आहे. तथापि, त्याबाबतची जगभरातील संशोधने आणि निष्कर्ष आशादायी आणि या आजाराचा शेवट जवळ आल्याकडे निर्देश करणारे आहेत.\nस्टॉकहोममधील ‘सेंटर फॉर इन्फेक्‍शियस मेडिसिन’च्या (स्वीडन) शास्त्रज्ञांचे संशोधन महत्त्वाचे आहे. लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणांच्या कोरोना रुग्णांमध्ये प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज विकसित होताना दिसत नाहीत. त्यामुळे या स्वरूपाच्या सौम्य संसर्गाच्या आजारापासून ॲन्टीबॉडी स्वरुपातील प्रतिकारशक्तीच न मिळाल्याने पुन्हा संसर्ग झाला तर त्यांना संरक्षण मिळू शकत नाही, असा काहींचा समज होता.\nया संशोधनात दोन गोष्टी समोर आल्या. ज्या व्यक्तींना मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसतात, त्यांच्यामध्ये आणि ज्या व्यक्ती लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे दाखवतात, अशा दोन्ही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत, हे कळले. इम्युनिटी व्यवस्थेत ‘बी’ आणि ‘टी’ अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. मध्यम ते तीव्र लक्षणांच्या व्यक्तींमध्ये इम्युनिटी संस्थेतील ‘बी सेल’ क्रियाशील होऊन अँटीबॉडीची निर्मिती होते. मात्र ज्या व्यक्तींमध्ये कोरोना आजाराची लक्षणे नसतात किंवा सौम्य असतात अशांमध्ये ‘टी सेल’ क्रियाशील होऊन ‘सायटोटॉक्‍सिक’ म्हणजे पेशी ���ष्ट करणाऱ्या ‘टी’ प्रकारच्या पेशी कार्यरत होतात. ज्या पेशींना विषाणूंची बाधा झाली, त्यांना विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्याचे काम ‘टी सेल’ करतात.\nयाला ‘प्रोग्रॅम्ड सेल डेथ’ म्हणजे ‘नियोजनपूर्वक पेशीनाश’ म्हणतात. यात विशिष्ट विकर (इंझाईम) सायटोटॉक्‍सिक सेलमधून बाहेर पडतात आणि ते संसर्गग्रस्त पेशीमध्ये जाऊन तिला छिद्रे पाडतात. इतर रसायनांच्या मदतीने तिचा मृत्यू घडवतात. यामुळे ज्या पेशींना बाधा आहे, त्याच विषाणूसह नष्ट झाल्याने शरीरामध्ये विषाणूंचा फैलाव रोखला जातो. त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नाहीत, या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष रोगाची तीव्रता अत्यंत कमी होत असली तरी प्रतिपिंडे तयार होत वाहीत. त्यामुळे अशा सौम्य लक्षणांच्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आढळत नाहीत. तथापि, या ‘टी सेल’नंतर ‘मेमरी सेल’ कार्यान्वित करतात. त्यांना ‘स्मरण पेशी’देखील म्हणू शकतो. या ‘मेमरी सेल’ प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत.\nया व्यक्तींमध्ये जेव्हा हाच विषाणू दुसऱ्यांदा प्रवेशतो, तेव्हा संपूर्ण इम्युनिटी व्यवस्था क्रियाशील होते. त्याचा मुकाबला करते. त्यामुळे विषाणूचा फेरसंसर्ग टळतो. याचा अर्थ आज ज्या कोरोनाबाधितांना लक्षणे सौम्य आहेत किंवा नाहीतच त्यांच्या रक्तामध्ये जरी या आजाराच्या अँटीबॉडीज आढळल्या तरी त्यांच्या शरीरात मेमरी सेलच्या रुपाने प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती पुन्हा होऊ शकणाऱ्या संसर्गाला तोंड देण्यासाठी पुरेशा समर्थ असते. नव्या संशोधनाचे हे निष्कर्ष महत्त्वाचे. आज जे कोरोनाबाधित आढळताहेत, त्यातील ७० टक्‍क्‍यांवर रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा असतीलच तर ती सौम्य आहेत. याचा अर्थ सर्व रुग्णांमध्ये सायटोटॉक्‍सिक टी सेलच्या मार्गाने प्रतिकारशक्तीची निर्मिती झाली असून, त्यांच्या शरीरात ‘मेमरी सेल‘ तयार झाल्यात.\nआजारानंतरच्या प्रतिकारशक्‍तीबाबत आणखी संशोधन ‘वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या इम्युनॉलॉजी’ विभागाने केलंय. ज्या प्रकारे सार्स या कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराची प्रतिकारशक्ती सुमारे तीन वर्षापर्यंत टिकते. त्याच प्रकारे कोरोनामुळे मिळणारी प्रतिकारशक्तीही तितक्‍याच दीर्घकाळ टिकू शकते, अशी मांडणी या शास्त्रज्ञांनी केली आहे. जर ही प्रतिकारशक्ती दोन-तीन वर्ष टिकणारी अ��ेल तर त्याद्वारे निर्माण होणाऱ्या हर्ड इम्युनिटीचा (समूह प्रतिकारशक्ती) लाभ कोरोनाप्रसाराचा वेग रोखण्यास होऊ शकतो.\nएखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती बाधित झाली तरी, कुटुंबातील ८० ते ९० टक्के व्यक्तींना त्याचा संसर्ग होत नाही, असा निष्कर्ष जगातील संशोधनाच्या अभ्यासाअंती गांधीनगरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’चे संचालक डॉ. दिलीप मावळणकर यांच्या पथकाने काढलाय. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या ‘क्वार्टरली रिव्ह्यू ऑफ मेडिसिन’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय.\nहे संशोधन समोर येत असतानाच युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील न्यूरोसायंटिस्ट कार्ल फ्रिस्टन यांनी प्रतिकारशक्तीतील ‘डार्क मॅटर’ ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते कोणत्याही देशातील सर्वच लोकांना कोरोनासारखा आजार होतो, असे गृहीत धरून रुग्णसंख्येचे अंदाज मांडतो.\nपरंतु वास्तव वेगळे असते. सर्वच लोक नवा आजार व्हावा इतके दुबळे नसतात. दोन मुख्य कारणांमुळे एखादा आजार काही व्यक्तींना होण्याची शक्‍यता कमी असते. एक म्हणजे कोरोनासारख्या इतर विषाणूजन्य आजारामुळे किंवा इतर आजार पूर्वी झाल्यामुळे ज्यांना प्रतिकारशक्ती मिळालेली आहे, अशांना तो होण्याची शक्‍यता कमी असते. कोरोनासारख्या आजाराचा प्रसार पाहताना आपण जणू काही समाजातील प्रत्येकाला प्रत्येकजण भेटणार, अशा पद्धतीने विचार करतो. परंतु समाज हा अनेकदा रेल्वेच्या डब्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये विभागलेला असतो. परस्परांपासून विलग असतो. भौगोलिक स्थिती, जात, वर्ग, लिंग, वय अशा कारणांमुळे हे विलगीकरण होते.\nकार्ल फ्रिस्टनच्या मते, समाजातील २५ टक्‍क्‍यांना नवीन आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती असू शकते, तर सुमारे ५० टक्के लोकसंख्या वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक अलगीकरणामध्ये असते. त्यामुळे आजार होण्याची शक्‍यता समाजातील २५ टक्‍क्‍यांनाच असते. देश-काल परिस्थितीनुसार प्रत्येक समाजातील इम्युनॉलॉजीकल डार्क मॅटरचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.\nकोरोनाविरुद्ध एखाद्या समाजात ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणजेच समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरता त्या समाजातील किमान ६० ते ७० टक्‍क्‍यांमध्ये आजाराविरुद्धची प्रतिकारशक्ती आवश्‍यक आहे, असे साथरोग शास्त्रज्ञ मानतात. तथापि कार्ल फ्रिस्टन यांची ही डार्क मॅटर थिअ��ी लक्षात घेता, आजाराची लागण होण्याची शक्‍यता पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांना असल्याने खूप कमी प्रमाणात लोकांना लागण होऊनही त्या समाजामध्ये हर्ड इम्युनिटीचे परिणाम दिसू लागतात. आपल्याकडे अहमदाबाद, दिल्ली, मुंबई या ठिकाणी कोरोनाच्या प्रसाराचा मंदावलेला वेग त्याचेच निदर्शक आहे. एकंदरीतच कोरोनाचा शेवट आता नजरेच्या टप्प्यात आहे. अर्थात काही महिन्यातच त्याच्या केसेस शून्यावर येतील, असे नाही. तो टाळण्यासाठीच्या खबरदारीचा विसर पडू देणे योग्य नव्हे. उलट, जबाबदारीने आणि काळजीपूर्वक पावले टाकणेच महत्वाचे आहे.\n(लेखक ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमा’चे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"देवाचं दर्शन घ्यायचयं तर अगोदर मास्क लावून या\" त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे निर्देश\nनाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात मास्क लावून काम करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दिले आहेत. तसेच भाविकांनीही मंदिर परिसरात दर्शनाला येतांना तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधावा असे सांगण्यात आले आहे. त्\n\"कोरोना'मुळे शिक्षक संघाचे अधिवेशन स्थगित\nसोलापूर ः प्राथमिक शिक्षक संघाचे नागोठणे (जि. रायगड) येथे 13 मार्चला अधिवेशन होणार होते. त्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांना नऊ ते 14 मार्च या कालावधीसाठी सुटीही जाहीर केली होती. मात्र, कोरोना व्हायरसचे कारण पुढे करत हे अधिवेशन स्थगित केले आहे. अधिवेशनाची पुढील तारीख नंतर जाहीर करण्यात येणार\n१०० युनिट मोफत विजेचा महाविकास आघाडीलाच बसणार शॉक\nमुंबई : मोफत वीज देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात दुमत आहे असं दिसून येतंय. दिल्लीमधल्या आम आदमी पार्टीच्या सरकारनं जनतेला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची दिल्लीत अंमलबाजाणीही देखील होतेय. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही १०० यूनिटपर्यंत वीज मोफत\nकोरोना : रंगपंचमीसाठी बाजारात आलेल्या रंग, पिचकाऱ्यांबद्दल काय सल्ला आहे\nऔरंगाबाद : देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. भारतातही कोरोनाची भीती सर्वांमध्ये आहे. चीनमधून आलेला या व्हायरसचा रंगपंचमीवरही परिणाम होणार आहे. रंगपंचमीला चीनमधून आयात केलेले कलर अधिकांश वापरले जातात. त्यामुळे रंगपंचमीला रंग खेळू नका, असे आवाहन करणारे संदेश स\n'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात...\nमुंबई: महाराष्ट्रातील सत्ता पालटली आणि महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडावा लागला. मागच्या डिसेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष बांगला सोडला. मात्र\nकोरोनाची धास्ती...पुणे, नाशिक, शिर्डीच्या पर्यटकांवर विशेष लक्ष\nऔरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज केली असून, गुरुवारी (ता. पाच) महापौरांच्या दालनात पुन्हा एकदा तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी पुणे, नाशिक, शिर्डीहून शहरात येणाऱ्या पर\n तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना \nनवी मुंबई - चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून तो महाराष्ट्राच्या वेशिवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून, चिकनमध्ये कोरोना व्हायरस असल्याचे सांगत आता होळीच्या रंगातही कोरोना व्हायरस असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर येत आहेत\nCorona virus : म्हणून अमेय वाघ एअरपोर्टवरील डॉक्टरांना म्हणाला, Thank You\nमुंबई : 'अमर फोटो स्टुडिओ' नाटकाचा अमेरिका दौरा संपवून अभिनेता अमेय वाघ काल रात्री मुंबईत परतला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल विमानतळावरील कोरोना व्हायरसबाबत केलेल्या उपाययोजनांचे अमेय वाघ याने कौतुक करून संपूर्ण विमानतळावरील कर्मचारी, डॉक्‍टर, पोलिस, आर्मी अधिकाऱ्यांचे आभार मान\n थांबा, सकाळ माध्यम समूह घेऊन आलाय सरप्राईज\nपुणे Coronavirus : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगापुढं आव्हान उभं केलंय. महाराष्ट्रात त्याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. ���्यामुळंच आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता खबरदारी घ्यायची म्हणजे काय तर घरी थांबायचं. अनावश्यक कामांसाठी बाहेर पडायचं नाही. स्वच्छता बाळगायची आणि स्वतःला या व्हायरसपासून वाचवायच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/_2BQFL.html", "date_download": "2021-06-17T19:34:38Z", "digest": "sha1:C2NMKKX7KSKKSUZACYIAKN4MY2PIWIH7", "length": 9951, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कोरोना रुग्ण बरा होऊन परतल्यावर कुटुंबियांना क्वारंटाईन", "raw_content": "\nHomeकोरोना रुग्ण बरा होऊन परतल्यावर कुटुंबियांना क्वारंटाईन\nकोरोना रुग्ण बरा होऊन परतल्यावर कुटुंबियांना क्वारंटाईन\nकोरोना रुग्ण बरा होऊन परतल्यावर कुटुंबियांना क्वारंटाईन\nठाणे महानगर पालिकेचा अजब कारभार\nरहिवासी उतरले रस्त्यावर, भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील यांनी विचारला जाब\nकारोनाची बाधा झालेला रुग्ण उपचार घेऊन 15 दिवसांनी घरी परतल्या नंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱयांना साक्षात्कार होऊन आजुबाजुच्या घरातील नागरिकांना आज विलगीकरण कक्षात घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार गोकुळनगर येथे उघडकीस आला आहे. रहिवासी आणि स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांनी या विरोधात आवाज उठविल्यानंतर ठाणे महापालिकेचे पथक रिकाम्या हाताने परत गेले.\nगोकुळ नगर मधील एका इसमाला 15 दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात योग्य ते उपचार झाले होते आणि या दरम्यान त्यांचे कुटुंबिय होम कोरोंटाईन होते. 15 दिवसांनंतर हा इसम कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. मात्र ठाणे महापालिकेच्या अजब कारभाराने येथील रहिवाशांना धक्काच बसला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पाटोळे हे आज सकाळी दोन बस, वैद्यकीय पथक असा फौजफाटा घेऊन गोकुळ नगर येथे आले. ज्या इसमाला कोरोनाची बाधा झाली होती त्यांच्या आजुबाजुच्या घरातील रहिवाशांना भाईंदर पाडा येथील कोरोंटाईन सेंटर ला घेऊन जाण्याची प्रक्रिया करत होते. ज्याला कोरोना झाला आहे तो रुग्ण उपचार घेऊन घरी परतला असतांना आता विलगीकरण कक्षात ठेवण्याचा अट्टहास अधिकारी करत असल्याने रहिवासी संतप्त झाले होते.\nस्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली. स्थानिक नगरसेवकाला विश्वासात न घेता अशा प्रकारे बळजबरीने विलगीकरण कक्षात घेऊन जाण्याबाबत आक्षेप घेत जाब विचारला. कोणतीही लक्षणे नसतांना अशा प्रकारे विलगीकरण कक्षात घेऊन जाण्याला रहिवाशांनी ठाम नकार दिला. तसेच विलगीकरण कक्षात कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कोणतीही लक्षणे नसतांना विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर तेथील लोकांना कोरोनाची नंतर बाधा झाल्याचे या निदर्शनास आणून दिले गेले. बराच वेळ वादावादिनंतर अखेर या पथकाला रिकम्या हाताने परतावे लागले.\nविलगीकरण कक्षात कोणतीही सुविधा नाही. बेड मिळत नसल्याने येथील दोन रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. 90 दिवसांपूर्वी ज्याला कोरोनाची बाधा झाली तेथील आजुबाजुच्या रहिवाशांना आता विलगीकरण कक्षात नेले जात आहे. एखाद्याला कोरोनाची चाचणी करायची असल्यास तिन दिवसांनी लॅबवाले बोलावत आहेत. एकूणच ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार सुरु असल्याची टिका नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=78", "date_download": "2021-06-17T20:53:28Z", "digest": "sha1:P47ZWC66JK622IYY2A7BCPL4A2EXRJLZ", "length": 3739, "nlines": 93, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रा नि चारू| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nच���त्रा नि चारू (Marathi)\nसाने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी READ ON NEW WEBSITE\nसासूने चालवलेला छळ 1\nसासूने चालवलेला छळ 2\nसासूने चालवलेला छळ 3\nसासूने चालवलेला छळ 4\nसासूने चालवलेला छळ 5\nसासूने चालवलेला छळ 6\nसासूने चालवलेला छळ 7\nचित्रेच्या वडिलांना वेड लागते 1\nचित्रेच्या वडिलांना वेड लागते 2\nचित्रेच्या वडिलांना वेड लागते 3\nचित्रेच्या वडिलांना वेड लागते 4\nचित्रेच्या वडिलांना वेड लागते 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/02/ypdwuN.html", "date_download": "2021-06-17T21:19:47Z", "digest": "sha1:DV2WRVVC7VQDQYJAUWF7Y2S42KKHSHJ4", "length": 7478, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "मराठी तरुणांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका", "raw_content": "\nHomeमराठी तरुणांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका\nमराठी तरुणांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका\nमराठी तरुणांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका\nबेलापूर येथे जलवाहतूक करणाऱ्या एका कंपनीने कर्मचारी भरतीकरीता जाहीरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत महाराष्ट्रीय तरुणांना अर्ज करण्यास मनाई करण्यात आली. ही माहीती मिळताच मनसेच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी थेट कंपनीच्या कार्यालयाला धडक दिली. आणि व्यवस्थापनाला जाब विचारला. मनसे कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे संबंधित कंपनी व्यवस्थापनाने माफिनामा लिहून दिला आणि जाहिरातही मागे घेण्याचे आश्वासन दिले.\nनवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर सेक्टर ११ येथील वाणिज्य संकुलात सेफसेस या जलवाहतूक करणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणी प्रशासकीय कामांसाठी लागणाऱ्या तरुणांची जाहीरात कंपनीने एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली. त्यामध्ये महाराष्ट्रीयन नसलेल्या तरुणांना प्राधान्य देण्यात येईल असे नमूद केले. ही जाहीरात प्रसिद्ध होण्याआधीच सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याने मराठी तरुणांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली. महाराष्ट्रात व्यवसाय करीत असताना मराठी तरुणांना डावलणाऱ्या या कंपनीची दखल मनसेने घेत थेट व्यवस्थापनावर हल्लाबोल केला. नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी काही कार्यकर्त्यांना कार्यालयात पाठवले. यावर व्यवस्थपानाने नरमाईची भूमिका घेत जाहिरात मागे घेतली आहे. तसेच झालेल्या प्रकाराबाबत माफिनामाही दिला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठ��न... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/09/06/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T21:32:22Z", "digest": "sha1:6NR23RQFLY6LURVUCE4CD6OYQVWISV7J", "length": 9532, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "शरीराच्या या ‘3’ महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा.. – Mahiti.in", "raw_content": "\nशरीराच्या या ‘3’ महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nआपली त्वचा सुंदर बनविण्यासाठी आपण सगळेच साबणाचा वापर करतो. त्याचबरोबर आपण त्याचा उपयोग हात धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी पण करतो. बाजारात मिळणारे सर्व साबण विक्रेते असा दावा करतात, की त्यांच्या साबणामुळे त्वचा मऊ व मुलायम होते. परंतु, हे खरे नाही. साबण कोणता आहे, नैसर्गिक आहे, की रसायनयुक्त आहे, व तो कुठे वापरला तर हानिकारक नाही, या सर्वांची माहिती असणे खूपच आवश्यक आहे.\nप्राचीन काळात साबणाऐवजी सर्व घरगुती प्रकार वापरले जात होते, जसे की मुलतानी माती, हळद, बेसन, मलाई. परंतु, आता या सर्वाचा वापर बंद झाला आहे, व लोक वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरु लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत, की श���ीराच्या कोणत्या भागाला तुम्ही साबण लावलात, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया, या विषयी थोडेसे:\nतुम्हाला माहीतच आहे, की साबण बनविण्यासाठी अनेक रसायनांचा उपयोग केला जातो. जर तुम्ही चुकीच्या जागेवर साबण वापरलात, तर तुमचे नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की आंघोळ करताना शरीराच्या या तीन भागावर साबणाचा उपयोग किंवा वापर करू नये, चला तर मग जाणून घेऊया, ते कोणते अवयव आहेत, ज्यावर साबण लावायचा नाही.\nजर आंघोळ करताना तुम्ही नाकाच्या आतील बाजूस साबण लावत असाल, तर तुम्ही जळजळ अनुभवता, आणि त्यामुळे तुम्हाला डोक्याच्या कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागेल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चेहर्‍याला कडूनिंब, आवळा, किंवा कोणत्याही आंबट खाद्यपदार्थांपासून बनवलेल्या साबणाचा उपयोग करू नये, कारण त्यांचा चेहर्‍यावर वाईट परिणाम होतो. याचे कारण असे आहे की, आपल्या चेहर्‍याची त्वचा खूप मऊ असते.\nकानात साबणाचा उपयोग करू नये: डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आपण साबणाचा उपयोग कधीही कानात करू नये. जर चुकूनही साबण कानात गेला, तर ऐकण्याची क्षमता कमी होते. एवढेच नाही, तर कांनातून पिवळा द्रव निघू लागतो.\nहाताची वरील त्वचा: तुम्ही हाताला साबण लावू शकता, त्यात काहीही अडचण नाही. पण जेव्हा तुमच्या हाताला खाज येत असेल, तेव्हा मात्र चुकूनही साबण वापरू नका. त्यामुळे खाज जास्त येते आणि तुमची त्वचा खराब होते.\nकेसांना साबण लावू नका: डॉक्टरांच्या मते जर तुम्ही केसाला साबण लावत असाल, तर त्यामुळे केसात कोंडा होतो. त्याशिवाय केस हळूहळू अशक्त होतात आणि तिथे पांढरे केस येऊ लागतात. जर साबणच वापरायचा असेल, तर मग शॅम्पू कशासाठी बनवला गेला आहे. जर केसात साबण लावला, तर केस हळूहळू निर्जीव होतात, व ते गळायला सुरुवात होते. परंतु, एक गोष्ट लक्षात घ्या, शॅम्पूसुद्धहा नैसर्गिक असेल तोच वापरा. त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होणार नाही.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, ���क्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article मुतखडयाचा त्रास आहे का पाण्यात हा पदार्थ टाकून सकाळी उपाशी पोटी ८ दिवस प्या…\nNext Article नारळाच्या तेलात फक्त एक गोष्ट मिसळा, 5 मिनिटात घरातील सगळे डास पळून जातील….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T20:35:31Z", "digest": "sha1:X2JC5JWLKUEV7LJERUA35A44UISXFGFI", "length": 7306, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "रुग्णालय वैद्यकीय अधिकारी संघटने Archives - बहुजननामा", "raw_content": "\nTag: रुग्णालय वैद्यकीय अधिकारी संघटने\nससूनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे, शासनाचा 31 डिसेंबर 2020 रोजीचा एकत्रित मानधनाचा अध्यादेश ...\n देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...\n ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी\n 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\npune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न\nVishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\npune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू\nSuicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…\nPune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्य�� आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय\nबलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nससूनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन\nPan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया\nNitesh Rane | नितेश राणेंनी सेनेला डिवचले; म्हणाले – ‘शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय’\nराज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या दुचाकीला झालेल्या विचित्र अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू\n मोदी सरकार(Modi Government) देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल\nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathistatuswishes.in/category/love-status/", "date_download": "2021-06-17T20:45:32Z", "digest": "sha1:Q37IBZJ3FF62RR7CWK5LQ6IDWKEJAK2D", "length": 2907, "nlines": 28, "source_domain": "marathistatuswishes.in", "title": "Love status for girls Facebook | Love status one line", "raw_content": "\n मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Love Status, Love Shayari Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन गुड नाईट इमेजेस मराठी चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Prem Shayari Marathi, Marathi SMS Prem, Marathi Love Shayari For Girlfriend, … Read more\n मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Happy Birthday Wishes For Wife In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Happy birthday wife Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन happy birthday to wife in Marathi, so unique … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-06-17T21:18:18Z", "digest": "sha1:Z4B766C4KGBCEV3TLPCV3HVSVXL2OFOA", "length": 3682, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "टिम बर्नर्स-ली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसर टीम बर्नर्स ली (जन्म: ८ जून १९��५-हयात) हे जागतिक माहितीजालाचे जनक आहेत. य़ुरोपीयन नाभिकीय सन्शोधन संस्थेत (सर्न) असताना त्यानी २५ डिसेम्बर १९९० रोजी क्लायन्ट सर्वर संवादाचा (जागतिक माहितीजालाच्या सुरळीत कार्यासाठी आवश्यक असणारा घटक) प्रयोग यशस्वी करून दाखविला. ते सध्या वर्ल्ड वाईड वेब कोन्सोर्टियमचे निर्देशक आणि एम आय टी संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेत ३कौम संस्थापक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ डिसेंबर २०१७, at ०२:२१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gold-rate-stable-after-4-days-know-todays-price-351058", "date_download": "2021-06-17T21:41:00Z", "digest": "sha1:MI2SIE44RWOOWJAHTI5UFQ2B6F2SPA63", "length": 17389, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Gold Rate: सोन्याचे दर मागील चार दिवसांनंतर स्थिर; जाणून घ्या आजचे भाव", "raw_content": "\nजेव्हांपासून देशात कोरोनाचा प्रसार सुरु झाला आहे, तेव्हांपासून सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली होती. 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं.\nGold Rate: सोन्याचे दर मागील चार दिवसांनंतर स्थिर; जाणून घ्या आजचे भाव\nनवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारातील सोन्याच्या किंमती (Gold price delhi bullion market) प्रति 10 ग्रॅम 324 रुपयांनी वाढून 50 हजार 824 रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे गेल्या चार सत्रांमधील मौल्यवान धातूंच्या किमंतीच्या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. गुरुवारी सोन्याच्या बाजर 50 हजार 500 प्रति 10 ग्रॅम रुपयांवर बंद झाला होता, एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल याबद्दल बोलता���ा म्हणाले, “दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 324 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव 50 हजार 824 वर गेले आहेत. मागील चार दिवसांपासून सोने बाजारातील घसरण यामुळे थांबली आहे.\" आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1883 डॉलर आणि चांदी 23.10 डॉलर प्रति औंस स्थिर राहिलं आहे.\nवायदा बाजारातही दिसून आली घट-\nमागणी घटल्याने शुक्रवारी वायदा बाजारातील सोन्याच्या किंमती 0.2 टक्क्यांनी घसरून 49 हजार 806 रुपये झाल्या. तसेच न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.09 टक्क्यांनी घसरून 1,875.30 डॉलर प्रति औंस झाले आहेत.\nEconomic Crisis : आर्थिक संकट काही हटेना; रुपयाची घसरण सुरूच\nएमसीएक्समध्ये सोन्याच्या वितरणात घट दिसून येत आहे. ऑक्टोबरमधील डिलिव्हर होणारा सोन्याचा भाव 238 रुपयांनी घसरून 49 हजार 666 वर बंद झाला आहे. तसेच डिसेंबरच्या वितरणासाठीचे असलेले सोन्याचे दर 288 रुपयांनी घसरून 49 हजार 663 रुपयांबर वर बंद झाला. दुसऱ्याबाजूला फेब्रुवारी 2021 मधील वितरणासाठी असलेल्या सोन्याचे भाव वाढले आहेत. 44 रुपयांच्या किंचित वाढीसह ते 49 हजार 788 रुपयापर्यंत गेले आहेत.\nसोनं झालं 6 हजारांनी स्वस्त आजही कमी होऊ शकतात किंमती\nलॉकडाऊनमध्ये सोने-चांदी दरात मोठी चढउतार-\nजेव्हांपासून देशात कोरोनाचा प्रसार सुरु झाला आहे, तेव्हांपासून सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली होती. 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या विविध टप्प्यात सोन्याच्या दरात चढउतार दिसला. याकाळात सोने आतापर्यंतचा सगळ्यात जास्त 56 हजार 200 रुपयांपर्यंत गेले होते.\nपाडव्याच्या मुहूर्तावर टपलाय ‘कोरोना’; वाचा कसा राहिल व्यापारी क्षेत्रावर परिणाम\nअकोला : गुढीपाडवा अर्थात हिंदू संस्कृतीप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत अनेक नागरिक गृह खरेदीपासून नवीन वस्तू खरेदीवर भर देतात. त्यामुळे बाजारत पाडव्याच्या मुहूर्ताला मोठी उलाढाल होते. त्यावर्षी मात्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोरोना विषाणूचे सावट राहणार आहे. त्यामुळे व्य\nगुढीपाडवा ‘कोरोना’ने केला आडवा\nऔरंगाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो; मात्र यंदा पाडवा कोरोनाच्या सावटाखाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. या म���हूर्तावर शहर व जिल्ह्यात होणारी १०० कोटींची उलाढालही\n\"कोरोना' इफेक्‍ट ः सोने बाजारात 300 कोटींची उलाढाल ठप्प \nजळगाव ः जळगाव जिल्हा सोन्याची नगरी म्हणून ओळखला जातो. जळगावच्या शुद्ध सोने घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याच नव्हेतर, महाराष्ट्रासह परराज्यातूनही ग्राहक येथे येतात. मात्र \"कोरोना'मुळे देशभर लॉकडाऊन आहे. जळगावच्या सोने बाजारपेठेतही बंद आहे. गेल्या आठ दिवसात सोने बाजारात सुमारे तीनशे कोटींची\nसोन्याच्या दरात मोठी घसरण; नवे दर...\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. याचा अनेक देशांना फटका बसत आहे. यामुळे शेअर बाजार कोसळला आहे. त्यानंतर आता शेअर बाजार कोसळल्यानंतर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.\nलॉकडाऊनमध्येही सोन्या चांदीचे भाव गगनाला; पाहा आजचे दर\nमुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जगासह देश लॉकडाउन असताना सोन्या-चांदीचे भाव मात्र वेगानं वाढत आहेत. सोन्या-चांदीला आंतरराष्ट्रीय बाजारात झळाळी आलेली पाहायला मिळत आहे. ०७ वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरानं आज उच्चांक गाठला आहे. सोमवारी घरेलू वायदा बाजारात सोन\nसराफबाजार काहीअंशी सुरू करावा...अडचणीच्या काळात सोने विकून भरता येईल पोट\nजळगाव : सोने, चांदीचे दागिने अनेक नागरिक हौसेने घेतात. ही जीवनावश्‍यक वस्तू नसली, तरी काही जण अडीअडचणी काळात घेतलेले सोने विकून दैनंदिन गरजांसाठी त्यावेळची अडचण भागवू शकतात. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प असल्याने अशा गरजू लोकांना सोने असूनही ते मोडता येत नसल्याने आर्थिक अडचणीचा साम\nलॉकडाऊन’मुळे टळल्या लग्न घटिका...मंगल कार्यालये पडले ओस \nचाळीसगाव ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाढवण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ एकीकडे जनतेसाठी चांगले असले तरी दुसरीकडे मात्र या वाढीव ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः लग्न सोहळ्या सारख्या कार्यक्रमांवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशा सर्वांना पोटाची चिंता\nGold Price : सोन्याचा भाव माहिती आहे का तब्बल इतक्या रुपयांची झाली घसरण\nनागपूर : ब्रिटेनमधील कोरोना विषाणूचे अधिक संसर्गजन्य असे नवे रूप आढळून आल्याने सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. आठ दिवसांपासून शेअर बाजारासोबतच सोन्यातील ग��ंतवणूक वाढू लागली होती. त्यामुळे सोन्याचे दर वाढू लागले होते. मात्र, सोन्याच्या दरात चार दिवसांत ५०० रुपयांची तर चांदीतह\nदिवाळी तर झाली, आताच आहे सोने खरेदीची उत्तम संधी\nनवी दिल्ली: जागतिक बाजारातील बदलामुळे आज भारतीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या किंमतीत सौम्य घट झाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याच्या दर प्रति 10 ग्रॅमला 50 हजार 211 रुपयांवर गेले आहेत. तर चांदीच्या दरात 0.16 टक्क्यांची घट होऊन चांदीची प्रतिकिलो दर 62 हजार 60 रुपये झाले आहेत.\nGold Price: सोने, चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी\nनवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरातील घसरण सुरुच असून आजही सोन्याच्या दरात घट झाली आहे. मागील सत्रात सोने 50 हजार 325 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाले होते. जे आज 125 रुपयांनी स्वस्त होऊन 50 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/06/28/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F/", "date_download": "2021-06-17T19:37:34Z", "digest": "sha1:2PL6HHBALFGQTOKAC7BO7QDW4QFAYYNJ", "length": 15867, "nlines": 65, "source_domain": "mahiti.in", "title": "सकाळी उठल्यावर पहिल्या एका तासात, या ४ गोष्टी कधीच करू नका… – Mahiti.in", "raw_content": "\nसकाळी उठल्यावर पहिल्या एका तासात, या ४ गोष्टी कधीच करू नका…\nमित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहोत की ज्या सकाळी उठल्यावर पहिल्या एका तासामध्ये केल्या नाही पाहिजे, मित्रांनो आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करतो, त्याचा परिणाम आपल्या पूर्ण दिवसावर होतो. आपल्याला दिवसभरात अनेक घरातली किंवा ऑफिसमधली कामे करावी लागतात, या सर्व कामांवर तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर खूप काही अवलंबून असते, साधं गणित आहे दिवसाची सुरुवात छान झाली तर, पूर्ण दिवस कितीही कामे केली तरी छान जातो, आणि दिवसाची सुरुवात चिडचिडी ने रागाने संतापाने झाली तर, सुट्टी असली तरी त्या दिवसाचा आपल्याला आनंद घेता येत नाही. म्हणून दिवसाच्या पहिला एका तासांमध्ये या चार गोष्टी करायचे टाळा.\nपहिली गोष्ट तुमच्या अलार्मचे snooze बटन दाबून पुन्हा झोपू नका…. मित्रांनो जेव्हा तुम्ही अलार्म लावून झोपता सकाळी आलाराम वाचल्यावर त्याचे snooze बटन दाबून परत कधीही झोपू नका, आपण काय करतो सकाळी आलाराम वाजला कि snooze बटन दाबतो आणि पाच मिनिटे किंवा दहा मिनिटे झोपायचा प्रयत्न करतो ती कृती एकदम छोटी वाटत असली तरी याचा खुप वाईट परिणाम आपल्या दिवसा वरती होतो. पहिला म्हणजे शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केल आहे, आपल्या झोपेच्या वेगवेगळ्या साईकल्स असतात, नव्वद मिनिटे, एकशे दहा मिनिटे, जेव्हा आपण snooze बटन दाबून झोपायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या पाच मिनिटात आपली एवढी काही झोपत होत नाही,\nपरत आपण एखाद्या झोपीच्या सायकल मध्ये जातो आणि परत पाच मिनिटांनी उठल्यावर सायकल आपली मोडलेली असते, त्यामुळे रात्री कितीही झोपलेले असलो दिवस एकदम आळसामध्ये जातो, आणि आपल्याला वाटते की झोप पूर्ण झाली नाही. दुसरा अजून एक वाईट परिणाम म्हणजे आपण जेव्हा snooze बटन दाबून पाच मिनिटे झोपून उठतो तेव्हा आपल्या सूक्ष्म स्तरावर आपण असाच संदेश देतो. कि मी हारलेलो आहे, मी रात्री ठरवले होते की सकाळी ह्या वेळेस उठणार, मी स्वतःलाच दिलेले वचन पूर्ण करू शकलो नाही. म्हणून सकाळीच आपली सुरवात तुमच्या एखाद्या हरलेल्या व्यक्तीच्या माणसंकतेतून पूर्ण होते, म्हणून एक विजेता म्हणून दिवस जावा असं वाटत असेल तर सकाळी अलार्म वाजल्या वाजल्या उठा.\nदुसरी गोष्ट मोबाईल मध्ये सोशल मीडियाचा वापर टाळा, मित्रांनो जसे मी सांगितले सकाळी उठल्यावर आपला एक तास खूप महत्त्वाचा असतो ह्या एका तासामध्ये जेवढे तुम्ही शांत आनंदी राहायचा प्रयत्न कराल, तीच भावना दिवसभर तुमच्याबरोबर राहील, पण आजकाल आपण सकाळी उठलो की लगेच व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वैगेरे चेक करायला सुरुवात करतो हे बघणे वाईट नाही, आपण आपले मित्र-मैत्रिणींचे नातेवाईकांचे ते कुठे फिरायला गेले होते, ते कोणत्या हॉटेलमध्ये एन्जॉय करायला गेले होते,\nअसे फोटोज किंवा पोस्ट बघतो किंवा आपण स्वतःला अपराधी समजू लागतो अरे ही लोकं किती एन्जॉय करत आहे आणि मी मग तीच अपराधीपणाची भावना घेऊन आपण दिवसाची सुरुवात करतो आणि दिवसभर ती अपराधीपणाची भावना आपल्याबरोबर असते आणि आपल्याला कळत पण नाही म्हणून सकाळी उठल्याबरोबर एक तास तरी सोशल मीडियाचा वापर टाळा, बघायचे झाले युट्यूब वर एखादा मोटिवेशन किंवा पेरणादायी व्हिडिओ बघाच जेणेकरून तुम्हाला तुमची प्रगती जाण्यासाठी मदत होईल.\nतिसरी गोष्ट सकाळी टीव्ही बघायचे टाळा, मित्रांनो आपल्याला सवय असते सकाळी टीव्हीवर काय काय महत्त्वाच्या बातम्या ऐकायच्या पर शास्त्रज्ञ म्हणतात. सकाळचा वेळ हा खूप शांत असतो, आणि अशा वेळेस आपल्या शांत मनाने बातम्याचा भरीमान करणे शहाणपणाचे लक्षण नाही.\nआज टीव्हीवर चांगल्या बातम्या चे दुष्काळ आहे, त्यामुळे आपण सकाळी सकाळी आपण कोरोना, एकसीडेनच्या, भ्रष्टाचाराच्या चोरीच्या अशा बातम्या बघतो, तेव्हा आपण आपल्या मनाला नकारात्मक खात्री देत असतो, आणि त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. आणि त्याच भावना घेऊन आपण दिवसाची सुरुवात करतो. त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ शकतो म्हणून सुरुवातीचा एक तास टीव्ही बघणे आपण टाळले पाहिजे,\nचौथी गोष्ट तुमचे अंथरूण अस्तव्यस्त सोडू नका, मित्रांनो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चौथी गोष्ट जी करायची नाही ती म्हणजे तुमचे अंथरूण अस्तव्यस्त सोडू नका, उठल्यानंतर तुम्ही तुमचे अंथरून झटका बेटशीट व्यवस्थित सारखी करून ठेवा, आणि ब्लँकेट ची छान घडी करून ठेवा,शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे. जी लोकही छोटीशी सवय लावून घेतात ते त्यांच्या कामांमध्ये एकदम व्यवस्थित आणि तत्पर असतात, कारण हे एक छोटे काम पूर्ण केल्याने तुमच्या मनाला संदेश जातो कि, तुम्ही एक सकाळचे काम पूर्ण केले आणि आता दिवसभरात राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तयार झालात काही लोक म्हणतील काय होते. जर आम्ही तसेच ठेवून गेलो तर आम्हाला परत येऊन तिथे झोपाला पण मित्रांनो काय असते.\nया छोट्या-छोट्या सवयी तुमच्या अंतरमनाला संदेश पाठवत असतात आणि आपले 95% आयुष्य आपल्या अंतरमनाच्या दळणधरनि वर चाललेले असते. मित्रांनो या चार गोष्टी तुम्ही सकाळी उठून कधीच करू नका, पहिली गोष्ट तुमच्या अलार्मचे snooze बटन दाबून पुन्हा झोपू नका, दुसरी गोष्ट मोबाईल मध्ये सोशल मीडियाचा वापर टाळा, तिसरी गोष्ट सकाळी टीव्ही बघायचे टाळा, चौथी गोष्ट तुमचे अंथरूण अस्ताव्यस्त सोडू नका, मग नंतर उठून सकाळी काय काय केले पाहिजे जेणेकरून तुमचं पूर्ण दिवस एनर्जीने भरलेला आणि आनंदात जाईल याचा विचार करा आणि सुंदर दिवसाची सुरवात करा.\nमित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article तुमच���या पायाचे दुसरे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर आजच जाणून घ्या या रहस्यमय गोष्टी….\nNext Article चाणक्य नीतीनुसार…अशा घरात लक्ष्मी माता कायम वास करते…\n2 Comments on “सकाळी उठल्यावर पहिल्या एका तासात, या ४ गोष्टी कधीच करू नका…”\nअतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती, सर्वांना उपयुक्त प्रत्येकानी वाचावी अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. आपला दिवस आनंदी, भरभराटीचा, उत्साही,आणि समाधानी जाओ.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/launching-new-corona-patients/", "date_download": "2021-06-17T20:08:22Z", "digest": "sha1:ADQSM7RJNRW77JVYO6MU57ADKSMIGGAX", "length": 3199, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "launching new corona patients Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : जम्बो कोविड रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन करोना रुग्णांना प्रवेश सुरू\nएमपीसीन्यूज : जम्बो कोविड रुग्णालयात आज, गुरुवारी 50 ऑक्सिजन बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय शुक्रवारी आणखी 25 ऑक्सिजन बेड, 5 आयसीयू, तर 5 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत. यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकूण 85…\n एक गुन्हा माफ करा\nPune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nPune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात\nNigdi Crime News : मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने मामे भावासोबत रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव\nTalegaon News : वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/story-50-people-including-a-tantric-in-a-house-in-maharashtra-corona-virus-guidelines-27-people-arrested-after-police-raids/", "date_download": "2021-06-17T21:11:07Z", "digest": "sha1:7APFJ52FWIOPB24FNMN2FFQECSPESVTO", "length": 11291, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "पालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी 'भान��ड'? पोलिसांनी छापा टाकून केलं 27 जणांना अटक - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल…\nपालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी ‘भानगड’ पोलिसांनी छापा टाकून केलं 27 जणांना अटक\nपालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी ‘भानगड’ पोलिसांनी छापा टाकून केलं 27 जणांना अटक\nपालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यात पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. त्यामध्ये एका तांत्रिकासह अनेकांना अटक केली. या ठिकाणी आजारी लोक बरे होण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली.\nविक्रमगड तहसीलच्या सकतोर गावातील एका घरात शुक्रवारी दुपारी पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. पोलिसांनी याबाबत सांगितले, की त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 25 लोकांनी मास्क लावला नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडून 12,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी घरावर छापेमारीची कारवाई केली. त्याठिकाणी काळ्या जादूटोणासारखे प्रकरणे दिसत होती. घटनास्थळी महिलांसह 50 लोक एकत्र होते.\nदरम्यान, छापेमारी सुरु असताना अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक आणि घरमालकासह 27 लोकांना पकडले. पोलिसांनी तांत्रिक आणि घरमालकाला नंतर अटक केली. पण इतक्या मोठ्या प्रमाणात काय सुरु होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.\nकोरोनावर मात केल्यानंतर खासदार राजीव सातव यांना न्युमोनियाचा संसर्ग, प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल\nयंदा मोदी सरकारकडून अन्नधान्याची रेकॉर्डब्रेक खरेदी 9.5 कोटी बळीराजांच्या अकाऊंटमध्ये 19 हजार कोटी जमा\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nकोरोनाने संक्रमित लोकांवर व्हॅक्सीनचा वेगळा परिणाम,…\nMumbai High Court | कोरोनाच्य�� औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे…\nCOVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा…\nदरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती;…\npune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा…\nCoronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व…\nMaratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या…\nMaratha Reservation | घटना दुरूस्ती शिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य…\nDSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक \nव्यावसायिकाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न प्रकरण; मयत दिप्ती काळेचा…\nWeather Alert | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू शकतात अर्ज\nHypertension Diet | हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कधीही सेवन करू नये ‘या’ गोष्टी, आजपासूनच दूर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/589", "date_download": "2021-06-17T21:19:13Z", "digest": "sha1:CD4DYN6Q7QGAMCD7G2AR7W25NEODQDKL", "length": 9202, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "यू मुम्बाचा मुंबईत चांगल्या कामगिरीचा निर्धार | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र यू मुम्बाचा मुंबईत चांगल्या कामगिरीचा निर्धार\nयू मुम्बाचा मुंबईत चांगल्या कामगिरीचा निर्धार\nमुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या हंगामात यू मुम्बा संघाने सुरुवातीच्या हैदराबाद येथे पार पडलेल्या सत्रात एक विजय मिळवण्यासोबत पराभवाला देखील सामोरे जावे लागले. लीगचे पुढचे सत्र 27 जुलैपासून मुंबई येथे सुरू होणार असून, यामध्ये चांगल्या कामगिरीचा निर्धार यू मुम्बाने केला आहे. सत्रातील सर्व सामने वरळीच्या एनएससीआय डोम येथे पार पडतील. आम्हाला सर्व सामन्यांमध्ये चमक दाखवावी लागणार आहे. मग तो सामना पुण्याविरुद्ध असेल किंवा इतर कोणत्याही संघासोबत. प्रत्येक संघासाठी आमच्या योजना वेगळ्या आहेत. आम्ही आमच्या चुकांवर मेहनत घेऊ, असे संघाचे प्रशिक्षक संजीव कुमार बलियान म्हणाले. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत कर्णधार फझल अत्राचली व संदीप नरवाल यांची देखील उपस्थिती होती. गेला हंगामदेखील आमच्यासाठी कठीण होता व हा हंगामदेखील आव्हानात्मक आहे. कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी तुमच्यावर असते. एक चढाईपटू अयशस्वी झाला तर, सर्व संघाच्या अपेक्षा तुमच्याकडून असतात, असे फाझल म्हणाला. नवीन खेळाडू किंवा प्रशिक्षक यांच्यासोबत चर्चा करताना तुम्हाला अडथळा येतो का, यावर बोलताना फाझल म्हणाला की, मी सर्वाधिक काळ भारतीय प्रशिक्षकांसोबत घालवलेला आहे. सामन्यादरम्यान मी माझ्या खेळाडूंशी हिंदीमध्ये बोलतो. मी येथे बराच काळ घालवत असल्याने मला थोडीफार हिंदी येते.\nPrevious articleसिंधू, साईप्रणित उपांत्यपूर्व फेरीत\nNext articleमद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवणाऱ्या चालकाची हकालपट्टी\nचिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव द्यावे : मोहनराव केळुसकर\nसक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांना सोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन\n”महाराष्ट्रात शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही”\n‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्ट संकेत\nब्रेकिंग : इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत बांधकाम व्यवसायिकाची आत्महत्या\nजिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 94.24 टक्के\nरत्नागिरीतील कोरोना लसीकरण ठप्प\nरत्नागिरीतील शव दाहिनीचे काम पूर्णत्वाकडे\nआंबा, काजू व्यावसायिक परताव्याचा प्रतीक्षेत\nनियम मोडल्याने जोफ्रा आर्चर संघाबाहेर\nकेंद्राचा केजरीवाल सरकारला झटका; ‘प्रत्येक घरात रेशन’ योजना स्थगितीचे निर्देश\nसावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश...\nजिल्हयात “माझा डॉक्टर” अभियानासाठी खाजगी General Practitioners यांना आवाहन\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची बदली\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nगुन्हा रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव\nएकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा : डॉ. नीलम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487633444.37/wet/CC-MAIN-20210617192319-20210617222319-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}