diff --git "a/data_multi/mr/2021-21_mr_all_0138.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-21_mr_all_0138.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-21_mr_all_0138.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,647 @@ +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254605:2012-10-08-19-51-06&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T05:27:17Z", "digest": "sha1:7PWGKHL6BCJOCXHXJ6HKDCQYNQEDXAHH", "length": 14222, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बालभारतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> बालभारतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nबालभारतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन\nबालभारतीच्या कार्यालयीन सचिव निलिमा नाईक यांच्या विरुद्ध बालभारतीतील राष्ट्रवादी पाठय़पुस्तक मंडळ कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. नाईक यांची ताबडतोब बदली करावी अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.\nबालभारतीमधील अनेक कमचाऱ्यांना पदोन्नती मिळणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे ३ ते ५ वर्षे जे कर्मचारी एकाच ठिकाणी काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांची बदली होणे अपेक्षित होते. मात्र, पदे रिक्त असतानाही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन पदे भरली जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी नाईक यांच्यावर केला आहे. नाईक यांचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. बालभारतीचे संचालक सर्जेराव जाधव यांच्याशीही कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशी मंगळवारी पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम��ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arbhataanichillar.blogspot.com/2011/08/", "date_download": "2021-05-10T05:28:33Z", "digest": "sha1:Z4BLGIF3RA3LFHHFPHOFQJLVXFEW3MHR", "length": 32523, "nlines": 82, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: August 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nद���स-या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो. आमचे पहिले लक्ष होते रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीतली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे पायी फिरण्यासारखी आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यालाही पायी भेट देता येऊ शकते, पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्याने आम्ही रिक्षाने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नदुर्ग किल्ला फारसा उंच नाही, गाडी त्याच्या अगदी टोकापर्यंत जाते. गाडीतून उतरून थोड्या पाय-या चढल्या की आपण भगवतीदेवीच्या मंदिराशी पोचतो. देवीच्या या मंदिरात काही खास नाही, प्रत्येक गावात असणा-या इतर मंदिरांसारखेच हे मंदिर आहे. पण हे मंदिर हे रत्नदुर्गभेटीचे आकर्षण नाहीच, या भेटीचे आकर्षण आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारे अफाट सागराचे नयनरम्य दृश्य. हे खरे की आम्ही गेलो होतो ते दिवस पावसाचे असल्याने हे दृश्य नयनरम्य कमी आणि भितीदायक जास्त वाटत होते. दाटून आलेले काळे ढग, त्यांची सावली पडल्याने गडद दिसणारे पाणी, दूरवर पाऊस पडत असल्याने अस्पष्ट दिसणारे क्षितिज आणि वारा जोराने वहात असल्याने किना-यावर रोंरावत येणा-या लाटा हे सारे दृश्य एकाच वेळी पहात रहावेसे वाटणारे आणि मनात धडकी भरवणारे होते. आम्ही हे दृश्य पहात असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही तटबंदीच्या कमानींमधे लपलो. (बाकी अचानक येणारा जोराचा पाऊस हे कोकणाचे खास वैशिष्ट्य. कोसळायचे तर जोरदार नाहीतर नाहीच असा या पावसाचा खाक्या आहे. यामुळेच की काय, स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी खरा कोकणी पावसाळ्याच्या दिवसात छत्री काखोटीला मारूनच बाहेर पडतो.) लांबवर समुद्रात पडताना दिसणारे पावसाचे टपोरे थेंब, किल्ल्याच्या भिंतींवर सों... सों... असे पावसाचे नर्तन आणि हे सारे पहात अंग चोरून बसलेला मी काही अनुभव आपल्या आठवणींच्या दगडी भिंतींवर कायमचे कोरले जातात, पावसात रत्नदुर्ग पहाण्याचा अनुभव हा असाच होता.\nकिल्ल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला तो शेजारीच असलेल्या दीपगृहाकडे. बरेच अंतर चालून दीपगृहाजवळ पोचल्यावर मात्र आमची निराशा झाली. हे दीपगृह लोकांना पहाण्यासाठी खुले होते, पण संध्याकाळी मोजक्या वेळेतच. आणि तेव्हाही ते जवळून पहाता येत असले तरी प्रत्यक्ष दीपगृहात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हा लांबूनच ते पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला आणि आमच्या पुढील लक्षाकडे - लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाकडे कूच केले.\nलो. टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या भुवया थोड्या उंचावल्या हे नमूद करायलाच हवे. कारण हे वाक्य जर खरे मानले तर आम्ही लहानपणी निबंधात लिहिलेले 'लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली येथे झाला' (जणू चिखलात कमळ उगवले) हे वाक्य आपोआप खोटे ठरते. गंमत म्हणजे, टिळकांच्या घराला भेट देऊनही माझ्या या शंकेचे निरसन शेवटपर्यंत झालेच नाही, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. ते असो, पण टिळकांचा हा वाडा उत्तम स्थितीत राखल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, ते खेळले, बागडले, तिथे फिरताना मन आनंदाने अगदी भरून येते. टिळकांचा जीवनप्रवास या घरात भित्तीफलकांच्या रुपात मांडला आहे. टिळकांचे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' यांसारखे अग्रलेख, 'तुम्ही मला दोषी ठरवलेत, पण तुमच्याहून एक मोठी शक्ति आहे जिच्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे' असे बाणेदार उदगार पाहून मन भारावते. भारतीय असंतोषाचा जनक, गीता, वेद, आर्यांचे मूळ अशा अवघड विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिणारा लेखक, इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्याची सुरुवात करणारा, आपल्या लेखनीने लोकमान्य बनून लोकांच्या मनांवर स्वार झालेला हा मनुष्य मराठी होता ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हे काय\nत्यानंतर आम्ही पाहिलेली दोन ठिकाणे म्हणजे मांडवी जेट्टी आणि पतितपावन मंदिर. रत्नागिरी पहायला आलेल्या लोकांनी ही दोन ठिकाणे टाळली तरी फारसे बिघडणार नाही. मांडवी जेट्टी पुण्यातल्या खडकवासला चौपाटीइतकीच प्रेक्षणीय आहे आणि सावरकरांनी खास दलितांसाठी उभारलेले पहिले मंदिर हे ऐतिहासिक महत्व सोडले तर पतितपावन मंदीरात पहाण्यासारखे विशेष काहीही नाही.\nजेवण करून थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी आम्ही पुन्हा बाहेर पडलो ते थिबा पॅलेस पहाण्यासाठी. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात थिबा या राजासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. थिबा ब्रह्मदेश अर्थात म्यामनार या देशाचा राजा होता. त्याची जीवनकहाणी सगळ्या राजघराण्यांच्या कहाणीइतकीच रोचक नि नाट्यपूर्ण घटनांनी ठासून भरलेली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी ब्रह्मदेशावर आक्रमण केले नि तिथल्या राजाला कैद केले. राजाला तिथेच ठेवणे धोकाद���यक होते, तसे केल्यास इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ नि उठाव होण्याचा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बोटीने त्यास हलवले आणि रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवले. प्रारंभी भाड्याने घेतलेल्या जागा लहान पडू लागल्याने इंग्रजांनी थिबा राजाच्या पसंतीने हा नविन महाल बांधला. थिबा पॅलेस अगदी नावाप्रमाणेच राजेशाही आहे. ऐटबाज मांडणी, प्रमाणबद्धता, ऐसपैस विस्तार, उत्तम प्रतीच्या लाकडाचा सढळ हाताने केलेला वापर आणि सभोवताली असलेली भरपूर मोकळी जागा यामुळे हा राजवाडा प्रेक्षणीय झाला आहे. या राजमहालाचे आकर्षण आहे ते थिबा राज्याच्या मेज, सिंहासन, पलंग अशा काही वस्तु दाखवणारे दालन. या दालनाबरोबरच भारतीय पुरातत्व खात्याचे एक छोटेखानी वस्तुसंग्रहालयही राजवाड्यात आहे जे आवर्जून पहाण्यासारखे आहे. थिबा पॅलेस पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही, 'जर नजरकैदेत ठेवलेल्या राजाचा थाट हा असा असेल तर आपल्या राज्यांमधे राहणारे स्वतंत्र राजे किती थाटात रहात असतील\nथिबा पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही पोचलो जवळच असलेल्या थिबा पॉइंटला. समुद्रकिना-यावर बांधलेल्या या उंच जागेतून रत्नागिरी शहराचे (नयनरम्य वगेरे) दृश्य दिसते. गेले तर चांगले नि नाही गेले तर आणखी चांगले अशी ही जागा आहे, आवर्जून जावे असे तिथे काही नाही.\nरत्नागिरी शहराची भ्रमंती आटपून आम्ही पुन्हा हॉटेलावर पोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. हलके जेवण करून आणि ब्यागा वगेरे भरून आम्ही लवकरच बिछान्यात शिरलो. दुस-या दिवशी पहाटे साडेपाचची दादर पॅसेंजर पकडायची असल्याने आम्हाला त्या दिवशी लवकर झोपणे गरजेचे होते.\n'मी वेगळा आहे म्हणून ते मला हसतात आणि ते सगळे एकसारखे आहेत म्हणून मी त्यांना हसतो.' या अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. आमचे थोडे असेच आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा मार्ग हिरवागार झाला असताना तिने प्रवास करण्यास आम्ही उत्सुक तर एवढ्या दरडी कोसळत असताना तिने जाण्याचे कारण काय असा आमच्या विरोधकांचा सवाल. शेवटी 'ऐकावे जनाचे नि करावे मनाचे' असे आम्ही नेहमीप्रमाणे म्हटले नि कोकण रेल्वेने रत्नागिरीपर्यंत जायचे निश्चित केले. तसे केल्याने कोकण रेल्वेचा प्रवास नि रत्नागिरीदर्शन असे दोन्ही पक्षी आम्ही एकाच दगडात मारू शकत होतो. लगेच मित्रांना इ-पत्रे धाडली, पण नोकरी नि छोकरी यांच्यात दिव���ेंदिवस गुरफटत चाललेल्या आमच्या मित्रांची त्यावरची प्रतिक्रिया अगदी अपेक्षित अशीच होती. काम घेऊन गेलो की ते टाळण्यासाठी सरकारी कर्मचारी जसे विविध बहाणे सांगतात अगदी तशीच कारणे आमच्या मित्रांनी दिली होती. किंबहुना माझी ही इ-पत्रे मला दिवसेंदिवस राष्ट्रपतींसाठी मंजुरीसाठी पाठविल्या जाणा-या बिलांसारखी वाटू लागली आहेत. राष्ट्रपतींची मंजुरी ही जशी एक औपचारिकता - ठरलेली गोष्ट असते तसाच ह्या मित्रांचा नकारही ठरलेलाच. पण ते असो, हो नाही करताकरता शेवटी एक मित्र तयार झाला नि दोघे तर दोघे असे म्हणत आम्ही रत्नागिरी सहलीसाठी २२ जुलै - शुक्रवारची तारीख निश्चित केली.\nपुणे-ठाणे, ठाणे-रत्नागिरी आणि परतीची रेल्वे तिकिटे काढली नि मग सुरू झाली कंटाळवाणी प्रतिक्षा. या प्रतिक्षेतच सोमवार उजाडला तो कोकण रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळल्याची खबर घेऊन. त्यात गाड्या सुरू होण्यास गुरुवार उजाडेल असे कळल्याने आम्ही चिंतेत पडलो. पण आम्ही या सहलीला जावे अशी देवाचीच इच्छा असावी, त्यामुळे बुधवारीच गाड्या सुरू झाल्या नि आम्ही पुन्हा निश्चिंत झालो.\nशुक्रवारी सकाळी शिवाजीनगर स्टेशनवर आम्ही सह्याद्रि 'एक्सप्रेस' पकडली खरी, पण तिच्यात बसल्यावर आपण मोठी चूक केल्याचे आमच्या लक्षात आले. आपले 'सह्याद्रि' एक्सप्रेस हे नाव या गाडीने खूपच गंभीरपणे घेतले असावे कारण मुंबई पुणे सपाट लोहमार्गावरही तिचे धावणे सह्याद्रिमधल्या डोंगररांगांमधून धावत असल्यासारखे दुडूदुडू होते. अखेर १४५ किलोमीटरचे 'विशाल' अंतर तिने ४ तासात कापले नि आम्ही ११ च्या सुमारास ठाण्याला उतरलो. तिथे काही वेळ वाट पाहिल्यावर आमच्या नेत्रावती एक्सप्रेसचे आगमन झाले आणि आमच्या रत्नागिरी सहलीला ख-या अर्थाने सुरूवात झाली. आधीची मांडवी एक्सप्रेस रद्द झाली असल्याने नेत्रावती आलेली पाहताच आम्हाला विशेष आनंद झाला हे मान्य करायलाच हवे\nकोकण रेल्वेची खरी मजा सुरू होते ती पनवेलनंतर. हळूहळू भोवतालचा सपाट प्रदेश डोंगरटेकड्यांचा बनायला लागतो आणि आपण कोकणात प्रवेश करत असल्याचे आपल्या लक्षात येते. या प्रवासाबाबत मी आजपर्यंत जे काही ऐकले होते ते कमी वाटावे असाच हा प्रवास होता. कोकणरेल्वे हा स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे असे अनेक लोक म्हणतात आणि माझ्या मते ते १००% खरे आहे. आता या मार्गावरचे बो���देच घ्या. कोकण रेल्वेचे अनेक बोगदे काही किलोमीटर लांब आहेत. या मार्गावरचा एक बोगदा तर जवळजवळ ७ किमी लांब आहे. एक अजस्त्र डोंगर फोडून एवढा बोगदा बनवणे सोपे का काम आहे तीच गोष्ट पुलांची, खाली पाहिले तर डोळे फिरतील असे हे पूल पाहिले की थक्क व्हायला होते. लांबलचक बोगदे, प्रचंड उंच पूल, चारी बाजूंना दिसणारी हिरवाई, अचानक प्रकट होणारे धबधबे, दूरवरच्या भातखेचरांमधे चाललेली भातलागवडीची गडबड हे सारे स्वतः अनुभवावे असे आहे. किंबहुना कुठे जायचे नसले तरी फक्त हे सौंदर्य अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने एकदा प्रवास करायलाच हवा. विशेषतः रत्नागिरीच्या अलीकडचा उक्शीचा धबधबा तर अक्षरशः 'कत्ल-ए-आम' करणारा आहे.\nसुमारे सात तासांचा हा अविस्मरणीय प्रवास संपून आम्ही रत्नागिरीला पोचलो तेव्हा घड्याळात सव्वासात होत होते. बाहेर येताच रत्नागिरी शहरात पोचवणा-या एसटी सेवेचा वापर करून आम्ही रत्नागिरीत पोचलो आणि तिथल्याच एका साध्या पण स्वच्छ हॉटेलात आमच्या पथा-या टाकल्या. तिथला ४०० रुपये हा दर पाहून आम्हाला आनंदाचे भरते आले असले (या पैशात पुण्यात नुसताच संडास मिळाला असता) तरी वरवर तसे न दाखवता आम्ही आमच्या पुणेकरगिरीला जागून त्यात घासाघीस करण्याचा प्रयत्न केलाच. पण पूर्वी, 'घोडनवरा झालेला हा वर आता दुसरीकडे कुठे जात नाही' हे पाहून काही वधुपिते जसे हुंडा वाढवायला नकार देत तसेच पूर्ण रत्नागिरी फिरलेले हे प्रवासी आता पावसात कुठे जात नाहीत हे पाहून तसे करण्यास हॉटेलमालकाने सपशेल नकार दिल्याने आमचे प्रयत्न अर्थातच असफल झाले. जवळच्याच एका शुद्ध मांसाहारी हॉटेलात जेवून आम्ही परतलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. दिवसभर उभे असल्याने आम्ही अगदी लगेच झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस महत्वाचा होता, त्यादिवशी आम्हाला सगळी रत्नागिरी पहायची होती.\nटीप १: या सहलीचे फोटो आपणास येथे पहाता येतील.\nटीप २: मागे आमच्या अंदमान निकोबार सहलीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा एक प्रयत्न मी केला होता, मात्र त्याला काहीच प्रतिसाद न आल्याने तो बारगळला. वाचकांना आवडल्यास या प्रवासवर्णनाचे पुढील भाग लिहिण्याचा मानस आहे.\nअदेन सलाद आणि आपण\n'A picture is worth a thousand words.' असे काहीसे एक वाक्य इंग्रजी भाषेत आहे. ते खरे असले तरी आपल्याला भावणारे छायाचित्र हजारात एखादेच. ते कधी आपल्याला हसवते, कधी रडवते त�� कधी पूर्णपणे अस्वस्थ करून सोडते. असंच एक छायाचित्र मी नुकतंच पाहिलं, ते पाहून मी अक्षरशः हादरून गेलो.\nहे चित्र आहे केनियामधले. http://www.boston.com/bigpicture/ आणि http://www.theatlantic.com/infocus/ ही जगभरातली छायाचित्रे दाखवणारी संकेतस्थळे मी नेहमी पहात असतो, त्यातल्या पहिल्या संकेतस्थळावरचे हे चित्र आहे. दुष्काळ नि यादवी या दोन संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या सोमालियातील अनेक नागरिकांनी तिथून केनियात पलायन केले आहे, अशाच एका निर्वासितांच्या छावणीमधल्या एका लहानग्याचे हे चित्र आहे.\nया चित्रातल्या अदेनला पाहून मी स्तब्ध झालो. खायला नसल्याने खपाटीला गेलेले पोट, कृश झालेले हात नि मोठे दिसणारे डोकं हे सारं भयंकर, पण मी अस्वस्थ झालो ते त्याचे डोळे पाहून. मला वाटले की तो आपल्या मोठ्ठाल्या डोळ्यांनी आपल्या आईला विचारतो आहे, 'आई, माझं असं का झालं गं' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का आता आपलंच पहा, आपल्या सगळ्यांमधे बाकी काही सामाईक नसेल पण एक गोष्ट नक्की सामाईक असते, ती म्हणजे तक्रार करण्याची वृत्ती. आपण सगळेच नेहमी कुरकुरत असतो. म्हणजे सायकल असेल तर दुचाकी नाही म्हणून नि दुचाकी असेल तर चारचाकी नाही म्हणून. स्वतःचे घर नसेल तर ते नाही म्हणून आणि असेल तर ते छोटे पडते म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेच नशीबवान आहोत, खूप नशीबवान. आणि हे सिद्ध करण्यासाठी असे एखादे छायाचित्रच पुरेसे आहे.\nकेनियातल्या अदेन सालेदसाठी आपण इथे बसून काहीच करू शकत नाही. पण त्याचे ते डोळे पाहून आपल्या डोळ्यांच्या कडा किंचीत पाणवाव्यात, एवढे झाले, तरी माझ्या मते ते पुरेसे आहे.\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nअदेन सलाद आणि आपण\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2021-05-10T05:48:02Z", "digest": "sha1:2BYSXEVM2KVEASSBI6GV43ONDWAUC5ZB", "length": 5545, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक 28/2008-09 मौजे कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये निवडा घोषीत करण्यासाठी मुदतवाढ आदेश | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 28/2008-09 मौजे कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये निवडा घोषीत करण्यासाठी मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 28/2008-09 मौजे कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये निवडा घोषीत करण्यासाठी मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 28/2008-09 मौजे कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये निवडा घोषीत करण्यासाठी मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 28/2008-09 मौजे कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये निवडा घोषीत करण्यासाठी मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 28/2008-09 मौजे कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये निवडा घोषीत करण्यासाठी मुदतवाढ आदेश\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-10T05:13:19Z", "digest": "sha1:6YCG5HPC2SR2FZFVVQACXP32D6K2ZH6C", "length": 14882, "nlines": 74, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "हृदयविकाराच्या दोन झटक्यांनंतरही ६५ वर्षीय रुग्णाचे प्राण वाचवले | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील ती�� पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nहृदयविकाराच्या दोन झटक्यांनंतरही ६५ वर्षीय रुग्णाचे प्राण वाचवले\nदोन ब्लॉकेजेस असूनही ईसीजी सामान्यच होता, याला ‘स्टटरिंग हार्ट अटॅक‘ असे म्हणतात\nडोंबिवली – कल्याण येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय ओम प्रकाश पांडे यांनी अँजिओप्लास्टीनंतर जणू नवे आयुष्यच मिळाले. दोनदा ईजीसी काढूनही हृदयविकाराच्या झटक्याची कोणतीही लक्षणे त्यात दिसत नव्हती. मात्र, दोनदा इजीसी काढल्यानंतर रुग्णाला अँजिओग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यात खरे कळले की या रुग्णाच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस (एक ९९ टक्के तर दुसरा ९० टक्के) आहेत. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.\nत्यांना सकाळी ७ वाजता छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, तिथे पोहोचेपर्यंत त्यांचे दुखणे पूर्णपणे थांबून त्यांना बरे वाटू लागले होते. रुग्णालयातील ईआरमध्ये त्यांचा ईसीजी काढण्यात आला. तो अगदी सामान्य होता. त्यानंतर २डी- इको ही चाचणी करण्यात आली. त्यानंतर तासाभराच्या निरिक्षण आणि औषधोपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, पाच तासांनी त्यांनी पुन्हा तसेच दुखू लागले. त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले गेले, पुन्हा ईसीजी काढला… पण, त्यात काहीच बदल नव्हता. ईसीजी पूर्वीप्रमाणेच होता. मात्र, यावेळी २ डी इकोमध्ये काही प्रमाणात अबनॉर्मलिटीज दिसत होती.\nया नव्या निष्कर्षांमुळे रुग्णाला कोरोनरी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या अँजिओग्राममध्ये हृदयाची मुख्य धमनी (एलएडी) बंद पडल्याचे (९९ टक्के बंद) दिसत होते. त्यातून अपुरा आणि अनियमित रक्तपुरवठा होत होता. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.\nया परिस्थितीला ‘स्टटरिंग हार्ट अटॅक’ असे म्हणतात. हृदयाला रक्त पुरवठा करणारी धमनी अनियमित कार्य करू लागली की हा त्रास उद्भवतो. एकीकडे ही धमनी गुठळ्यांमुळे पूर्णपणे बंद पडली होती आणि त्यामुळे ह्दयाला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊ शकत नव्हता. तर दुसरीकडे, ही गुठळी मध्येच बाजूला सरकून ���ृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्याला बारीकशी वाट करून देत होती.\nओम प्रकाश म्हणाले, “मला फक्त १०-१५ मिनिटेच छातीत दुखले. त्यामुळे, रुग्णालयात पोहोचपर्यंत दुखणे थांबले होते. त्यामुळे, आपल्याला काही गंभीर झाले आहे, असे मला वाटलेच नाही. सुदैवाने, डी. पंडियन यांनी तातडीने अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच, ब्लॉकेजची स्थिती गंभीर आहे आणि अँजिओप्लास्टीची आवश्यकता आहे, हे आम्हाला कळू शकले.”\nएसआरव्ही ममता हॉस्पिटलचे ज्येष्ठ कार्डिऑलिजस्ट डॉ. विनायगा पंडियन म्हणाले, “आपल्या हृदयाला होणारा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा अनियमित प्रकारे होतो, त्यामुळे रुग्णाला थोडा वेळ त्रास होतो, त्यानंतर बरे वाटते. या अधूननमधून जाणवणाऱ्या लक्षणांमुळे रुग्णाप्रमाणचे डॉक्टरांनाही हा अपचनाचा किंवा हृदयविकाराप्रमाणे लक्षणे असणाऱ्या इतर आजारांचा त्रास वाटू शकतो. “\n“दुर्दैवाने, हृदयविकाराच्या गंभीर झटक्याच्या तुलनेतही स्टटरिंग हार्ट अटॅक अधिक गंभीर असतो. चाचण्यांच्या निकालांमुळे रुग्ण आणि डॉक्टर्स दोघेही उपचारांमध्ये विलंब करू शकतात आणि या विलंबामुळे हृदयाची अधिक हानी होत जाते. ही खरे तर कधीही स्फोट होणारी एक मोठी आपत्तीच असते.सुदैवाने, आम्ही वाट पाहत न बसता रुग्णाला लगेचच अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला,” असे डॉ. पंडियन पुढे म्हणाले.\n← चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुबाडले\nक्रिकेट खेळताना बॉल लागल्याने दोन तरुणांना बेदम मारहाण →\nराज्यातील २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nडोंबिवलीत आज सूर्य दर्शन नाही, काही ठिकाणी तुरळक पाऊस\nमराठी पुस्तकात गुजराती धडे, बाईंडिंग वाल्यावर होणार कारवाई”\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वा��्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/kokan-rain/", "date_download": "2021-05-10T05:26:29Z", "digest": "sha1:JC5G2OVXCISC3TDGEFAS7PLT5UMTE7B5", "length": 6462, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates राज्यातील बळीराजाला दिलासा, मान्सूनचं दमदार आगमन", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराज्यातील बळीराजाला दिलासा, मान्सूनचं दमदार आगमन\nराज्यातील बळीराजाला दिलासा, मान्सूनचं दमदार आगमन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे नागरिकांची उन्हाच्या काहिलीतून सुटका झाली आहे.\nवेगवान वाटचाल करत मान्सून राज्यात दाखल झाला असतानाच मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारसह शुक्रवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी मुंबईकरांना सुखद दिलासा दिला आहे.\nरात्रभर कोसळलेल्या दमदार पावसामुळे मुंबापुरीत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, मान्सून आगेकूच करत असतानाच शनिवारसह रविवारी मुंबापुरीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nमागील 24 तासांत कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असतानाच मुंबईतही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत.\nPrevious शिवसेनेनं मुंबई-गोवा महामार्ग रोखला\nNext अजगराने भेकराला गिळले अन्…\nकोरोनावर मात करत १०२ वर्षांच्या आजींनी दिला कानमंत्र\n६५ वर्षांच्या आजोबांनी कर्ज घेऊन केलं व्हेंटिलेटर दान\nराज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/marathi", "date_download": "2021-05-10T05:30:13Z", "digest": "sha1:LCQ527FLWE4Q3FQCOUCZL6VHUAI424KE", "length": 28133, "nlines": 294, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Marathi Books, Novels and Stories Free Download PDF", "raw_content": "\nमैत्री - एक रुप असेही\nनुकतेच बारावीचे निकाल लागले होते. आणि नेहा,रेवा आणि अवनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या. तिघी पण एकाच कॉलेज मध्ये होत्या. एकाच सोसायटीत राहत असल्याने त्या लहानपणा पासून सोबत ...\nमी आणि माझे अहसास\nमी आणि माझे अहसास भाग -१ आई \" सर्वोत्तम आहे ची आवृत्ती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मानव ************************************ प्रियजनांशी दुष्ट वागणे ही चांगली गोष्ट नाही ************************************ प्रियजनांशी दुष्ट वागणे ही चांगली गोष्ट नाही \nअतरंगीरे एक प्रेम कथा\nby भावना विनेश भुतल\nकॉलेज सुरू होऊन एक महिना सहज होऊन गेला. शौर्यने आजच कॉलेजमध्ये प्रवेश केला शौर्य म्हणजे एकदम रेखीव व्यक्तिमहत्व. उंच, गोरापान आणि त्यावर असणारे त्याच रेखीव असे नाक. पहिल्याच नजरेत ...\nनिखिल जोशी मराठी साहित्यातील ऐक ऊभरता लेखक नुकतच नुकतच त्याने मराठी साहित्य लिहायला घेतले होते . आपल्या प्रभाव शाली लेखना मुळे थोड्याच काळात त्याला चांगली परीस्धी मिळाली होती. ...\nकामयाबी के आसमाँ ने उडणा सिखा दिया जमीन से जुडे रहना, जिंदगी ने सिखा दिया जमीन से जुडे रहना, जिंदगी ने सिखा दिया यशस्वी होणं म्हणजे नक्की काय यशस्वी होणं म्हणजे नक्की काय आपल्याला हवं ते मिळवणं, आपलं ध्येय गाठणं, आणि एकदा ...\nआज गार्गी खूप छान तयार होत होती.. पुन्हा पुन्हा आरश्यात स्वतःलाच बघून कधी लाजत होती तर कधी तिच्या या वेडेपणावर हसतही होती.. नेहमी अगदी साधी राहणारी गार्गी आज मात्र ...\nकॉलेजच्या मॅगझिन वर स्वतः चा फोटो पाहून मधुरा खूपच शॉक होते ..आणि धावतच टीचर्स स्टाफ रूम कडे जाते ..वाटेतच तिला सायली, अनु, भेटल्या आणि तिला तिथेच अडवून बोलू लागल्या. सायली: ...\nलग्न म्हणजे काय असतं प्रेमाचं त�� बंधन असतं घराचं ते घरपण असतं विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं... दोन जीवांचे मिलन असते... आज तिच्या जीवनातील सगळयात आनंदाचा क्षण होता...पण ती निर्विकार होती...कोणत्याही प्रकारचा ...\nतू ही रे माझा मितवा\n“इटर्निया बिजनेस सेंटर” नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या कोवळ्या उन्हाने झळाळून निघाली होती. धावत पळत ‘ती’ तळमजल्याच्या लिफ्टजवळ आली. 3rd floor –“दि शोकेस मिडिया प्रा.लि.” ह्या नावावरून तिने हलकेच ...\nसन १९५५ मुंबई मधील एक उपनगर चेंबूर ज्याला चेंबुरची खाडी म्हणायचे . मुंबई वरून ठाणे या ठिकाणी यायचे असेन तर हायवे वरून सरळ मार्गाने यावे लागत होते हायवे शेजारी ...\nमिले सूर मेरा तुम्हारा\nपुण्यातलं एक मोठं कॉलेज. निनाद कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कॉमर्स ला होता. त्याचे ठराविक काही मित्र होते. तो नेहमीच त्या मित्रांमध्ये राहून टवाळक्या करायचा. कॉलेजमध्ये त्याचा दरारा होता. तो त्याच्या ...\n\"आई, अगं मी निघते आता, उशीर होतोय मला चल येते मी\" ती म्हणाली. तीने देवाला नमस्कार केला. आईने तिला हातावर दहीसाखर दिले. नंतर तीने आई बाबांना नमस्कार केला. तिच्या ...\nपेरजागढ- एक रहस्य....भाग...१...१) पवनचे सोनापुरात आगमन...मनात कितीतरी प्रश्नांचा विचार चालु होता, तीचं काय झालं असेल ... तीने आत्महत्या तर केली नसेल .... तीने आत्महत्या तर केली नसेल .... माझे मित्र ज्यांनी मला शोधण्यासाठी किती कष्ट ...\nनिराचं ऑफिस संपलं तेंव्हा सायंकाळचे आठ वाजले होते ..ती खूप डिस्टर्ब होती .. कारण बॉस ने खूप रागावलेल होतं .. नीरा एक फॅशन डिझायनर होती .. सध्या विंटर सिझन ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती \nही कथा आहे अशा \"ती\" विषयी जी खूप काही सांगेन तुम्हाला पुढे..... आणि स्वतःच्या जीवनातून काहीतरी तुम्हाला देऊ करेल...... तर अशा \"ती\" ची ही कथा.... हे यासाठी कारण ही ...\nराजा सूर्यभान दयाळू व न्यायप्रिय राजा होता.राजाची राणी चंद्रप्रभा ही सदगुणी होती...राजा ला एक पुत्र होता आर्यविर..आर्याविर ही वडीलांसारखाच ..दयाळू व न्याय प्रिय होता..सर्व गुणान मध्ये निपुण होता.. आर्य ...\nपिहु दे‌खमुख परीवार... सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन‌,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले...कोवळ्या वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिवस मस्ती करायचे होते त्या दिवसात ...\nरी कोचिंग सेंटर च्या बाहेर तीन मु��ं एकत्र बसले होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना नाव ठेवत होते...एक प्रकारे त्यांना छळत होते... \"ऐ आज आपल्या येथील अनुष्का नाही आली का\nसावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची, वाट हळवी वेचताना सावर रे ए मना सावर रे सावर रे, सावर रे, एकदा सावर रे सावल्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे थेंब ओले ...\nजपून ठेवल्या त्या आठवणी.\n हि काहनी आहे. दोन चिमुकल्या जीवनाची, त्याच्या निरागस मैत्रीची, अलडपनचि, बालपणीच्या प्रेमाची., लहान पणाच्या प्रतेक गोष्टी जपून ठेवणाऱ्या निर्मळ मनाची . .. ...\nप्रेम म्हणजे नक्की काय, तेच का जे म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमच सेम असत मग हेच का ते प्रेम दाखवण्या पुरत सेम\nये... वादा रहा सनम\nही एक काल्पनिक कथा आहे. याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही.'ये वादा रहा सनम' एक अनोखी कहानी. एक प्रेम करायला शिकवणारी कथा. एक अशी कथा ज्यात रहस्य आहे प्रेम ...\nजीवनभर तुझी साथ हवी\nरात्रीचा धो धो पाऊस कोसळत होता...सगळे लोक आपले घरात बसले होते...रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते...एवढी शांतता रस्त्यावर जाणवत होती...फक्त आवाज होता तो फक्त पावसाचा...त्यात कोसळणाऱ्या पावसात एक मुलगी रस्त्याच्याकडेला असलेल्या बेंचवर ...\nही गोष्ट रतन ह्या नवाच्या मुलीची आहे . ती एका खेडेगावात राहत होती .रतन दिसायला खूप सुंदर होती . अगदी नक्षत्रासारखी ......तीच सौंदर्य बघून कोणीही ...\nप्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी\nby भावना विनेश भुतल\nसॅटरडे नाईट आऊट राघवला जास्त काही मानवलेलं नसतं.. दोन्ही हाताने आपलं जड झालेलं डोकं त्यातल्या त्यात दाबुन मेंदूतून जाणवणारे ठणके पुन्हा आतल्या आत कुठे तरी दाबुन ठेवण्याचा त्याचा प्रयत्न ...\nलहान पण देगा देवा\nजर कोणाला विचारलं कि तुला तुझ्या आयुष्यातील कोणते क्षण परत जगायचे इच्छा आहे, तर आपण सगळे आपलं लहान पण परत मागू, आणि त्यावेळीस जे आपण करू शकलो नाही ते ...\nसुमारे आठ चा सुमार असावा माटुंगा स्टेशन वर लोकांची वर्दळ कमी असल्यामुळे आज यया स्टेशन वर जरा ...\nभाग-१(नमस्कार मंडळी..पुन्हा आले नवीन कथेसह....माझी ही कथा होकार... या कथेविषयी सांगायचं झाल तर ही कथा त्या दोन माणसांची आहे ज्यांच मन नकळत एकमेकांमध्ये गुंतत जाते....साधी,गोड़ प्रेमकथा ज्यात काही प्रॉब्लमस ...\nतुझी माझी लव्ह लाईफ...\nसौम्या हि खूप आदरणीय आणि प्रामाणिक मुलगी होती. ती आपल्या आईबाबांसोबत् पुण्याला वास्तव्यास् होती. ती तिच्या घरात एकुलती एक मुलगी होती. ...\n yes आज ... इवन आजपासुन काही दिवस ...\nभाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर भारी ...\nमी समीर, विवेकचा अत्यंत जवळचा मित्र होतो, पण काय ठाऊक कुणास आमच्यातील दरी आता वाढत चालली होती, कारणही काहीसे तसेच होते. एके दिवशी अचानक रात्री नऊच्या सुमारास विवेक चा ...\nरेवती रक्ताळल्या डोळ्यांनी समोर येत होती... हातात असलेला धारदार चाकू विजेसारखा लख्ख चमकू लागला होता...रोहनच्या कानात कुठूनतरी जोरदार नगाड्यांचा आवाज घुमत होता..वाऱ्यांचा सन.. सन आवाजही आता त्याला स्पष्ट ...\nते एकमेकांना जवळ-जवळ पाच वर्षांनी भेटले होते. पाच वर्ष. खुप काही बदललं होत त्यांच्या आयुष्यात पण एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे. 'ती.... कोजागृती पौर्णिमा' आणि आजही तीच रात्र ...\nप्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या ख़ुशी साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर्वांचा विचार ...\nमी ती आणि शिमला\nमहेश, केतन, मी, स्वराली आणि मानसी तसे लहानपापासूनच एकत्र आहोत एका अर्थे लांगोटी यार. चाळी पासून ते शाळे पर्यंत आणि कॉलेज पासून ते जॉब पर्यंत आम्ही सोबतच आहोत. महेश ...\nमिस्टर...मिस आणि रेडिओ Fm ...\nआता तर आपल्या जीवनात एका पेक्षा एक वस्तू आलेल्या आहे , ज्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिनी आयुष्यात मनोरंजनासाठी करतो.पण पहिल्या काळात मनोरंजनासाठीफक्त एकच वस्तू होती, ती म्हणजे रेडिओ. ...\nभाग १ साल १६६६ ची सुरवात, आदिलशाहीच्या अखत्यारीतील मंगळवेढा किल्ला मराठी फौजेने काबीज केला होता. त्यावर मुघलशाहीचा चांदतारा फडकत होता. आजूबाजूला अजस्र मोगली सेनासागर डेरेदाखल झाला ...\nही कहाणी आहे अशा मुलीची जिच्या आयुष्यात लग्न ही सकल्पना च नव्हती. कारण तिच्या पत्रिकेत मंगल होता. खूप काही स्थळ पाहून झाली होती पण कोणा सोबत तिचे जमत ...\nत्याग - एक प्रेम कथा\nसायंकाळी सहा वाजत होते. विनयने दारावरची बेल वाजविली, दार उडून आईने विचारले अरे तू आहेस तर \", आई उत्साहात दिसत होती. आता अजून कोण असणार आहे. आई \n\" समीरsss त���कडे काय करतोय इकडे ये... \" एका मुलाने लांब एका कारजवळ फोन चालवत उभ्या असणाऱ्या समीरला हाक मारली....समीरने आवाजाच्या दिशेने पाहिले...लांबून त्याचा मित्र सोहम आणि त्याचे ...\nसंघर्ष संपलेल्या \"प्रेम\"ची कहाणी .... ----------------------------------भाग एक ----------------------------------ये आवल्या ... धमकी नको .. भेटायचं तर मर्दासारखा भेट .. फोन वरून मी धमकीच्या सुरात बोललो .. ये पनवेलच्या शंभूराजे मध्ये वाट बघतोय बघू ...\nश्री सुक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत असल्यास.म्हणतांना मनाची एकाग्रता होते.त्याची फलप्राप्ती होते.बऱ्याच जणांना श्री सुक्ताचा अर्थ ...\nअमन चल उठ लवकर ..अरे, ऑफीस ला जायचे आहे .. मला ही ऑफीस ला जायच आहे .डब्बा ...\nआज सकाळी सकाळीचं काँलेजला जायच्या आगोदर अण्णांचे म्हणजे माझ्या वडीलांचे सहकारी आमच्या घरी आले.म्हणाले\"सर,न बोलावता आणि पूर्व सुचना न देताचं आलोय.थंडीचा, वहिणींच्या हातचा आल्ल घालून केलेला चहा प्यावां आणि ...\nही कथा एका IPS ऑफिसर मुलाची आणि एका सॉफ्टवेअर इंजिनीअर मुलीची प्रेम कथा आहे... \"आई,ये आई कुठे आहेस तूमला उशीर होत आहे ऑफिस ला जायला...\"अजय आपल्या आईला बोलवत आहे... हा आहे ...\n1.लग्नातली देणी—घेणी 2.अग्रपूजा 3.मोहिनी 4.अक्काबाईची आराधना 5.शंकराचं उत्तर\nरोजच्या प्रमाणे आजदेखील आफिसातून बाहेर पडल्यावर थोडे भटकून जरा उशिराच पद्माकर घराकडे निघाला .किती वेळ जरी फिरले तरी घरी जाणे भागच होते .आफिस्तल्या लोकांच्या सहवासात दिवस कसातरी निघून जायचा ...\nआयुष्याकडे पाहण्याचा कल जर सकारात्मक असेल तर कोणत्याही परिस्थितीचा खंबीरपणे सामना करता येऊ शकतो. नेहमीच सकारात्मक विचार करत राहिलो तर आयुष्याची ब्राईट साईड दिसते आणि आशावादी बनतो.\nडीटेक्टीव गौतम - संपूर्ण\nडीटेक्टीव गौतम - संपूर्ण (अनुजा कुलकर्णी) दिलधड़क जासूसी कथा.\nमैने प्यार किया - संपूर्ण\nमैने प्यार किया - संपूर्ण (अनुजा कुलकर्णी) सम्पूर्ण नवलकथा. प्रेम की ऊंचाई को छूती प्रणयगाथा ..\nआजूलाबाजूला - सत्य कथा मराठी\nनिर्देशांक 1 - अंकुश - अमिता ऐ. साल्वी 2 - अधांतरी - वृषाली 3 - आजूबाजूला - अरुण वि. देशपांडे 4 - कॉफी हाऊस- मन मोकळ करण्याची जागा.. - अनुजा कुलकर्णी 5 - गुरू ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%B5%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2021-05-10T03:59:17Z", "digest": "sha1:VQQGWEADPDZ6TCENSPMPKURGDVORWMYX", "length": 22407, "nlines": 203, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले लोहगड :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nपवनामावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचाक संरक्षक असणारा हा लोहगड पुणे – मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते. किल्ल्याच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत.. मुंबई – पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.\nइतिहास : लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.इ. स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ. स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ. स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड – विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ. स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ. स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ. स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्‍यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम\n१. गणेश दरवाजाः- ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीचीपाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.\n२. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.\n३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.\n४. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.याच्या जवळच एक तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथ-यात बसवलेली आहे.अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात.दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे , जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते.पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे.हे तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे.ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते.नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे.हे तळं सोळाकोनी आहे.मोठा तळ्याच्या पुढे विंचुकाटाकडे जातांना वाडांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाटास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो,म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाटा चा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात.पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोन्मनी गुणगुणतं… ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥\nगडावर जाण्याच्या वाटा : लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.\n१) पूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे.तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी.वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास प ास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गेलोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.\n२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते.पवना धरणाकडे जाणा-या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किं मी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही.स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु आहेत.\n३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेलीपायवाटआपणासलोहगडावाडीत घेऊन जाते.या टकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे.या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.\nराहण्याची सोय : लक्ष्मी कोठी रहाण्याची एकमेव सोय आहे.३० ते ४० जण आरामात राहू शकतात.\nजेवणाची सोय : आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्यक जेवणाची सोय होते.\nपाण्याची सोय : बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/the-country-began-production-of-warheads-on-the-battlefield-3-lakh-doses-will-be-prepared-daily-56776/", "date_download": "2021-05-10T05:11:02Z", "digest": "sha1:ZJZQTUEFK3NGNFXUJWCG26JX4HFTPVOH", "length": 11255, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "देशात युद्धपातळीवर रेमडेसिवीरचे उत्पादन सुरु; दररोज तयार होणार ३ लाख डोस", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयदेशात युद्धपातळीवर रेमडेसिवीरचे उत्पादन सुरु; दररोज तयार होणार ३ लाख डोस\nदेशात युद्धपातळीवर रेमडेसिवीरचे उत्पादन सुरु; दररोज तयार होणार ३ लाख डोस\nनवी दिल्ली : देशभरातील कोरोनाच्या उद्रेकामुळे कोविडच्या रुग्णांवर उपचारांसाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने संबंधित फार्मा कंपन्यांन्या केल्या आहेत. त्यानुसार याचे उत्पादन सुरु झाले असून, पुढील पंधरा दिवसात दररोज ३ लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा खुल्या बाजारात पुरवठा केला जाईल, असे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले आहे. सध्या दरदिवशी दीड लाख इंजेक्शनचे उत्पादन केले जात आहे.\nमांडवीय म्हणाले, अँटी व्हायरल औषध असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर याच्या किंमतही कमी करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. आजपासून दररोज दीड लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे डोस तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पंधरा दिवसात हे उत्पादन दुप्पट केले जाईल. त्यानुसार दर���ोज ३ लाख डोस बाजारात उपलब्ध करुन दिले जातील. देशात सध्या रेमडेसिव्हीर बनवणारे २० प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये आणखी २० प्रकल्प सुरु करण्यास भारत सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. येत्या काळात रेमडेसिवीरचा अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही मांडवीय यांनी म्हटले आहे.\nस्वेच्छेने केल्या किमती कमी\nसरकारच्या आवाहनानंतर शनिवारी अनेक फार्मा कंपन्यांनी स्वेच्छेने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमती कमी केल्या. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने त्याची तिप्पट किंमतीत काळ्याबाजारात विक्री केली जात होती.\nदेशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजूरी\nPrevious articleलसीकरण प्रकियेत पारदर्शकता आणा; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पंतप्रधानांना ५ सल्ले\nNext articleवयोमर्यादा बाद झालेल्यांना परीक्षेची पुन्हा संधी; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nनवीन स्ट्रेन भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत; डब्ल्यूएचओकडून खुलासा\nकोरोना हाताळण्यात मोदी सरकार अपयशी – लॅन्सेट चा अहवाल\nडीआरडीओचे अँटी कोरोना औषध मंगळवारपासून मिळणार\nकोरोनाला जैविक हत्यार बनविण्याचा चीनचा होता इरादा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्य�� कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhankamathi.blogspot.com/", "date_download": "2021-05-10T04:37:38Z", "digest": "sha1:DYAMYCK53A4PMS4XQDQUMLQRJDFFNF5T", "length": 30678, "nlines": 141, "source_domain": "lekhankamathi.blogspot.com", "title": "माझी लेखनकामाठी", "raw_content": "\nरॉ विषयी आणखी काही...\nरॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा वाचायचीय ना\nत्यासाठी येथे क्लिक करा.\nरॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा या पुस्तकाबद्दल नियतकालिकांतून, समाजमाध्यमांतून, तसेच ब्लॉगमधून बरेच लिहिले गेले.\nआनंदाचा भाग हा, की त्यातील सर्वच प्रतिक्रिया चांगल्या, पुस्तकाचे स्वागत करणाऱ्या होत्या.\nत्यांपैकी हे लेख. पहिला 'जनपरिवार' मध्ये प्रकाशित झालेला. जॉन कोलासो यांच्यासारख्या जाणत्या व्यक्तीने तो लिहिलेला आहे.\nतरुण आणि अभ्यासू पत्रकार नामदेव अंजना यांनीही या पुस्तकाबद्दल भरभरून लिहिले. आपल्या ब्लॉगनामा मध्ये ते लिहितात -\nकाश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, ‘एक घाव दोन तुकडे’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर्चा सुरु असताना आणि त्यातच ‘गेल्या 70 वर्षात काय झालं’ या प्रश्नाची अपार चलती असताना, ‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ हे पुस्तक हाती आलं.\nवाचताना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकांबाबत बोलायचं झाल्यास याआधी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे, अनुराधा पुनर्वसु अनुवादित ‘अमृता-इमरोज’, सारंग दर्शने अनुवादित ‘शोध राजीव गांधी हत्येचा’ आणि अवधुत डोंगरे अनुवादित ‘राजीव गांधी हत्या : एक अंतर्गत कट’ ही तीन पुस्तकं मी वेड्यासारखी वाचली होती. त्यानंतर बहुधा ‘रॉ’वरील हे पुस्तकच त्या वाचन-वेडानं वाचलवं असावं. पुढल्या पानावर काय आहे, याची भयंकर उत्सुकता मनात सातत्याने बाळदग अगदी भान हरपून हे पुस्तक पूर्ण केलं.\nत्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nकर्ण उर्फ सौरभ यांनी त्यांच्या गप्पिष्ट या ब्लॉगमध्ये लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -\nसध्या भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूरस कथा सांगणारे भक्तिरसाने ओतपोत असे बरेच सिनेमे निघत आहेत, ते मला फारच सुमार वाटतात. गुप्तहेर संघटनेचं काम इतकं ग्लॅमर्स नसत याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे या असल्या सिनेमांपासून मी दोन हात दूरच राहतो.चांगल्या पुस्तकाचा शोध हा मराठीत लिहिलेल्या “रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा” या पुस्तकावर येऊन थांबला. हे पुस्तक रवि आमले यांनी लिहिले आहे. पुस्तक आपल्याला सुरुवातीपासूनच खेळवून ठेवते...या पुस्तकात रॉ च्या फक्त यशस्वी कारवाया आहेत असे लेखकाने आधीच नमूद केल्याने पुस्तक एकतर्फी वाटत नाही...\nज्यांना भारतीय राजकारण, गुप्तहेर संघटना, त्यांच्या कारवाया यांबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक योग्य आहे.\nश्रीजीवन तोंदले यांनी त्यांच्या पुस्तक एक्स्प्रेस या ब्लॉगमध्येही त्यांच्या वाचकांना रॉचा परिचय करुन दिला आहे. त्यात ते लिहितात -\n२९३ पानाच्या या पुस्तकामध्ये तब्बल २४ प्रकरणाद्वारे लेखकाने रॉ च्या सर्व कामगिरीची माहिती मांडली आहे. ही सर्व कहाणी वाचल्या नंतर या संस्थेचा अभिमान वाटतो.\nत्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nयाबरोबरच प्रीतम कातकर, मुंबई यांनी मराठी पुस्तकप्रेमी या फेसबुक पेजवर या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे.\nगणेश कुबडे यांनी त्यांच्या माझे मनोगत या ब्लॉगमध्ये या पुस्तकाबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यात ते म्हणतात -\nस्वातंत्र्यानंतर खरंच आपल्या देशात काय घडलं,त्यातील आव्हाने कोणती होती आणि तुटपुंज्या साधणासह आपण आंतराष्ट्रीय पटलावर कशी भरारी मारली याचा इतिहास बघवयाचा असेल तर एकदा हे पुस्तक अवश्य वाचावे. माझ्या या लेखात पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा उल्लेख मी कुठेच नाही केला.प्रकरणाचे शिर्षक आहे “ याला म्हणतात “ रॉ ”…अद्भुत प्रकरण आहे ते जानेवारी 1971 साली घडलेलं...जाणून घ्यायचं आहे ना,चला तर मग नक्की वाचा...जवळपास तीनशे पानांचं पुस्तक आणि चोवीस प्रकरणे असं या पुसकाचं स्वरूप आहे. वाचनाचा आनंद घेत वाचल्यास अगदी दोन ते तीन दिवसात संपूर्ण वाचून होऊ शकतं...\nमाझे मनोगतवरील हा लेख येथे वाचता येईल. वाचनवेडा या पुस्तकप्रेमींच्या फेसबुक पेजवर सिद्धार्थ जाधव यांनीही या लेखाची लिंक दिली आहे.\nयाशिवाय अनेक वाचकांनी फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमा���ून या पुस्तकाबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. हे सर्व फार भारी होते...\nया सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.\n(लोकप्रभासाठी (५ ऑगस्ट २०१३) लिहिलेला हा लेख. ललित वगैरे ढंगातला. खरं तर परीक्षाच होती ती. आज त्याचंही हसूच येतंय... पण मज्जाही वाटतेय... ललितबिलित जमल्याची...)\nकधी भुरभुरता. कधी भुताळा.\nकधी मुसमुसता, दुःखाच्या मंद सुरांसारखा,\nतर कधी मुसळधार, उमड घुमड बरसणारा.\nपाऊस टीनच्या छतावर जलतरंग वाजवणारा.\nरान आबादानी करणारा . मन सुलगवणारा.\nपण कुठे असतो हा पाऊस\nहा असा काव्यमय पाऊस ज्यांच्या गावात पडतो ते भाग्यवानच म्हणायचे.\nआमच्या बीपीएल डोळ्यांना पाऊसधारांतले हे सौंदर्य कधी दिसतच नाही.\nसौंदर्य पाहणा-याच्या डोळ्यांत असते असं म्हणतात. खरेच असेल ते. नाही तर आपला पाऊस असा कसा असता गद्य, संपादकीय पानावरच्या लेखांसारखा\nतसे आम्हीही मनातल्या मनात नन्ना रे नन्ना रे करत बरसो रे मेघा म्हणतोच की. पण त्या प्रत्येक ये रे ये रे पावसाला एका प्रार्थनेची पार्श्वधूनही असते आमच्या मनी. की, पड बाबा. हवाच आहेस तू. पण अवेळी धिंगाणा घालू नकोस. सकाळी ऐन कचेरीसमयी कोसळू नकोस. तेवढी लोकल अडवू नकोस. पण तो का आपलं ऐकणा-यातला असतो पूरग्रस्त गावातल्या माणसांप्रमाणेच वेधशाळेला धाब्यावर बसवतो तो. तिथं आपलं सामान्यांचं आर्त काय ऐकणार तो पूरग्रस्त गावातल्या माणसांप्रमाणेच वेधशाळेला धाब्यावर बसवतो तो. तिथं आपलं सामान्यांचं आर्त काय ऐकणार तो माणसाच्या हुकूमाचा ताबेदार असायला तो थोडाच चित्रपटातला पाऊस असतो\nएक असतो बॉण्ड... जेम्स बॉण्ड \nतसं पाहिलं तर बॉण्डपटांमध्ये असं वेगळं काय असतं\nम्हणजे बघा, कथा एका हेराची असते. त्या हेराचं नाव असतं बॉण्ड... जेम्स बॉण्ड. मग एक खलनायक असतो. त्याचं मागणं लई नसतं. त्याला फक्त जगावर राज्य करायचं असतं. मग बॉण्ड त्याच्या मागे जातो. तिथं त्याला नायिका भेटते. मग तो त्या खलनायकाचा निःपात करतो. सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर जय होतो आणि त्यानंतर बॉण्ड व जग पुढचा बॉण्डपट येईपर्यंत सुखाने जगू लागतात.\nसगळं कसं अगदी तसंच. १९५३च्या ‘कसिनो रोयाल’पासून चालत आलेलं. एखाद्या पारंपरिक कथेसारखं.\nपण तरीही चित्रपटगृहात नवा बॉण्डपट आला किंवा एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर बॉण्डपटांचा रतीब सुरू झाला, की आपण सगळं कामधाम विसरून पडद्यासमोर जाऊन बसतोच. आपल्यातल्या अनेकांनी तर बॉण्डपटाची अनेक पारायणंसुद्धा केलेली असतील. आमचा महाविद्यालयातला एक मित्र तर आपल्या पिताश्रींना, हा इंग्रजी सुधारण्यासाठीचा स्वाध्याय आहे, अशी थाप ठोकून व्हिडिओ थिएटरात बॉण्डपटाचे दिवसभरातले सगळेच्या सगळे खेळ पाहात असे. नंतर इंग्रजीत नापास झाल्यानंतर त्याने पिताश्रींना खुलासा केला, की बॉण्ड मूळचा स्कॉटिश असला, तरी अमेरिकन इंग्रजीत बोलायचा. त्यामुळे गोंधळ झाला असो. सांगायचा मुद्दा असा, की आताच्या बहुवाहिन्यांच्या काळातील तरूणाईला हे कदाचित समजणार नाही, पण पूर्वी एकूणच हॉलिवूडी चित्रपट पाहणं हे केवढं तरी जिकिरीचं काम होतं. मुळात ते चित्रपट उमजायचे, पण समजत नसत. समजणार कसे असो. सांगायचा मुद्दा असा, की आताच्या बहुवाहिन्यांच्या काळातील तरूणाईला हे कदाचित समजणार नाही, पण पूर्वी एकूणच हॉलिवूडी चित्रपट पाहणं हे केवढं तरी जिकिरीचं काम होतं. मुळात ते चित्रपट उमजायचे, पण समजत नसत. समजणार कसे ते समजण्यासाठी संवाद समजावे लागतात. आणि संवाद कळण्यासाठी त्यांचे उच्चार मेंदूस ध्यानी यावे लागतात. बोंब नेमकी तिच होती. ते काय पुटपुटताहेत वा गुरगुरताहेत हेच समजत नसे. त्यामुळे व्हायचं काय, की सगळ चित्रपट पाहिला, तरी रामाची सीता कोण हे कोडंच असायचं. तरीही आमच्या त्या पिढीने बॉण्डपट (आणि अन्य हॉलिवूडी मारधाडपट) बहुप्रेमाने पाहिले. आज तर तशी काही समस्याच नाही. म्हणजे आजच्या पिढीचं इंग्रजी अधिक सुधारलंय असं नाही. आज सबटायटल्सची सोय झालेली आहे इतकंच.\nपण बॉण्डपटातील संवादांवर तसं फारसं काही अवलंबून नसायचं. कारण एकूणच चित्रपट हा द्वैभाषिकच मामला असतो. त्याला दोन भाषा असतात. एक बोलभाषा आणि दुसरी चित्रभाषा. आणि बॉण्डपट म्हणजे काही आपले मराठी ‘बोल’पट नसतात, की बोवा, चला सगळ्या पात्रांनी कॅमे-यासमोर ओळीने उभं राहा आणि नाटकासारखे म्हणा... म्हणतच राहा... संवाद. त्यामुळे नाही बोलभाषा समजली, तरी चित्रभाषेवर काम चालून जायचं. आणि हाणामारीची भाषा काय, जगात कोणालाही समजतेच. पण मग प्रश्न असा येतो, की आम्ही व्हिडिओगृहांमध्ये जाऊन पाहायचो ते सद्गुरू ब्रुस ली यांचे अभिजात मारधाडपट आणि जेम्स बॉण्डचे चित्रपट यांत काहीच फरक नव्हता का\nफरक होता. चांगलाच फरक होता. सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे हाणामारी, स्टंटबाजी वगैरे सगळं काही असलं, तरी बॉण्डपट हा कधीही निव्वळ मारधाडपट नसायचा. मारधाडपटाचा सर्व गरम मसाला असूनही तो त्याही पलीकडचा असे. मुळात बॉण्ड हा रावडी राठोड जातकुळीतला नाहीच. तो डर्टी हॅरी नाही, पॉल कर्सी नाही, जॉन रॅम्बो तर अजिबातच नाही. तो ब्रिटनच्या एमआय-६चा गुप्तहेर आहे. झिरो झिरो सेव्हन हे त्याचं सांकेतिक नाव. शिवाय तो रॉयल नेव्हल रिझर्व्हमध्ये कमांडरही आहे. पण म्हणून तद्दन हेरगिरीपट म्हणूनही आपणांस बॉण्डपटांकडे पाहता येत नाही. कारण बॉण्ड हा इथन हंट (मिशन इम्पॉसिबल) किंवा जेसन बोर्नही (बोर्न चित्रचतुष्टी) नाही. तो त्याच्याही पलीकडचा आहे. बॉण्ड हे रसायनच वेगळं आहे. त्याची मूलद्रव्यं वेगळी आहेत. त्याचा हा वेगळेपणा लक्षात आला, की मग समजेल, की जग त्याच्यासाठी एवढं वेडं का होत असतं चित्रपटगृहात नवा बॉण्डपट आला किंवा एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर बॉण्डपटांचा रतीब सुरू झाला, की सगळं कामधाम विसरून पडद्यासमोर जाऊन का बसत असतं\nनवं पुस्तक - प्रोपगंडा\nहे पुस्तक म्हणजे ‘प्रचारभान’मधील लेखांचे निव्वळ संकलन नाही. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. एक म्हणजे उपलब्ध जागेची आणि दुसरी संपादकीय भूमिकेची. ‘लोकसत्ता’त ही दुसरी मर्यादा कधीच जाणवली नाही हे येथे आवर्जून नमूद करायला हवे. एखाद्या लेखकास सदर दिले, म्हणजे ती जागा त्याची झाली. आपणांस पटत नसलेली वा आपल्या वृत्तपत्राच्या भूमिकेत बसत नसलेली मते तो मांडत असला, तरी ते त्याचे स्वातंत्र्य आहे. त्या लेखनस्वातंत्र्याच्या आड संपादकांनीही येता कामा नये, ही संपादक गिरीश कुबेर यांची भूमिका. पत्रकारितेत हे हल्ली दुर्मीळच. जागेची मर्यादा मात्र असतेच. त्या विशिष्ट शब्दसंख्येतच लेख बसवावा लागतो. त्यामुळे सांगण्यासारख्या बऱ्याच मजकुराला कात्री लावावी लागते. विस्तार टाळावा लागतो. पुस्तकाच्या पायात या बेड्या नसतात. या पुस्तकासाठी ‘प्रचारभान’मधील सर्वच लेखांचे पुनर्लेखन, संपादन केले. त्यात भर घालून ते अधिकाधिक माहितीपूर्ण व्हावेत असा प्रयत्न केला. या विषयाबद्दल नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीची त्याला जोड दिली. सदरात जाऊ शकली नव्हती अशी काही प्रकरणे नव्याने लिहिली. यामुळे ‘प्रचारभान’च्या तेव्हाच्या वाचकांनाही या पुस्तकातून नवे काही वाचल्याचे समाधान मिळू शकेल, असा विश्वास वाटतो....\nमधल्या काळातील मराठी ��िचारवंतांचे, राज्यशास्त्रज्ञांचे, समाजशास्त्रज्ञांचे लोकप्रिय लेखन पाहा. ‘प्रोपगंडा’ हा शब्द त्यांच्या कोशातच नाही असे वाटावे.\nग्रंथनामा - झलक : रवि आमले : अक्षरनामा\nरॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nवृत्तकथा - सर, यह गेम है…\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nरॉ विषयी आणखी काही...\nनेताजींच्या पुस्तकाचा वाद - निवेदन - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या गुढाबद्दले माझे आकर्षण जुनेच. किमान १५ वर्षे त्याबद्दल मिळेल ते मी वाचत आहे. अनुज धर यांचे लेख आणि पुस्...\nमिशेल नावाचा ‘चॉपर’ - गेल्या मार्चमधील ही बातमी. गोव्याच्या किनारपट्टीपासून आत समुद्रात एका छोट्याशा बोटीवर अडकलेल्या एक महिलेची तटरक्षक दलाच्या बोटींनी सुटका केली. ती होती संय...\nशिमगा : ��तिहासाच्या पानांतून... - रंगोत्सव, १८५५एका संवत्सराचा अंत आणि दुस-याचा आरंभ समारंभपूर्वक साजरा करण्याचा सण म्हणजे होळी. हाच शिमग्याचा सण. सीमग या शब्दापासून सीमगा आणि त्यापासून शि...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-05-10T06:09:06Z", "digest": "sha1:U27YV6JNMDMJPFAW6LRWIBMHIWHWW7R4", "length": 3639, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ॲना ओहुरा - विकिपीडिया", "raw_content": "\nॲना ओहुरा ही एक रतिअभिनेत्री आहे.\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/supreme-court-rejects-petition-to-impose-presidential-rule-in-maharashtra/", "date_download": "2021-05-10T05:43:28Z", "digest": "sha1:KTQWLYGBZPMJKU3ZHNPNI7P3HGUTGFDH", "length": 10566, "nlines": 95, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "सुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash सुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका\nसुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये राष्ट्पती राजवट लागू करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. राज्यातील ठाकरे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची याचिका विक्रम गेहलोत यांनी दाखल केली होती. मात्र आज (शुक्रवार) या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला असून आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकता अशा शब्दांत याचिकाकर्त्याला सुनावले आहे. यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.\nअभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी सरकार संविधानाच्या आधारावर काम करत नाही असा आरोप करीत राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रप���ी राजवट लागू करावी, अशी मागणी विक्रम गेहलोत यांनी याचिकेत केली होती. पण मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची घटना घडली. त्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे योग्य नाही. तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहीत आहे का केवळ मुंबईतील घटनांवरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती राजवट कशी लावता येईल, असे प्रश्न करीत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते गेहलोत यांना खडे बोल सुनावले.\nPrevious articleसागर बगाडे नृत्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी\nNext articleना. मुश्रीफ म्हणतात, ‘चंद्रकांतदादांच्या कामांच्या सखोल चौकशीची गरज…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरा��� प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/gold-price-the-price-of-gold-has-come-down-so-much-know-what-is-the-price-left-now/", "date_download": "2021-05-10T05:22:23Z", "digest": "sha1:KZWNGRI7UE7JTOA56N2JHKVB43HPCF2L", "length": 11338, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Gold Price: सोन्याच्या किंमती इतक्या खाली आल्या आहेत... आता काय किंमत आहे ते जाणून घ्या - Hello Maharashtra", "raw_content": "\nGold Price: सोन्याच्या किंमती इतक्या खाली आल्या आहेत… आता काय किंमत आहे ते जाणून घ्या\nGold Price: सोन्याच्या किंमती इतक्या खाली आल्या आहेत… आता काय किंमत आहे ते जाणून घ्या\n लग्नाचा हंगाम येताच सोन्याची किंमत सतत वाढत जाईल. अशा परिस्थितीत, जर आपण लग्नासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही एक उत्तम संधी आहे, कारण सोन्याच्या किंमतीत गेले दोन दिवस वाढ झाल्यानंतर घट नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchange) वर संध्याकाळी पुन्हा सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. याशिवाय आज चांदीचा दरही स्वस्त झाला आहे.\nकिंमत दहा हजारांनी घटली आहे\nMCX वरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.1% ने घसरला आणि 46,793 वर आला, तर चांदी 0.4% खाली घसरून 67,240 वर गेली. मागील दोन सत्रांमध्ये सोन्याने प्रति 10 ग्रॅममध्ये 1000 पेक्षा जास्त कमाई केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. जर पाहिले तर सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीपासून आतापर्यंत 10,000 रुपयांनी घसरल्या आहेत. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 182 रुपयांची किंचित वाढ नोंदविण्यात आली.\nएप्रिलमध्ये किंमती सतत वाढत आहेत\nएप्रिल महिन्यात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिलला दिल्लीत सोन्याची स्पॉट प्राईस 44,701 रुपये होती, त्यानंतर 5 एप्रिलला ते 44,949 वर गेले आणि 8 एप्रिल रोजी ते प्रति 10 ग्रॅम 46160 रुपये होते. या प्रकरणात, आपण जितक्या लवकर सोने विकत घ्याल तितक्या अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे.\nहे पण वाचा -\nGold Price: तेजी नंतरही ऑलटाइम उच्चांकातून सोने 9015…\nGold Price: अक्षय्य तृतीयेवर सोन्याच्या मागणीत होणार वाढ,…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजच्या…\nसोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरून सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यावर चांगले परतावे मिळतील. सध्या सोन्याची किंमत फक्त 46 हजारांच्या जवळ आहे. परंतु एप्रिल अखेर त्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात अक्षय्य तृतीया देखील असल्याने लोकं त्यावेळी सोन्याची बरीच खरेदी करतात. अशा परिस्थितीत मे महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने, ज्या लोकांनी यावेळी खरेदी केली त्यांना चांगल्या परतावा मिळण्याची शक्यता आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\n… तर मग रेमेडिसिवीरची वितरण व्यवस्था ‘या’ प्रशासनाकडे सोपवा : खासदार कोल्हे यांची राज्यसरकारकडे मागणी\nLPG Cylinders: इंडेन, भारत गॅस आणि एचपी ग्राहकांना मोठा दिलासा आता आरामात बुक करा सिलेंडर, यासाठीची प्रक्रिया लवकर पहा\nGold Price: तेजी नंतरही ऑलटाइम उच्चांकातून सोने 9015 रुपयांनी घसरले, 2021 मध्ये…\nGold Price: अक्षय्य तृतीयेवर सोन्याच्या मागणीत होणार वाढ, गुंतवणूकीचा फायदा होईल का\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजच्या किंमती जाणून घ्या\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत तीव्र वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील…\nGold Price Today : सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवरून 9,100 रुपयांनी स्वस्त झाल्या,…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या, आज किती महाग आहे ते त्वरीत…\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nGold Price: तेजी नंतरही ऑलटाइम उच्चांकातून सोने 9015…\nGold Price: अक्षय्य तृतीयेवर सोन्याच्या मागणीत होणार वाढ,…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजच्या…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत तीव्र वाढ,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/09/worlds-powerful-and-healthy-vegetable/", "date_download": "2021-05-10T04:57:45Z", "digest": "sha1:JRM24FGYAGK2UO42OSU5ALC6EQMASJ4C", "length": 7989, "nlines": 45, "source_domain": "khaasre.com", "title": "ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, सेवन करण्याने होतात सर्व आजार दूर – KhaasRe.com", "raw_content": "\nही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, सेवन करण्याने होतात सर्व आजार दूर\nआपल्या रोजच्या जेवणात आपण आपल्याकडे बाजारात मिळणाऱ्या भाज्याच खातो. वांगे, बटाटे, टोमॅटो, घेवडा, पावटा, कोबी, फ्लॉवर आणि पालेभाजा याच्या पलीकडे आपण जात नाही.\nपण समजा तुम्हाला विचारले “जगातील सर्वात शक्तिशाली भाज्यांमध्ये यापैकी कोणती आहे का ” तर तुम्हाला खात्रीने काहीच सांगता येणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशा भाजीबद्दल सांगणार आहोत, जी भाजी जगात सर्वात शक्तिशाली म्हणून ओळखले जाते. कारण या भाजीत असेच काही खास औषधी गुणधर्म आहेत.\nकोणती आहे ती शक्तिशाली भाजी \nकरटोली असे त्या जगातील सर्वात शक्तिशाली भाजीचे नाव आहे. या भाजीचे सेवन करण्याने आपल्याला ताकत तर मिळतेच, पण सोबत आपले शरीरही पोलादासारखे मजबूत होते. या भाजीला करटोली किंवा गोड कारले असेही म्हणतात.\nकरटोली ही भारतातील डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून तिला कारल्यासारखी दिसणारी छोटी फळे येतात. या फळाची भाजी करुन खाल्ल्यास माणूस निरोगी होतो.\nअसे काय खास असते या भाजीत \nकरटोलीच्या भाजीत मांसापेक्षा ५० पट अधिक शक्ती आणि प्रथिने असतात. करटोलीमध्ये असणारी फायटोकेमिकल्स आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. पावसाळ्याच्या काळात करटोलीची फळे बाजारात विक्रीसाठी येतात. करटोलीच्या उपयुक्ततेमुळे तिला जगभरात मागणी आहे.\nहे आहेत या भाजीचे फायदे\n१) करटोलीमध्ये असणारे मोमोरेडीसिन घटक एन्टीऑक्सिडेंट, अँटीडायबिटीज आणि अँटिस्टे्रस म्हणून कार्य करतात. त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो. २) करटोलीची भाजी अनेक रोगांवर गुणकारी आहे. करटोलीचे लोणचे पचन सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावते.\n३) करटोली खाणे कर्करोगासाठी फायदेशीर असते. त्यात असणारे केरोटोनोइडस डोळ्यांचे विविध रोग, हृदयरोग आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांना प्रतिबंध करतात.\n४) सर्दी आणि खोकल्यामध्येही करटोलीची भाजी फायदेशीर आहे. सर्दी खोकल्यापासून आराम मिळविण्यासाठी करटोलीत असणारे अँटी-एलर्जेन आणि ऍनाल्जेसिक उपयुक्त आहेत. ५) वजन कमी करण्यासाठीही करटोली फायदेशीर आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as Uncategorized, आरोग्य, जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nभारत बर्ड फ्ल मुक्त देश घोषित, बर्ड फ्लू रोग काय होता बर्ड फ्लू झाल्यावर काय होते बर्ड फ्लू झाल्यावर काय होते \n‘या’ भागात आहेत देशातील सर्वात महागडी घरं १ स्क्वेअर फूटची किंमत ऐकून व्हाल थक्क\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/diwali-2020/", "date_download": "2021-05-10T04:53:00Z", "digest": "sha1:XMKRSMV3OYIWBTGE2DU5STUZ2E2H3IVE", "length": 15601, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Diwali 2020 Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nTulsi vivah 2020 : कथा ते पूजा; तुळशी विवाहाची माहिती एका क्लिकवर वाचा\nमहाराष्ट्रात द्वादशी ते वैकुंठ चतुदर्शीपर्यंत किंवा काही ठिकाणी पौर्णिमेलाही तुळशी विवाह (tulsi vivah 2020) साजरा केला जातो.\nअयोध्या: ‘दीपोत्सवा’मुळे राम मंदिराच्या कामांना लागला ब्रेक\nदिवाळीच्या दिवसात खरंच असा दिसतो भारत NASA च्या फोटोमागील काय आहे सत्य\nभाऊबीजेच्या पूर्वसंध्येला अघटित घडलं; दोन सख्ख्या बहिणींची क्रूरपणे केली हत्या\nविराट कोहली केलेल्या अपीलमुळे पुरता फसला; ट्रोलर्सनी पत्नी अनुष्कालाही सुनावलं\nदिवाळीनिमित्त ऋचा चढ्ढाने शेअर केलेला PHOTO पाहून स्मिता पाटील यांची आठवण\nदिवाळीत हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर; प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचा शिडकाव\nफ्रान्स नागरिकांनी चक्क मराठीत दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा; VIDEO VIRAL\nरितेश देशमुखही आईच्या साडीपासून कपडे शिवतो; विश्वास बसत नाही\nमायेच्या ममतेनं आशाताईंनी सर्वांची काढली दृष्ट; शेअर केला हृदयस्पर्शी VIDEO\nजेवढी बोल्ड तेवढीच ट्रेडिशनल; शिल्पा शेट्टीने हत्यांना दिलं खास सरप्राइज\nDiwali Special: पांढऱ्याशुभ्र साडीत खुललं अंकिता लोखंडेचं रुप; पाहा PHOTO\nदिवाळीनंतरचा काळही Happy हवा असेल, तर या 5 गोष्टी अजिबात नका करू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूस���ठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/nmmt-bus-accident-in-kalyan/", "date_download": "2021-05-10T05:17:39Z", "digest": "sha1:7DLRT54D7XOFDYZ6VPK7DDKYBMONVFJU", "length": 6203, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates धावत्या बसचे चाक अचानक निखळले अन्...", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nधावत्या बसचे चाक अचानक निखळले अन्…\nधावत्या बसचे चाक अचानक निखळले अन्…\nधावत्या बसचे चाक अचानक निखळल्यानंतरही बस शंभर फूट धावल्याचा प्रकार कल्याण – बेलापूर मार्गावर घडला.\nचालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील २५ प्रवाशांचे प्राण वाचले. नवी मुंबई परिवहन विभागाची ही बस आहे. सोमवारी सकाळी साडे आठ वाजता कल्याणहून – बेलापूर स्थानकाच्या दिशेने एनएमएमटीची बस निघाली होती.\nनवी मुंबई हद्दीतील नारायण फाट्याजवळ बाळेगाव कॅम्पजवळ बस आल्यानंतर अचानक बसचे पुढील चाक निसटले. चालक प्रवीण मोरे बस चालवत होते. बसमध्ये २५ प्रवासी होते.\nचाक निखळल्यानंतरही बस शंभर फूट तशीच पुढे गेली. यावेळी प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र याही स्थितीत प्रवीण मोरे यांनी प्रसंगावधान राखत भरधाव बस नियंत्रणात आणली आणि विसावा हॉटेलजवळ रस्त्याच्या बाजूला बस थांबवली.\nयामुळे २५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. चालकाच्या या प्रसंगावधानामुळे त्याचे कौतुक होत आहे.\nPrevious ‘त्या’ राष्ट्रवादी नेत्याच्या खुनाचा उलगडा\nNext लग्न जमवत नाहीत म्हणून मुलाचा आई-वडीलांवर चाकूने हल्ला\nडिसले गुरूजींच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\n‘कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवणार’\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/msedcl-employees-who-came-to-collect-electricity-bills-were-removed-from-the-village-by-the-former-agriculture-minister-watch-the-video/", "date_download": "2021-05-10T05:01:25Z", "digest": "sha1:PJ5E5JBF5I5BNBR4243J7TTXAZ7VMQHU", "length": 9527, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "वीज बिलाची वसुली करायला आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना माजी कृषीमंत्र्यांनी काढले गावाबाहेर; पहा Video - Hello Maharashtra", "raw_content": "\nवीज बिलाची वसुली करायला आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना माजी कृषीमंत्र्यांनी काढले गावाबाहेर; पहा Video\nवीज बिलाची वसुली करायला आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना माजी कृषीमंत्र्यांनी काढले गावाबाहेर; पहा Video\nअमरावती | सध्या अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. परिणामी जिल्ह्या प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन केलाय. या लॉकडाउनमुळे अनेकांची कामे थांबली असताना महावितरणचे कर्मचारी विद्युत बिलाची वसुली करत आहेत.\nअमरावती जिल्ह्यातील सुरळी गावामध्ये महावितरणचे कर्मचारी विजतोडनी करिता दाखल झाले असताना त्या ठिकाणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे पोहचले. त्यांनी अमरावतीमध्ये लॉकडाऊन असताना विजतोडणी का केली जाते अशी विचारणा करित महावितरणच्या कर्मचाऱ्यांना खडेबोल स��नावले. सोबतच ज्या नागरिकांची विजतोडणी केली ती जोडण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना गावाबाहेर देखील काढले.\nहे पण वाचा -\nमहिला वन कर्मचाऱ्याचा कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा…\n अमरावतीत पंचवीस किलो जिलेटिन सह स्फोटके सापडली…\nLockdown चा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता…\nखरतर महावितरणने ग्राहकांना व्याजदर लावून वीजबिल दिलेत. अनेकांकडे रोजगार असल्याने बिले भरायची कशी हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे अशी खोचक टीका देखील माजी कृषिमंत्री अनिल बॉंडे यांनी केली आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nनॅशनल स्टॉक एक्सचेंजवर तांत्रिक गडबडीमुळे कारभार ठप्प\nमागील वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना आणखी एक संधी नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का जाणून घ्या या मागचे सत्य\nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत, कशी घ्यावी ते जाणून घ्या\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही, नियमांमध्ये काय बदल होते ते…\nइंपोर्ट-एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापार्‍यांना मोठा दिलासा आता 30 जूनपर्यंत Bond शिवाय…\nStock Market : कोरोनाचा परिणाम पुढील आठवड्यातील बाजारावर दिसून येईल, कोणत्या…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत,…\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T05:39:03Z", "digest": "sha1:3JY6Z6UWAMFYGDHCKMUMZ6VVG5I6QN42", "length": 10669, "nlines": 113, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "बीड धुक्यात हरवले, महामार्गावरील वाहतूक मंदावली | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nबीड धुक्यात हरवले, महामार्गावरील वाहतूक मंदावली\nबीड धुक्यात हरवले, महामार्गावरील वाहतूक मंदावली\nबीड : रायगड माझा वृत्त\nथंडीच्या लाटेने बीड जिल्हा गारठला असून तापमानाचा पारा 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे. यासोबतच सकाळच्या दाट धुक्यात बीड हरवले आहे.\nधुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये ही विद्यार्थ्याची संख्या रोडावली आहे. ग्रामीण भागात चौकांमध्ये शेकोट्या पेटवल्या जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.\nPosted in देश, पर्यटन, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण, हवामान\nनगर : महापौर व उपमहापौर पदासाठी २८ डिसेंबरला होणार निवडणूक\nनारायण राणेंची हकालपट्टी करण्याची सिंंधुदुर्ग भाजपची मागणी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसर��त आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:06:19Z", "digest": "sha1:DJSQHRXJV3YYQULSTAL2AYMOGIF5XUF3", "length": 12860, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मानखुर्दमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nमानखुर्दमध्ये महिलेवर सामूहिक ब��ात्कार\nमानखुर्दमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार\nमुंबई : रायगड माझा ऑनलाईन\nमानखुर्द परिसरात हार-फुलांची विक्री करणाऱ्या विधवेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. १५ आणि १६ जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली असून, मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे, तर पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nमानखुर्द घाटकोपर मार्गावरून पीडित महिला मध्यरात्री एकटीच घरी चालली होती. एका कार्यक्रमात तिने मद्यसेवन केले होते. याच संधीचा गैरफायदा घेत अजय कांबळे, संदीप कांबळे या दोन तरुणांसह एक अल्पवयीन मुलाने तिला अडवले. तिघांनी तिला पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांच्या मागील बाजूस नेऊन लैगिक अत्याचार केला व पलायन केले. या धक्क्यातून सावरत घरच्या दिशेने जात असताना तिला अमोल निर्मल आणि प्रणय इंगळे या दोघांनी अडवले. त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. या दोघांचा प्रतिकार करत असताना ती जखमी झाली. तिच्या डोक्याला मार लागला. जखमी अवस्थेत ती रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी याबाबत कळवल्यानंतर मानखुर्द पोलिस रुग्णालयात पोहोचले व तिच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला.\nमहिलेने केलेले वर्णन व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी आधी अमोल आणि प्रणय यांना अटक केली. अधिक चौकशीत यामध्ये आणखी तिघांचा समावेश असल्याचे समोर आले. त्यावरून अजय, संदीप आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. दरम्यान, पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nPosted in क्राईम, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र\nशिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाची कोणतीही चर्चा नाही- सुभाष देसाई\nयेत्या १ फेब्रुवारीपासून मिळणार १०% आरक्षणाचा लाभ\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड का��ागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्���ेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/india-railway-launched-special-tour-packages-for-tejas-express-passengers/", "date_download": "2021-05-10T04:27:21Z", "digest": "sha1:JUFM3I736YFYMFT65A4OU5JWB2TNTX47", "length": 10830, "nlines": 146, "source_domain": "mmkmedia.in", "title": "मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी रेल्वेने बनवले आहे विशेष टूर पॅकेज", "raw_content": "\nHome News मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी रेल्वेने बनवले आहे विशेष टूर पॅकेज\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी रेल्वेने बनवले आहे विशेष टूर पॅकेज\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवासी बुकिंग वाढवण्यासाठी आयआरसीटीसीने अलीकडेच गुजरात मध्ये मुंबई ते वडोदरा आणि अहमदाबाद विशेष टूर पॅकेजेसची घोषणा केली आहे.\nवृत्तानुसार आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर राहुल हिमालियन यांनी सांगितले की, “या पॅकेजेसच्या पॅकेज किंमतीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यांची किंमत सुमारे २००० रुपये इतकी असेल अशी शक्यता आहे.”\nहे टूर पॅकेजेस ३ रात्री/४ दिवस आणि ४ रात्री/५ दिवसाचे असतील. हे पॅकेज अहमदाबाद आणि वडोदरा आणि त्याच्या आसपास ऐतिहासिक, विदेशी आणि सांस्कृतिक स्थाने तसेच केवडियामधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत टूर कव्हर करतील.\nपर्यटकांना तीन किंवा चार तारांकित हॉटेलमध्ये सामावून ठेवण्यात येईल. याशिवाय पर्यटनस्थळे पाहण्यासाठी साठी वाहने उपलब्ध करुन दिली जातील.\nकोरोना वायरसमुळे झालेल्या लाॅकडाऊन नंतर जवळजवळ सात महिने मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस निलंबित झाली आणि १७ ऑक्टोबरला पुन्हा सुरू झाली.\n७०० हून अधिक सीट मिळवणारी तेजस एक्स्प्रेस या सध्या सुरू असलेल्या महामारीमुळे केवळ २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याव्यतिरिक्त, रेल्वे प्रवासादरम्यान केवळ सोशल डिस्टंसिंग आणि इतर सुरक्षिततेचे नियम राखण्यासाठी आयआरसीटीसीने ट्रेन मध्ये केवळ ६० टक्के जागा उपलब्ध ठेवली आहे.\nदरम्यान, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेसचे रेल्वे वेळापत्रक निवडक मंगळवारी मार्च २०२१ पर्यंत रद्द करण्य��त आली आहे.\nPrevious articleमहाराष्ट्रात सर्व मंदिरे आणि धर्मस्थळे पुन्हा भाविकांसाठी सुरू झाली\nNext articleसारनाथच्या धमेक स्तूपात होणार लाईट आणि साउंड शो\nबीड: बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी आईची नदीत उडी; दोघांचाही बुडून अंत\nनवे संकट: मराठवाड्यात म्युकरमायकोसिसचा कहर ; एकाचा मृत्यू, 5 रुग्ण गंभीर\nभाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीच्या हालचाली: देशव्यापी आघाडीचा आत्मा काँग्रेस असेल, संजय राऊत यांचे वक्तव्य\nआचार्य अत्रे: ‘विनोदाचा’ जन्म\nविनोदाचे हत्यार म्हणून वापरणारे, अन्याय, चुकीच्या गोष्टींवर सडकून टीका करणारे, लेखक, फर्डे वक्ते, विनोदाचे प्रमाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते, नेते, साहित्यासह राजकारणात ठसा उमटवणारया दुर्मिळ व्यक्तींपैकी आचार्य अत्रेंचा सार्थ अर्थाने ‘विनोदाचा’ जन्म १३ ऑगस्ट १८९८ ला सासवड येथे झाला.\nया कारणामुळे शिवाजी महाराजांनी आपली राजधानी पुण्याहून रायगडाला हलवली\nइ.स. १६३१ साली विजापुरच्या मुरार जगदेवाने पुणे प्रांत काबीज केला. त्याने लुटमार व जाळपोळ करून सर्व पुणे उध्वस्त केले. जाताना त्याने पुण्यावरुन गाढवाचा नांगर फिरविला. त्याच सुमारास पुण्यास मोठा दुष्काळ पडला व पुणे व अवतीभवतीचा प्रदेश निर्मनुष्य झाला.\nअखेर मराठी राज्याने शेवटचा नि:श्वास सोडला… जाणून घ्या\nइ.स. १७१३ साली शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणुन नेमणुक केली. त्यावेळी पुणे प्रांत निंबाळकरांचे प्रशासक बाजी कदम यांच्या ताब्यात होता. वाटाघाटी करुन हा भाग शाहु महाराजांच्या ताब्यात आला.\nत्यावेळी केसरी मध्ये लोकमान्य टिळकांनी 'पुण्यातील पहिली चिमणी' म्हणुन विस्तृत अग्रलेख लिहीला होता.\nया कारणामुळे अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी मुंबईहून पुण्यास हलविली\nपेशव्यांच्या काळात पुणे शहरात दारुगोळा तयार करण्याचे काम खुप मोठ्या प्रमाणावर चालत असे. सन.१७३९ साली एका फ्रेंच प्रवाश्याने येथील या व्यवसायाची फार तारीफ केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T05:43:38Z", "digest": "sha1:4E4DIGM7SXBLEUNLVIFVSZP6HTQP53NG", "length": 11643, "nlines": 104, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "आमच्या हृदयात ‘संभाजीनगर’.. शिवसेनेचा राज ठाकरेंवर टोला | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nआमच्या हृदयात ‘संभाजीनगर’.. शिवसेनेचा राज ठाकरेंवर टोला\nआमच्या हृदयात ‘संभाजीनगर’.. शिवसेनेचा राज ठाकरेंवर टोला\n‘प्रजासत्ताक दिनापर्यंत औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करा नाहीतर…, असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. यावरून आता शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचलं आहे.\nशिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे. मनसेच्या होर्डिंगवर ‘नाहीतर’ असं लिहिलेले आहे. असे अनेक ‘नाहीतर’ आम्ही पाहिले आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.\nअनिल परब यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मनसेच्या औरंगाबाद शहरातील बॅनरबाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मनसेची बॅनरबाजी ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर आहे. ‘संभाजीनगर’ हे नाव आमच्या हृदयात आहे. आम्ही नेहमीच संभाजीनगर म्हणतो, असंही अनिल परब यांनी सांगितलं.\nPosted in राजकारणTagged राज ठाकरे, शिवसेना\n पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या\nभाजपच्या नेत्यानं केली अण्णा हजारे यांना आंदोलन न करण्याची विनंती\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मु���बई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://solapurpune.webnode.com/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:39:01Z", "digest": "sha1:K7O343A5ZHOXV3DR4PEE4J4DTCDHBSYV", "length": 11421, "nlines": 190, "source_domain": "solapurpune.webnode.com", "title": "सोनार किल्ला :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nHomepage > महाराष्ट्र पर्यटन > महाराष्ट्र किल्ले पर्यटन > सोनार किल्ला\nथरच्या वाळवंटात गेली 855 वर्षे उभा असलेला जैसलमेरचा अतिप्राचीन किल्ला सध्या अतिक्रतमणे आणि बेकायदा बांधकामांशी झुंज देत आहे. मध्ययुगीन कालखंडात सिंध आणि अफगाणिस्तान प्रांतातून होणारे हल्ले परतवणारा हा किल्ला या आक्रमणांपासून कसा वाचवावा , असा प्रश्न येथील स्वयंसेवी संस्थांना पडला आहे.\nहा किल्ला पिवळी झाक असलेल्या दगडांत बांधला असल्याने चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्याचे नामकरण ' सोनार किल्ला ' ( सोनेरी किल्ला) असे केले होते. मात्र , या किल्ल्याची ही सोनेरी झळाळी आता पार उडून गेली आहे. किल्ल्याच्या आतील भागात मोठमोठी दुकाने , एम्पोरियम , हॉटेल उभी राहिली असून या सगळ्याच्या कचऱ्याचा भार हा शाही किल्ला वागवत आहे.\nइ. स. 1212 मध्ये लोडवराच्या भाती सत्ताधाऱ्यांनी हा 99 स्तंभांचा हा किल्ला बांधला असून राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांचे हे मुख्य आकर्षण आहे. मात्र , किल्ल्याचे बाह्यरूप सुंदर दिसत असले तरी व्यापारी संकुलातून टाकल्या जाणाऱ्या कचरा आणि प्लॅस्टिकमुळे किल्ल्याचे अंतरंग विदुप झाले आहे , असे पर्यटन व्यवसाय महासंघाचे अध्यक्ष जितेंद सिंग यांनी सांगितले.\nया किल्ल्याला वाचवायचे असेल तर त्याच्यावरचा हा ताण हलका केला पाहिजे , असे या संघटनेचे म्हणणे आहे. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अधिकार तोकडे पडत आहेत , असेही जितेंद सिंग म्हणाले. जिल्हा परिषदेने आतापर्यंत किल्ल्याच्या संरक्षणासाठी अनेक वेळा लोकजागृतीचे प्रयत्न केले. मात्र त्याला अपेक्षित यश आले नाही. राजस्थान सरकार , भारतीय पुरातत्त्व विभाग सवेर्क्षण विभाग आणि ' र्वल्ड वॉच मॉन्युमेंट ' ही स्वयंसेवी संस्थेतफेर् काही वर्षांपूवीर् या किल्ल्याचा जीणोर्द्धार करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र , भारतीय पुरातत्त्व सवेर्क्षण विभाग आणि राजस्थान सरकारने यातील पाच कोटी रुपयांचा वाटा देण्याचे नाकारल्याने ही योजना सरकारी फडताळातच पडून राहिली आणि सत्यजित रे यांनी नावाजलेला जैसलमेरचा ' सोनार किल्ला ' बेकायदा बांधकामांचे आक्रमण झेलत राहिला.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे\n\"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/isro-will-once-again-release-the-impression-of-a-country-in-space/", "date_download": "2021-05-10T03:49:27Z", "digest": "sha1:VYIQPBKKARWG3E3P3ORSP6M6N6Y5I3OR", "length": 6813, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इस्रो पुन्हा एकदा अंतराळात सोडणार देशाची छाप", "raw_content": "\nइस्रो पुन्हा एकदा अंतराळात सोडणार देशाची छाप\nअंतराळात स्पेश स्टेशन उभारणार-डॉ. के. सिवन\nनवी दिल्ली : इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात देशाची प्रतिमा आणखी एकदा उंचावण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा मोठी मोहीम इस्रो हाती घेणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी अंतराळात भारत आपले स्पेश स्टेशन उभारणार असल्याचे म्हटले होते. स्पेश स्टेशन उभारण्यापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहांना एकत्रित जोडण्याचे महत्त्वाचे काम इस्रोला पूर्ण करावे लागणार आहे. ही मोहीम अत्यंत गुंतागुंतीची आणि कठिण असल्याचे म्हटले जात आहे.\nइमारत उभारण्यासाठी ज्या प्रकारणे विटांची रचना करावी लागते, तशाच प्रकारचे हे अभियान आहे. स्पेडेक्‍स म्हणजेच स्पेस डॉकिंग एक्‍सपेरिमेंट असे या मोहिमेचे नाव आहे, अशी माहिती डॉ. सिवन यांनी दिली. सध्या सरकारकडून या मोहिमेसाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मोहिमेसाठी पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. अवकाशात सोडल्यानंतर या उपग्रहांची गती कमी करून त्यांना एकमेकांशी जोडलं जाणार आहे. जर त्यांची गती योग्यरित्या कमी झाली नाही तर ते उपग्रह एकमेकांवर आदळूदेखील शकतात आणि हाच या मोहिमेतील सर्वात कठिण भाग असल्याचेही ते म्हणाले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nआज 111 लसीकरण केंद्रांवर लसीकरण\n जिल्ह्यातील 159 गावांमध्ये “हाय अलर्ट’\nअबाऊट टर्न : विद्यापीठ\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\n#coronavirus : ��ुग्ण गंभीर, हतबल नातेवाईक आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास\n; कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला दीडशे जणांची हजेरी; २१ दिवसांत २१ लोकांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2021-05-10T05:57:50Z", "digest": "sha1:P3COJZ7OJBJQGQVYK3T3YIADQBDP2HNI", "length": 17525, "nlines": 197, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "रामटेक :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nराम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवल्या गेले. नागपूर पासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. श्रीरामाचे सेना गण म्हणजे वानरांचा मुक्त संचार येथे आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.या मंदिरात कार्तिक पौर्णिमेस यात्रेचे आयोजन होते.यास त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात.रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केल्या जातो.इ.स.२५० मध्ये रामटेकचा परीसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता.सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्वाचे ठिकाण होते.इ.स्. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झालेत असा समज आहे.संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे 'शाकुंतल'. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे.सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात,महाराष्ट्र शासनाने 'कालिदास स्मारकाची' निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.या ठिकाणी दरवर्षी 'कालिदास महोत्सव संपन्न होत असतो. जवळच, तोतलाडोह हे धरण आहे.रामटेक च्या दक्षिणेला असलेला वाकाटककालिन नगरधनचा किल्ला, त्यांची राजधानी होता.\nअष्टदशभूज गणपतीची रामटेक येथील मूर्ती\nरामटेक परिसरात नुकताच पुरातन बौद्ध संस्कृतीचा शोध लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे.मनसर येथे महाविहार होता असे उत्खननात आढळून आले आहे.ही आयुर्वेदाचार��य नागार्जुन यांची कर्मभूमी असल्याचे मानतात.\nरामटेक हे नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर आहे. या नावाचा अर्थ \"रामाचा डोंगर\" असाच होतो. सिंदूरगिरी किंवा शेंदराचा डोंगर व तपोगिरी किंवा तपस्या करण्याचा डोंगर नामाभिधान या डोंगरास पूर्वी असावे. तशा प्रकारच्या शिलालेख चौदाव्या शतकांतील लक्ष्मण मंदिराजवळ आहे.शहराच्या जवळ सुमारे १०० मीटर उंच टेकाडावर हा अनेक मंदिराचा समुच्चय आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिक रीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे.\nआख्यायिकेप्रमाणे हिरण्यकशिपूरचा नाश केल्यावर नरसिंहाने येथे आपली गदा फेकली व त्यायोगे देवळाजवळ हे तळे निर्माण झाले. पूर्वी एका शूद्राने तपस्या करून मोठे जपजाप्य केले . वरच्या वर्गाच्या या धर्माचरणाच्या शम्बुकाने केलेल्या गैर वापरामुळे अनर्थ ओढवला. त्यामुळे रामाने शम्बुकाला ठार मारले. अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामाच्या हातून मरण प्राप्त झाल्यामुळे त्यास अत्यानंद झाला व त्याने रामाकडून रामटेकला कायमचे वास्तव्य करण्याचा वर मागून घेतला. त्यास रामाने अनुमती दिली व शम्बुकाचीही येथे पूजा होईल असे सांगितले. त्याप्रमाणे धुमेश्वर महादेवाचे मंदिर शूद्राची आठवण म्हणून बांधण्यात आले व त्याची पूजा रामाबरोबरीने होते.\nनागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले. मुख्य वराह दरवाजा संबोधला जातो. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.\nआत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत. नागपूरची खास वास्तुशैली रामटे��लाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत द्रुग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यामुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमिज प्रकारची आहेत.\nमध्यमयुगीन ब्राह्मणी प्रकारचे वास्तुशिल्प येथे दिसते. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीवकाम खास उल्लेखनीय आहे.\nरामटेकला दोन यात्रा भरतात. त्रिपुरी पौर्णिमेला एक व दुसरी रामनवमीच्या वेळेला असते. पिवळा पीतांबर{त्रिपूर) रामाच्या देवळावर जाळण्याची पद्धत त्रिपुरासुराच्या शिवाने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत्रेत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2324", "date_download": "2021-05-10T04:28:28Z", "digest": "sha1:34SC3OEUYCVVZQPN5DZKJ6TGYD6LRUP3", "length": 13049, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nली चाँग वेईचा कर्करोगास स्मॅश...\nली चाँग वेईचा कर्करोगास स्मॅश...\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nमलेशियाचा मातब्बर बॅडमिंटनपटू ली चाँग वेई पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीत पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकल्यानंतर या ३६ वर्षीय खेळाडूने जुलैमध्ये मलेशियन ओपन स्पर्धा बाराव्यांदा जिंकली. मात्र त्यानंतर त्याला श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला आणि अखेरीस नाकाच्या कर्करोगाचे निदान झाले. हा माजी जागतिक अव्वल बॅडमिंटनपटू जिगरबाज आहे. कर्करोगाने नाव ऐकून तो डगमगला नाही. पुनरागमनाची आस बाळगून उपचारांना सामोरा गेला. नाकाचा कर्करोग प्राथमिक स्तरावर होता, त्यामुळे तैवानमधील उपचार सकारात्मक ठरले. आता ली चाँग वेई पुन्हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर उतरण्याची मनीषा बाळगून आहे. या प्रतिभाशाली बॅडमिंटनपटूने त्याला पोखरू पाहणाऱ्या कर्करोगास जबरदस्त स्मॅश लगावत नामोहरम केले आहे. ली चाँग वेईचे आजारानंतरचे पुनरागमन लक्षणीय असेल. हा त���न वेळचा ऑलिंपिक रौप्यपदक विजेता नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांत खेळण्याचे संकेत आहे. यशस्वी उपचारानंतर तो पुन्हा भन्नाट खेळेल का या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी निश्‍चितच थांबावे लागेल. एक मात्र खरे, मलेशियाच्या अव्वल पुरुष बॅडमिंटनपटूने अचाट इच्छाशक्तीचे प्रदर्शन घडविले आहे.\nऑलिंपिक आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ली चाँग वेई याला सुवर्णपदकाने नेहमीच हुलकावणी दिली, दोन्ही स्पर्धांत तो प्रत्येकी तीन वेळा उपविजेता ठरला. हुकलेले जागतिक आणि ऑलिंपिक सुवर्णपदक हे त्याचे लक्ष्य आहे. पुनरागमनाची तयारी करताना आवश्‍यक स्टॅमिना प्राप्तीसाठी त्याला खूपच मेहनत घ्यावी लागेल. उपचारामुळे मलेशियन बॅडमिंटनपटूस सुमारे पाच महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहावे लागले आहे. २०१४ मध्ये उत्तेजक द्रव्य चाचणी सेवनात तो दोषी ठरल्याने त्याचे निलंबन झाले होते. नंतर सखोल चौकशी होऊन बंदी असलेले द्रव्य अनवधानाने सेवन केल्याचे सिद्ध झाले आणि त्याचे निलंबन मागे घेण्यात आले. पण २०१४ मध्ये जिंकलेल्या जागतिक स्पर्धेतील रौप्यपदकावर त्याला पाणी सोडावे लागले. १ मे २०१५ रोजी पुनरागमन केल्यानंतर ली चाँग वेई याने जिद्दीने खेळ केला, मात्र ऑलिंपिक आणि जागतिक सुवर्णपदकाने त्याला गुंगारा दिला. रिओ ऑलिंपिकमध्ये चीनचा चेन लाँग त्याला भारी ठरला, तर त्यापूर्वी जाकार्ता येथील जागतिक स्पर्धेतही चेन लाँग याने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले होते.\nकर्करोग उपचारांना योग्य प्रतिसाद देत असताना ली चाँग वेई याचे जागतिक क्रमवारीत मानांकन मात्र घसरले. जुलैमधील इंडोनेशियन ओपन स्पर्धेनंतर तो स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळलेला नाही. सध्या तो जागतिक क्रमवारी पंधराव्या स्थानी आहे. टोकियो येथे २०२० साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा खेळण्याचा ली चाँग वेईचा ध्यास आहे. पुढील वर्षी १ मेपासून ऑलिंपिक पात्रता स्पर्धा सुरू होईल, तोपर्यंत हा अनुभवी बॅडमिंटनपटू कर्करोगास पूर्णपणे हरवून एकदम तंदुरुस्त ठरण्याचा विश्‍वास मलेशिया बॅडमिंटन संघटनेने व्यक्त केला आहे. ऑलिंपिक पात्रतेपूर्वी, ली चाँग वेई मार्च महिन्यात ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत खेळण्याचे संकेत आहेत. ली चाँग वेई याने चीनचा महान बॅडमिंटनपटू लिन डॅन याच्या साम्राज्यास शह दिला. चिनी बॅडमिंटनपटूचे पुरुष एकेरीत वर्चस्व मोडून काढणाऱ्या मलेशियाचा हा ‘लिजंड’ खेळाडू भरात असला, की रोखणे कठीणच. पुरुष बॅडमिंटन एकेरीत मलेशियाला पहिले सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी हा दिग्गज अजूनही प्रेरित आहे. कर्करोगही त्याला हरवू शकला नाही. ली चाँग वेईची पुढील वाट आव्हानात्मक असेल. जपानचा जागतिक विजेता केंटो मोमोटा, चीनचा शि युकी, तैवानचा चोऊ टीएन-चेन, डेन्मार्कचा व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन, चीनचा चेन लाँग आदी बलाढ्य प्रतिस्पर्धी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर सक्रिय आहेत. त्यामुळे ली चाँग वेई याने आंतरराष्ट्रीय मैदानावर नव्या आत्मविश्‍वासाने सुरुवात करावी लागेल.\n‘रौप्य’ विजेता ली चाँग वेई\nऑलिंपिक स्पर्धा ः २००८ (बीजिंग), २०१२ (लंडन), २०१६ (रिओ)\nजागतिक स्पर्धा ः २०११ (लंडन), २०१३ (ग्वांग्झू), २०१५ (जाकार्ता)\nक्रीडा कर्करोग बॅडमिंटन ऑलिंपिक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/coronavirus-test-on-monkeys-in-britain-oxford-university-mhkk-453519.html", "date_download": "2021-05-10T05:51:02Z", "digest": "sha1:CMARX2FCJYZPNE6ANB5GXT7FCYC6GKLB", "length": 19373, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाविरुद्ध माकडांवर केलेल्या चाचणीत ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश coronavirus test-on-monkeys in britain-oxford-university mhkk | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्र�� संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान रा��ा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nकोरोनाविरुद्ध माकडांवर केलेल्या चाचणीत ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही देशात Corona रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\n लहान मुलं प्रौढांपेक्षा जास्त कोरोना वाहक ठरु शकतात\nCoronavirus : राज्यातील आकडे दिलासादायक, मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने घटली, धारावीत 13 तर दादरमध्ये अवघे 16 रुग्ण\nकोरोनाविरुद्ध माकडांवर केलेल्या चाचणीत ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश\nमाकडांवर केलेली ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर एक हजार माणसांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.\nलंडन, 16 मे : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना झपाट्यानं संक्रमण करत आहे. विविध देश या व्हायरसविरोधात लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक दिलासा देणारी बातमी म्हणजे ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात 6 माकडांवर कोरोनाविरुद्ध तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी करण्यात आली. माकडांवर केलेली ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता ही चाचणी माणसांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1000 वॉलेंटरियर्सना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर होणाऱ्या परिणामांचं परीक्षण करून पुढील गोष्टी ठरवल्या जाणार आहेत.\nसंशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार माकडांना त्यांनी लस दिल्यानंतर 14 दिवसांमध्ये त्यांनी अँटिबॉडी विकसित केली. हा लसीमुळे विषाणूंचा प्रसार रोखण्यास मदत होते. त्याचसोबत लस दिल्यानंतर माकडांमध्ये निमोनिया आढळला नाही. या लसीचा एक डोस दिल्यानंतर फुफ्फुसांवर कोरोना विषाणूंचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मदत करतो. हा व्हायरस थेट फुफ्फुसांवर हल्ला क��त असल्यानं रुग्णाचा मृत्यू होतो असा दावा या संशोधनकर्त्यांनी केला आहे.\nहे वाचा-कोरोनाविरुद्धच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मदत, मध्यरात्री केली घोषणा\nअमरिकेत डिसेंबरपर्यंत येणार कोरोनावर औषध\nजागतिक महासत्ता असलेला अमेरिका यावर औषध शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. अमेरिकेने आपले सर्व प्रयत्न या कामासाठी लावले आहेत. कोरोनावर औषध शोधण्याच्या कामासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन खास माणसांची नियुक्ती केली आहे. 2020च्या डिसेंबर पर्यंत किंवा 2021च्या जानेवारी महिन्यात हे औषध तयार होईल असा अंदाज अमेरिकेत व्यक्त होत आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. यावर उपचारासाठी औषध आणि लस शोधण्याचं काम युद्घ पातळीवर सुरू आहे. यासाठी किमान एक वर्ष लागेल तसंच 20 माणसांवर चाचणी घेतली जाण्याची शक्यता आहे.\nहे वाचा-कोरोना व्हायरसवर वॅक्सिनला लोकांचा विरोध का\nहे वाचा-कोरोना नाही तर 'या' कारणामुळं होणार 12 लाख लहान मुलांचा मृत्यू, UNICEFचा खुलासा\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-10T05:16:57Z", "digest": "sha1:CTWDIZKBR5QFGSJMCS6MGXSL75BJQXVI", "length": 13162, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "महापारेषणच्या कळवा केंद्रात मोठा बिघाड महावितरणच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता; सहकार्याचे आवाहन | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nमहापारेषणच्या कळवा केंद्रात मोठा बिघाड महावितरणच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता; सहकार्याचे आवाहन\nठाणे – दिनांक ०१ जून २०१८ महापारेषणच्या ४०० के.व्ही. ग्रहण केंद्र कळवा या उपकेंद्रात दिनांक ०१ जून २०१८ रोजी मध्यरात्री दीड वाजता ६०० एम.व्ही.ए.चे रोहित्र युनिट-२ मध्ये बिघाड होऊन आग लागल्यामुळे रोहित्र-१च्या केबलचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन्ही युनिट नादुरुस्त आहेत. महापारेषणला युनिट-१दुरुस्त करण्यास सुमारे सात दिवस तर रोहित्र-२ चालू करण्यास सुमारे ३०ते ४० दिवस लागण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण पूर्ण प्रयत्न करत आहे परंतु, तरीही महापारेषणच्या या बिघाडामुळे महावितरणच्या ग्राहकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यात आहे. या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nमहापारेषणच्या या केंद्रातून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडलातील ठाणे मंडलाअंतर्गत समतानगर, पाचपाखाडी, रहेजा कॉम्प्लेक्स, मेंटल हॉस्पिटल परिसर, कशिश पार्क, ल्युईसवाडी, संभाजीनगर, गणेशावाडी, सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, नवपाडा, साकेत, तारांगण, राबोडी, कोपरी,विटावा, उथळ सर , कोर्ट नाका, वृंदावन, माजी वाडा, बालकुंब, खोपट, पॉवर हाऊस, कळवा,मुलुंड(पु.वप.) इ. या परिसरास तर वाशी मंडलाअंतर्गत पावणे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, बोनकोडे, नेरूळ, पामबीच, खारघर, कामोठे, सानपाडा, सीबीडी बेलापूर, उलवे, सी वूड, शिरवणे एमआयडीसी, घडलीय केमिकल इ. या परिसरास वीज पुरवठा होतो.\nसध्या या सर्व परिसराची वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद सा��ण्याच्या महावितरणमार्फत आटोकाट प्रयत्न सुरू आहे. मात्र तरीही विजेची मागणी वाढल्यास सध्या चालू असलेल्या यंत्रणेवर अधिकचा भार येऊन यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणून मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरीता महापारेषण व महावितरणला विजेचे नियोजन करावे लागत आहे. या काळात आवश्यकतेनुसार ठराविक वेळेकरिता काही भागात विजेचे नियोजन करताना वीज पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो.\nमहावितरण व महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी तांत्रिक अडचण लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. या कालावधीत ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, तसेच तांत्रिक कारणाने उद्भवलेल्या या अडचणीच्याप्रसंगी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.\n← बेनामी संपत्तीची माहिती प्राप्तिकर खात्यास कळवल्यास एक कोटी रुपये बक्षीस\nज्येष्ठत्व साजरा करणारा ‘डोंबिवली ज्येष्ठ महोत्सव’ →\nराहुल गांधी यांची पत्रकार परिषद् अवघ्या दीड मिनिटांत संपली,पंतप्रधान मोदी,भाजप व आरएसएसवर टीका\nशन्नांच्या स्मृतिप्रित्यर्थ डोंबिवलीकरांनी जागवल्या शं ना नवरे यांच्या आठवणी\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत पेट्रोल ४ रुपयांनी स्वस्त\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=103&Itemid=15&limitstart=72", "date_download": "2021-05-10T04:18:20Z", "digest": "sha1:N5IV2YCJYLI4MSGQ6PPNNZSNTF2PWQMH", "length": 20807, "nlines": 259, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> करिअर वृत्तान्त\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ परीक्षेची तयारी\nसंजय मोरे,सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\n‘आतंकवाद’, ‘दहशतवाद’, ‘अतिरेकी हल्ला’ हे सर्वच शब्द आता सर्वानाच परिचित होऊ लागले आहेत आणि त्याची झळ सर्व जगाला जाणवत आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी जगाच्या पाठीवरील सर्व देशांनी कंबर कसली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारतातही मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न होताना दिसून येतात.\nसाहस, देशसेवा, समाजात प्रतिष्ठा असे आयुष्य वाटय़ाला यावे, असे अनेक तरुणांना वाटत असते. असा युवावर्ग नेहमी नामी संधीच्या शोधात असतो.\nदिलीप ठाकूर ,सोमवार,१७ सप्टेंबर २०१२\nअंधेरीतील आदर्शनगर परिसरात छोटय़ा-मोठय़ा निर्मात्यांच्या असंख्य कार्यालयातील एका ठिकाणी आई-वडील आपल्या १४ वर्षांच्या मुलीला घेऊन आले. त्या मुलीला अत्यंत तोकडय़ा व तंग वस्त्रात वावरायला केवढा तरी संकोच वाटत होता. हे सगळे त्या मुलीच्या मनाविरुद्ध सुरू असल्याचे जाणवत होते, पण तिचे आई-बाबा तिला समजावत होते-खरे तर दरडावत होते, ‘या सिनेमाची कथा एका मुलीभोवती आहे,\nबिगरी ते मॅट्रिक : विज्ञान प्रकल्प स्पर्धाची तयारी करताना..\nडॉ. मानसी राजाध्यक्ष ,सोमवार,१७ सप्टेंबर २०१२\nमुंग्यांची रांग शिस्तीत चालली होती. निखिल एकटक त्या रांगेकडे पाहत होता. मुंग्या नेमक्या कुठे चालल्या आहेत, ते पाहण्यासाठी तो त्या मुंग्यांमागून जवळजवळ साऱ्या घरभर फिरला. बापरे, किती प्रवास करतात या मुंग्या निरीक्षण करता करता निखिलने दोन मुंग्यांमध्ये जराशी जागा मिळाल्यावर जमिनीवर स्वत:चं बोट जोरात घासलं आणि काढून घेतलं. दोन्ह��कडून येणाऱ्या मुंग्या ज्या भागात निखिलने बोट फिरविलं होतं, त्या भागाजवळ आल्यावर जराशा थबकल्या, गोंधळल्यासारख्या झाल्या, निखिल बघत होता.\nनवनिर्माणचे शिलेदार : गोदाकाठचा निसर्गयात्री\nराजू दीक्षित ,सोमवार,१७ सप्टेंबर २०१२\n(समन्वयक : हेमंत लागवणकर)\nनाशिक जिल्ह्य़ातल्या ओझरमिग या खेडय़ात वाढलेला अनिल माळी हा एक निसर्गवेडा शिक्षक. लहानपणापासूनच रानावनात भटकंती करायला त्याला आवडायचे. शाळेत शिकताना आदिवासी मित्रांच्या दप्तरात गिलोरीने मारलेले रंगीबेरंगी पक्षी अनेक वेळा पाहिलेले. हे पक्षी पाहून अनिलचा जीव कळवळायचा. संवेदनशील मन असलेल्या अनिलमध्ये तितकाच कलात्मक छायाचित्रकार दडलेला होता.\nस्थापत्य अभियांत्रिकीत संधींचा सुकाळ\nसुधीर मुकणे ,सोमवार,१७ सप्टेंबर २०१२\nजगभरात विविध शास्त्रे व त्यांच्या विद्याशाखांचा उत्तम विकास होत आहे. यात ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ क्षेत्राचा वाटाही लक्षणीय आहे. पायाभूत सुविधा- मोठमोठे राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, पूल, पसरलेले रेल्वेचे जाळे, धरण, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, असंख्य इमारती अशा निर्मितीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेची भूमिका महत्त्वाची ठरते. या विद्याशाखेचा विकास आणि विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत.\nलहान मुलांना हालचाल करणाऱ्या खेळण्यांची खूप ओढ असते. खेळण्यांची हालचाल होत असेल, खेळणे चालू-बोलू शकत असेल तर लहान मुलांना त्याचे विलक्षण कुतूहल वाटत असते. या साऱ्यामागे असते रोबोटिक्स तंत्र. लहान मुलांना रोबोटबद्दल वाटणारे औत्सुक्य शमण्याच्या दृष्टीने या विषयातील गेली १५ वष्रे डिझायिनग,मायक्रोकंट्रोलर बेस ऑटोमेशन या विषयाच्या जाणकार असलेल्या अर्चना क्षेमकल्याणी या कार्यशाळेचे आयोजन करतात.\nसोमवार, १७ सप्टेंबर २०१२\n‘सीएसआयआर’ची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ‘नेट’ परीक्षा : अर्जदारांनी केमिकल सायन्सेस, अर्थ सायन्स, अॅटमॉस्फेरिक व ओहान सायन्सेस, लाइफ सायन्सेस, गणित, भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान- अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील बीई/बीटेक्. पदवी अथवा एमबीबीएससारखी पात्रता परीक्षा ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-3612", "date_download": "2021-05-10T05:19:31Z", "digest": "sha1:L2CBFLHOBX2QDR6GNGOHZLWKRMQQZXEP", "length": 14375, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिकेचे रग्बी जगज्जेतेपद\nदक्षिण आफ्रिकेचे रग्बी जगज्जेतेपद\nमंगळवार, 3 डिसेंबर 2019\nदक्षिण आफ्रिकेने तिसऱ्यांदा रग्बी जगज्जेतेपद मिळविताना न्यूझीलंडच्या विक्रमाशी बरोबरी साधली. जपानमध्ये झालेल्या यावेळच्या रग्बी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्प्रिंगबॉक्स या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडला ३२-१२ फरकाने लीलया हरविले. दक्षिण आफ्रिकेचा जागतिक रग्बीत न्यूझीलंडप्रमाणेच दबदबा आहे. शेवटपर्यंत हार मानायची नाही हेच स्प्रिंगबॉक्स संघाचे उद्दिष्ट्य असते आणि त्याच जोरावर त्यांनी तीन अंतिम लढती जिंकल्या आहेत. १९९५ मध्ये घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला. अतिशय चुरशीच्या लढतीत त्यांनी न्यूझीलंडचा पाडाव केला होता. त्यानंतर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा जगज्जेतेपद मिळविले. फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी इंग्लंडला हरविले होते. यंदा स्प्रिंगबॉक्स संघाने इंग्लंडला तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले. आंद्रे पोलार्ड हा दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख खेळाडू. यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६९ गुण त्यानेच नोंदविले. स्पर्धेच्या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या नीरस शैलीवर टीका झाली, पण हा संघ जेतेपदाच्या ध्येयापासून दूर हटला नाही. प्रशिक्षक रॅसी इरॅस्मस यांनी संघात चेतना जागविली. त्यामुळेच १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा जगज्जेता होऊ शकला. आक्रमक खेळ हेच या संघाचे मुख्य सूत्र, त्या बळावर त्यांनी इंग्लंडला डोके वर काढू दिले नाही. सिया कोलिसी हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार. गतवर्षी प्रशिक्षक इरॅस्मस यांनी कोलिसी याची कर्णधारपदी नियुक्ती केली. दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघ कर्णधारपदी प्रथमच कृष्णवर्णीय खेळाडूची नियुक्ती करून इरॅस्मस यांनी गुणवत्तेची कदर केली.\nरग्बीतील विश्वकरंडक स्पर्धेस १९८७ मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी तीन विजेतेपदांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने दोन वेळा, तर इंग्लंडने एक वेळ स्पर्धा जिंकलेली आहे. इंग्लंडने चार वेळा अंतिम फेरी गाठली, त्यापैकी तीन वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फ्रान्स हा सर्वांत कमनशिबी संघ आहे. तीन वेळा अंतिम फेरी गाठूनही त्यांना एकदाही जगज्जेतेपदाचा जल्लोष करता आलेला नाही. चार वर्षांनंतर फ्रान्समध्ये पुढील विश्वकरंडक स्पर्धा होईल. त्यावेळी घरच्या मैदानावर हा संघ जगज्जेतेपदाचे स्वप्न साकारणार का हे पाहावे लागेल. यंदा प्रथमच आशिया खंडात रग्बी विश्वकरंडक स्पर्धा रंगली. सुमारे सहा आठवडे चाललेली ही स्पर्धा जपानसाठी एकप्रकारे आव्हानच ठरली. नैसर्गिक संकटावर मात करत त्यांनी विश्वकरंडक स्पर्धेच्या यजमानपदाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. स्पर्धेच्या कालावधीत हगिबिस चक्रीवादळाचा तडाखा जपानला बसला. सुरक्षिततेच्या कारणास्तव काही सामने रद्दही करावे लागले, पण त्याचा स्पर्धेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला नाही. देश प्रथमच रग्बी विश्वकरंडकाचे आव्हान पेलत असताना त्यांच्या संघाने मैदानावरही नेत्रदीपक कामगिरी बजावली. जपानने उपांत्यपूर्व फेरी गाठली. रग्बी विश्वकरंडक स्पर्धेत बाद फेरी गाठणारा पहिला आशियायी देश हा मान जपानने पटकाविला.\nरग्बी विश्वकरंडकात आशियाचे प्रतिनिधित्व तुटपुंजेच. फक्त एकच देश यंदा स्पर्धेत खेळला. जपानने आशियाचा झेंडा फडकावत ठेवताना प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचा मान मिळविला आहे. रग्बीत युरोप व ओशियानिया देशांचे प्राबल्य पाहायला मिळते. जपानमधील विश्वकरंडक स्पर्धेत आठ देश युरोपातील होते, तर पाच देश ओशियानियातील होते. याशिवाय दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील प्रत्येकी दोन देशांना प्रतिनिधित्व मिळाले. रग्बी हा खेळ जगव्यापी होत आहे. युरोप, ओशियानिया गटात, तसेच दक्षिण आफ्रिकेत हा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील लढतींना अनन्यसाधारण महत्त्व असते. जपानमधील विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत ९३ देशांचा सहभाग होता, त्यापैकी २० संघ मुख्य स्पर्धेत खेळू शकले. भारताचा विचार करता, रग्बी हा खेळ अजूनही प्राथमिकावस्थेत आहे. काही मोजक्या भागातच हा खेळ हौशी पातळीवर दिसतो. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फ्रान्स हे रग्बीतील बलाढ्य संघ आहेत. फिजी, सामोआ, टोंगा या लहानग्या ओशियानिया देशांनीही रग्बी खेळात खूप मजल मारलेली आहे. वेल्स, स्कॉटलंड, इटली, आयर्लंड या देशांचाही रग्बीत वरचष्मा आहे. जपानमधील विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी जागतिक क्रमवारीत आयर्लंड अव्वल स्थानी होता, पण त्यांना विश्वकरंडक स्पर्धेत कधी��� उपांत्यपूर्व फेरी पार करता आलेली नाही.\nरग्बी न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/china-secured-60-square-km-in-ladakh-rahul-gandhi-share-article-mhak-457238.html", "date_download": "2021-05-10T06:06:34Z", "digest": "sha1:PJ7VUO2E5HKALZLRYITCEZ4OAZVXPQ3J", "length": 18366, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चीनने मिळवला भारताच्या 60 KM जमिनीवर ताबा? राहुल गांधींनी शेअर केलेल्या लेखाने खळबळ, china-secured-60-square-km-in-ladakh rahul-gandhi-share-lieutenant-general-retired-panags article mhak | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआधी शेतात भिडले, नंतर पोलीस स्टेशनमध्येच फ्री स्टाइल हाणामारी, बीडचा LIVE VIDEO\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुम��्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nचीनने मिळवला भारताच्या 60 KM जमिनीवर ताबा राहुल गांधींनी शेअर केलेल्या लेखाने खळबळ\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही देशात Corona रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचीनने मिळवला भारताच्या 60 KM जमिनीवर ताबा राहुल गांधींनी शेअर केलेल्या लेखाने खळबळ\n'प्रत्येक देशभक्ताने निवृत्त लेफ्टनंट पनाग यांचा लेख वाचावा. वस्तुस्थिती मान्य न करण्याने काहीच साध्य होणार नाही.'\nनवी दिल्ली 5 जून: भारत आणि चीनमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज लष्करातल्या माजी अधिकाऱ्याचा लेख शेअर केलाय. त्या लेखामुळे दिल्लीच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनी हा लेख लिहीला असून त्यात चीनने भारताच्या 40 ते 60 किलोमीटर प्रदेशावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.\n6 जूनला भारत आणि चीनच्या अधकाऱ्यांची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर द प्रिंट मध्ये पनाग यांनी हा लेख लिहून काही शक्यता व्यक्त केल्या आहेत. चीनने विविध तीन ठिकाणी भारताच्या 40 ते 60 किलोमीटर प्रदेशावर ताबा या आधीच ताबा मिळवला आहे. त्यामुळे चर्चेत चीनची बाजू वरचढ राहणार आहे.\nतडजोड करताना चीन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि मान्य न होणाऱ्या अटी घालेल. त्या मान्य झाल्या नाहीत तर ताबा रेषेवर युद्धही चीन छेडू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nहा लेख शेअर करताना राहुल गांधीं यांनी त्यावर आपली कमेंटही लिहिली आहे. प्रत्येक देशभक्ताने निवृत्त लेफ्टनंट पनाग यांचा लेख वाचावा. वस्तुस्थिती मान्य न करण्याने काहीच साध्य होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आता या लेखामुळे वाद निर्माण झाला आहे.\nलेफ्टनंट पनाग यांनी काही वर्षांपूर्वी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. तर त्यांची कन्या आणि अभिनेत्री गुल पनागही आपमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या लेखावर शंका व्यक्त केली जातेय. पनाग यांचा हेतू प्रामाणिक नाही असं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.\nट्विटरवरही लोकांनी राहूल गांधी यांच्यावर टीका केलीय तर काहींनी समर्थन केलंय.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nआधी शेतात भिडले, नंतर पोलीस स्टेशनमध्येच फ्री स्टाइल हाणामारी, बीडचा LIVE VIDEO\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस���थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/in-kolhapur-district-34-people-died-due-to-corona-in-24-hours/", "date_download": "2021-05-10T05:33:52Z", "digest": "sha1:CO3CF6C5J5QMTHJAOELDPNB7NOLG3IKU", "length": 10525, "nlines": 95, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nकोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल ३४ जणांचा कोरोनाने बळी घेतले आहेतर. तर नव्या ६२५ कोरोना रुग्णांची भर पडली. दरम्यान, दिवसभरात ८९५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १२१३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nआज सायंकाळी ८.३० वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १५१, आजरा तालुक्यातील १२, भूदरगड तालुक्यातील ५३, चंदगड तालुक्यातील २५, गडहिंग्लज तालुक्यातील २१, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ६३, कागल तालुक्यातील १३, करवीर तालुक्यातील ७०, पन्हाळा तालुक्यातील ३३, राधानगरी तालुक्यातील १४, शाहूवाडी तालुक्यातील १७, शिरोळ तालुक्यातील १३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४४ आणि इतर जिल्ह्यातील ९५ अशा एकूण ६२५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले ���हे. तर ८९५ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान आज तब्बल ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nआजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८२७९.\nउपचारासाठी दाखल रुग्ण १०,८२६.\nतर आजअखेर ११९६ कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.\nPrevious articleआणीबाणीची भीती दाखवून वृद्ध दांपत्याचे ६६ लाख लंपास : एकावर गुन्हा\nNext articleआजपासून आयपीएलचे १३ वे पर्व सुरु\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T04:52:06Z", "digest": "sha1:HCNPDO6MHYD5RJMDVRL2O7XZVOFV4UG6", "length": 13541, "nlines": 115, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "कामगार रुग्णालयातील आगीत सहा जणांचा मृत्यू | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nकामगार रुग्णालयातील आगीत सहा जणांचा मृत्यू\nकामगार रुग्णालयातील आगीत सहा जणांचा मृत्यू\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nअंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील राज्य कामगार विमा रुग्णालयात सोमवारी (ता. 17) सायंकाळी आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 135 जण जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.\nराज्य कामगार विमा योजनेच्या पाच मजली रुग्णालयात 350 खाटा आहेत. तळमजल्यावर अपघात विभाग, पहिल्या मजल्यावर बाह्य रुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर स्त्रीरोग विभाग, तिसऱ्या मजल्यावर शस्त्रक्रिया विभाग तर चौथ्या मजल्यावर अतिदक्षता आणि शस्त्रक्रिया विभाग आहे. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक धूर निघू लागल्यामुळे धावपळ सुरू झाली. जीव वाचवण्यासाठी रुग्ण पळू लागले. दोन रुग्णांनी इमारतीतून उड्या मारल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दल आणि स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 135 जण जखमी झाले. जखमींमध्ये अग्निशमन दलातील दोन जवानांचा समावेश आहे.\nरुग्णालयात काम करणारी परिचारिका स्नेहा जाधव ही अक्षरशः देवदूत ठरली. स्नेहा या तळमजल्यावरील वॉर्ड क्रमांक 10 मध्ये ड्युटीला होत्या. आगीचे वृत्त समजताच त्यांनी वॉर्डात असलेल्या रुग्णांना धुरातून मार्ग काढत खाली आणले. सहा ते सात रु��्णांना त्या खाली घेऊन आल्या. खाली आणल्यावर त्यांना प्रथमोपचार आणि पाणी दिले. त्यानंतर स्नेहा या जखमींच्या मदतीकरिता धावल्या. तेथे रुग्णांना प्रथमोचार करण्याचे त्यांनी काम केले.\nआगीनंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. दुसऱ्या मजल्यावर प्रसृतीकरिता आलेल्या एका महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. बचावाकरिता ती आरडाओरडा करता होती. हा प्रकार अग्निशमन दलाच्या निदर्शनास आला. अग्निशमन दलाने तिला शिडीवरून खाली उतरवले. खाली येताच तिची प्रसूती झाली. त्या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, रायगड\nमुंबईत पेट्रोल, डिझेल महागले \nस्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी वापरा हे अॅप्स\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T04:55:35Z", "digest": "sha1:AL4UZVOMP5GBVJ7CUIEOQSKW25EC2FGY", "length": 13947, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "नालेसफाईचा बोजवारा; अप्रिय घटना घडल्यास ठेकेदारासह जबाबदार अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गट���ेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nनालेसफाईचा बोजवारा; अप्रिय घटना घडल्यास ठेकेदारासह जबाबदार अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा\nविरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांची मागणी\nठाणे – पावसाळा तोंडावर आलेला असतानाही ठाणे शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे यंदा पुन्हा ठाणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात पूरस्थिती निर्माण झाली आणि अप्रिय घटना घडून जर कोणी दगावल्यास संबधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.\nपाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ठाणे शहरामध्ये सुमारे 132 कि.मी. लांबीचे 13 मोठे व 30 छोटे नाले आहेत. नालेसफाईची कामे अनेक ठेकेदारांना देण्यात आले आहेत. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचे ठेके देण्यात आले आहेत. यंदा पावसाळा लवकर येणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे तेवढयाच तत्परतेने करण्याची गरज होती. मात्र, अद्यापही ठाणे शहरातील नाल्यांची सफाई पूर्ण झालेली नाही. शहराच्या अनेक भागातील नाले सफाई रखडलेली आहे. शिवाय, ज्या ठिकाणी नालेसफाई करण्यात आली आहे. त्याचा गाळ नाल्याच्या काठावरच ठेवण्यात आलेला असल्यामुळे हाच गाळ पुन्हा नाल्यात जाऊन पाणी तुंबण्याची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी अशाच पद्धतीने नाल्यांची सफाई केली होती. त्यामुळेच 29 ऑगस्ट 2017 रोजी ठाणे शहरात सुमारे 4 जणांचा हकनाक बळी गेला होता. कोरम मॉलजवळ तर आपल्या घराच्या दारातून एक मुलगी, एक महिला वाहून गेली होती. रामनगर येथे बचावकार्य करताना एक तरुण वाहून गेला होता. त्या शिवाय, कळवा, मुंब्रा, वागळे, वर्तकनगर आदी सर्वच भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. यंदाची नालेसफाई पाहता, अशाच घटना घडण्याच्या शक्यता अधिक आहेत. दरवर्षी ठाण्यातील नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही शहरातील नागरिकांची पाणी तुंबण्यापासून सुटका होत नाही. नालेसफाई करणार्‍या ठेकेदारांवर तसेच संबधित अधिकार्‍यांवर कोणत्��ाही प्रकारची कारवाई होत नसल्याने हे काम प्रामाणिकपणे करण्यात येत नाही. डोळ्यावर पांघरूण घेतलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांना या विषयाकडे पाहण्यास वेळ नसल्यानेच ठाणेकरांना पाण्यात रहावे लागत असते. किमान सन 2018 च्या पावसाळ्यात तरी ठाणेकरांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी आयुक्तांनी स्वत:हून लक्ष घालून नालेसफाईचे काम गांभीर्याने होईल, याची दक्षता घ्यावी; तसेच, जर पूरस्थिती निर्माण झाल्यास अन् त्यामध्ये कोणी दगावल्यास संबधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.\n← शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक\nशनीचरणी १९ लाखांचा कलश अर्पण →\nविधानपरिषद निकाल: शिवसेना :२,भाजपा : २, तर राष्ट्रवादी : १\nभिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या सहापदरीकरणाला मंजुरी….छोट्या वाहनांना २०३६ पर्यंत टोल भरावा लागणार \nइकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिट मध्ये पंतप्रधानांचे संबोधन\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.arogyavidya.net/leptospirosis/", "date_download": "2021-05-10T05:28:49Z", "digest": "sha1:L2ODM54JJJQGZDVE34RIUTBPZAZRB2CC", "length": 17471, "nlines": 111, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "लेप्टोस्पायरॉसिस (लेप्टो) – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nराष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम\nहा एक तापाचा आजार आहे. उंदीर, डुक्कर व कुत्रा या प्राण्यात हा आजार नेहमी आढळतो. आजार झालेल्या प्राण्यांच्या लघवीत यांचे जंतू असतात. सांडपाण्यात हे जंतू बरेच दिवस तग धरू शकतात.\nया संसर्गबा���ित प्राण्यांच्या लघवीचा किंवा दूषित सांडपाण्याचा त्वचेशी किंवा तोंडावाटे संबंध आला तर माणसालाही हा संसर्ग होऊ शकतो. मात्र त्वचेतून प्रवेश करण्यासाठी त्यावर जखम किंवा ओरखडे असले तरच संसर्ग होऊ शकतो.\nसाहजिकच कुत्रा, उंदीर, डुकरे यांच्याशी संबंध येणाऱ्या लोकांशी हा आजार होतो. खेडयांमध्ये म्हणूनच याचा प्रादुर्भाव जास्त असतो. शहरी भागात, जिथे स्वच्छता कमी आहे अशा झोपडपट्टयात रुग्ण आढळू शकतात. सांडपाण्यात काम करणाऱ्या कामगारांनाही हा आजार होऊ शकतो. पावसाळयात डबक्यांमुळे आजार होऊ शकतो. पावसाळयात गटारीचे पाणी इतर पाण्यात मिसळले तर संसर्ग होऊ शकतो.\nसंसर्ग झाल्यापासून एक-दोन आठवडयात रक्तामध्ये हे जंतू पसरतात. यानंतर ते यकृत, मूत्रपिंडे, डोळा, इ.अवयवांत आश्रय घेतात. त्यामुळे लक्षणे बहुधा या अवयवांशी संबंधित असतात.\nरोगनिदान – लक्षणे व चिन्हे\nपहिली पायरी – सौम्य आजार असल्यास ताप, डोळे लाल होणे, डोकेदुखी, अंगदुखी, घसासूज, खोकला, इत्यादी त्रास होतो.\nतीव्र आजार झाल्यास यकृतसूज, कावीळ, उलटया, त्वचेवर पुरळ, लघवीत रक्त उतरणे, खोकल्यातून रक्त येणे, न्यूमोनिया, इ. त्रास होऊ शकतो.\nदुसरी पायरी – 3/4 दिवसांनंतर हृदयसूज, मेंदूआवरण दाह, मूत्रपिंडदाह, यकृतदाह, इ.ची लक्षणे उद्भवतात. ताप असतोच. एकूण आजार 3-6 आठवडे चालतो व उपचार न झाल्यास मृत्यू ओढवू शकतो. अशा बहुतेक मृत्यूंना मूत्रपिंड निकामी होणे हेच प्रमुख कारण असते.\nसुरुवातीच्या अवस्थेत लक्षण चिन्हावरून अंदाज करता येतो. मात्र आजाराची शक्यता मनात बाळगली तरच रोगनिदान होईल, अन्यथा इतर तापांप्रमाणे सामान्य उपचार होतील. काही दिवसांनंतर रक्त, लघवी, मेंदूजल, इ. तपासणीत विशिष्ट दोष आढळतात. साधारणपणे ज्या अवयवात आजार जास्त त्याच्याबद्दल तपासण्या करायला पाहिजे.\nलेप्टोच्या रुग्णाला रुग्णालयात ठेवून शुश्रुषा करणे आवश्यक आहे. ऍमॉक्सीसीलीन व पॅमाल गोळया चालू कराव्यात. इंजेक्शनची सोय असल्यास यासाठी पेनिसिलीन सर्वोत्तम औषध आहे. ऍस्पिरिन देऊ नये, त्याने रक्तस्राव वाढण्याची शक्यता असते. लवकर उपचार होणे महत्त्वाचे, उशिराने जास्त नुकसान होते.\nहा आजार अस्वच्छतेने पसरतो. डुकरे, मोकाट कुत्री, उंदीर यांचा बंदोबस्त केल्यामुळे एकूण रोगाला आळा बसतो. ज्या लोकांना सांडपाण्याशी संबंधित काम करायला लागते त्यांन�� आठवडयात एकदा डॉक्सीच्या दोन गोळया घ्याव्यात. नगरपालिकांच्या सफाई कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष काळजी घ्यावी.\nगमबूट व हातमोजे वापरावे.\nसाथीच्या दिवसात आठवडयाला एकदा औषध (डॉक्सी) घ्यावे.\nलक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जावे.\nमूत्रसंस्था ही पूर्णपणे निर्जंतुक संस्था असते.\nमूत्रपिंडाचा नरसाळयासारखा तोंडाचा भाग, मूत्रवाहिन्या, मूत्राशय व मूत्रनलिका या सर्वांना मिळून मूत्रमार्ग असे म्हणतात. मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठया प्रमाणात आढळणारा आजार आहे.\nयाची कारणे अनेक प्रकारची आहेत. मूत्रमार्गात जंतुदोष सहसा खालून प्रवेश करतो. याला मुतखडे, लिंगसंसर्ग बाधा, शस्त्रक्रिया, इत्यादी अनेक कारणांपैकी एखादे कारण असते. लघवी अडल्याने नळी घालून ती काढल्यावरही कधीकधी जंतुदोषाची बाधा होते.\nस्त्रियांमध्ये मूत्रनलिका आखूड असल्यामुळे बाहेरून जंतू आतपर्यंत लवकर पोचतात व जंतुदोष होतो. मासिकपाळीत स्वच्छता न पाळल्यास बाहेरचा जंतुदोष मूत्रमार्गात येण्याचा धोका असतो.\nलैंगिक संबंधानंतर, विशेषतः पहिल्या काही दिवसांत स्त्रीपुरुषांना मूत्रसंस्थेचा जंतुदोष होऊ शकतो.\nकाही वेळा शरीरात इतरत्र असलेला जंतुदोष मूत्रसंस्थेत येऊन हा आजार तयार होतो.\nकाही रुग्णांच्या बाबतीत असे कोणतेही कारण दिसत नसतानाही स्वतंत्रपणे मूत्रमार्गाचा जंतुदोष झालेला दिसतो.\nअशा प्रकारे मूत्रपिंडाकडून ‘वरून’ किंवा मूत्रनलिकेतून ‘खालून’ मूत्रसंस्थेचा जंतुदोष होतो. यामुळे आतील नाजूक आवरणास सूज येते व तयार झालेला पू लघवीत उतरतो. अशा वेळी लघवी गढूळ होणे, वारंवार होणे, जळजळ यांपैकी लक्षणे दिसतात. याबरोबरच ताप, पोटात दुखणे, उलटया, इत्यादी त्रास होतो.\nआग होऊन लघवीला वारंवार जावे लागणे (उन्हाळी) यावरून मूत्रमार्गदाह झाला अशी शंका घ्यावी. लघवी गढूळ असणे हे याचे प्रमुख चिन्ह आहे. यासाठी एका (पांढऱ्या काचेच्या) स्वच्छ बाटलीत लघवी घेऊन थोडेसे हलवून पाहिल्यावर गढूळपणा कळतो. याशिवाय वारंवार मूत्रदाह होत असल्यास जंतुदोषाचे कारण कळण्यासाठी आणखी तपासण्या करणे आवश्यक ठरते. यात मुख्य म्हणजे पोटाचे क्ष-किरणचित्र किंवा सोनोग्राफी आवश्यक असते. बऱ्याच वेळा मुतखडे हेच जंतुदोषाचे कारण असते.\nमूत्रमार्गाचा जंतुदोष हा नेहमी आढळणारा आजार आहे. या बाबतीत काही वेळा तज्ज्ञांचा स��्ला व उपचार आवश्यक ठरतात. पण काही विशिष्ट नियम पाळून गावपातळीवर आपण उपचार करू शकतो. कोझाल गोळया देऊन उपचाराची सुरुवात करा. कोझाल ऐवजी डॉक्सी किंवा ऍमॉक्सी या गोळयाही उपयुक्त आहेत. त्याबरोबर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.\nयाबरोबर तापासाठी पॅमाल किंवा ऍस्पिरिन द्यावे.\nलघवीची आग, जळजळ तात्पुरती कमी होण्यासाठी फेनाडिन ही गोळी वापरावी.\nकाही स्त्रियांना मूत्रमार्गाचा जंतुदोष वारंवार होतो. अशा स्त्रियांनी शरीरसंबंधाच्या आधी व नंतर लघवी करावी आणि पाणी वापरून स्वच्छता करावी. यामुळे जंतुदोष होण्याची शक्यता कमी होते. याचबरोबर कोझालची एक गोळी शरीरसंबंधानंतर घेणे उपयुक्त आहे. जास्त पाणी पिण्यामुळे जंतुदोष लवकर बरा होतो.\nउपचाराने एक-दोन दिवसांत फरक न पडल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवावे. नुसती लघवीस जळजळ असल्यास बहुधा एवढया उपचाराने आराम पडतो. मात्र पुरेसे उपचार घेणे आवश्यक असते. अर्धवट उपचार झाले तर जंतुलागण शिल्लक राहते. यामुळे मूत्रपिंडालाच धोका पोहोचू शकतो.\nखूप ताप, पोटात कळ येणे, उलटया, पोटात मूत्रपिंडाच्या जागी दाबल्यावर दुखरेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे, रक्तदाब वाढणे, इत्यादी खाणाखुणा दिसल्यास वेळ न घालवता तज्ज्ञाकडे पाठवावे.\nमूत्रमार्गाचा किरकोळ जंतुदोष-(लघवीस जळजळ) वारंवार होत असल्यास एकदा तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. याचे मूळ कारण शोधणे आवश्यक असते.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/wife-commits-suicide-because-she-was-fat/", "date_download": "2021-05-10T05:15:29Z", "digest": "sha1:5H5VAO6IV53MWC5FSDIBX2YLDIKVI7OS", "length": 7026, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पत्नी लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांनी केला छळ; विवाहितेची आत्महत्या", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपत्नी लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांनी केला छळ; विवाहितेची आत्महत्या\nपत्नी लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांनी केला छळ; विवाहितेची आत्महत्या\nप्रत्येक पतीला सुंदर पत्नी मिळावी अशी ईच्छा असते. मात्र पत्नी फक्त लठ्ठ असल्यामुळे पती आणि सासरच्या लोकांनी चक्क तिला त्रास दिला. या त्रासाला कंटा���ून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील भोसरी भागात घडली आहे.\nपिंपरी चिंचवडमध्ये एका विवाहित महिलेने सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.\nप्रियांका पेटकर असं या आत्महत्याकर्त्या महिलेचे नाव असून केदार पेटकर तिच्या पतीचे नाव आहे.\nप्रियांका आणि केदारचे 2014 साली लग्न झाले होते.\nमात्र प्रियांका लठ्ठ असल्यामुळे तिला टोमणे मारणे तसेच तिला अनेक दिवस उपासमार करण्यास भाग पाडणे असा छळ करत होता.\nप्रियांका लठ्ठ असल्यामुळे सासरकडच्यांनी तिचा मानसिक छळ केला.\nतसेच तिला पुन्हा माहेरी सोडून आल्यामुळे प्रियांका मानसिक तणावात होती.\nत्यामुळे या गोष्टींना कंटाळून प्रियांकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा निर्णय घेत जीवन संपवले.\nसासरच्या लोकांविरोधात प्रियांकाच्या भावाने भोसरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.\nPrevious छ. संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी खा. डॉ. अमोल कोल्हे यांची ‘ही’ घोषणा\nNext दीदींना मोठा धक्का; तृणमूलचे 60 नगरसेवक भाजपात\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T05:05:51Z", "digest": "sha1:ZQUT44ZGLYOVGCBFFAYSJOHDDPTVYH3G", "length": 3390, "nlines": 45, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates उदय सावंत Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसीमाभागात मराठी महाविद्यालय स्थापन करणार – मंत्री उदय सामंत\nसीमा भागांमधील विद्यार्थ्यांना मराठीत शिक्षण घेता यावे यासाठी लवकरच मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे….\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A5%A9%E0%A5%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C-3/", "date_download": "2021-05-10T03:45:56Z", "digest": "sha1:FOP3L3MT4KK3SAAMLIF7C4ONKIG6AR5J", "length": 5389, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भु.सं.प्र.क्र. ३२/२०१२-१३ मौजे अमोना ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील जाहीर नोटीस | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभु.सं.प्र.क्र. ३२/२०१२-१३ मौजे अमोना ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. ३२/२०१२-१३ मौजे अमोना ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. ३२/२०१२-१३ मौजे अमोना ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.��्र. ३२/२०१२-१३ मौजे अमोना ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. ३२/२०१२-१३ मौजे अमोना ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील जाहीर नोटीस\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-manifesto-will-be-the-foundation-of-development/", "date_download": "2021-05-10T05:38:32Z", "digest": "sha1:YM3D23RXBXTZLS47SSYY5O5NSYJHCMQM", "length": 9832, "nlines": 103, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे - जाहीरनामा शहर विकासाचा पाया ठरेल", "raw_content": "\nपुणे – जाहीरनामा शहर विकासाचा पाया ठरेल\nमोहन जोशी : चौकीदार, रिक्षाचालकांच्या हस्ते प्रकाशन\nपुणे – शहरातील प्रत्येक घरातील एका तरूणाला रोजगार, महिला स्वालंबन आणि संपूर्ण मतदार संघात मोफत अभ्यासिकेसह पर्यावरणपूरक शहर निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. सर्वसमावेशकता आणि शहराचा चौफेर विकास हेच माझे ध्येय आहे. ज्या गोष्टी करता येतील, त्याच गोष्टीचे आश्‍वासन देत आहे. त्यामुळे हा “फेकूनामा’ नसून पुण्याच्या भवितव्याचा वेध घेणारा महाआघाडीचा जाहीरनामा आहे. त्यामुळे हा जाहीरनामा शहराच्या विकासाचा पाया ठरेल, असे प्रतिपादन आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी मंगळवारी केले.\nआघाडीतर्फे पुणे शहराच्या जाहीरनाम्याचे मंगळवारी समता भूमी, महात्मा फुले वाड्यात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, चौकीदार, रिक्षाचालक, तृतीयपंथी, प्रथम मतदार, स्वच्छता क्षेत्र अशा सामान्य पुणेकरांच्या हस्ते प्रकाशन झाले.\nयावेळी विधान परिषदेतील पक्षनेते शरद रणपिसे, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रवीण गायकवाड, नगरसेवक अजित दरेकर, वीरेंद्र किराड ,शांताराम कुंजीर, कमल व्यवहारे, नगरसेविका वैशाली मराठे, संजय बालगुडे, रवींद्र माळवदकर, डॉ. सतीश देसाई, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, नीता रजपूत, नरेंद्र व्यवहारे आदी उपस्थित होते.\nजोशी म्हणाले, मागील पाच वर्षांत देशात जातीयवादाने थैमान घातले आहे. त्यामुळे पुण्यात समता आणि एकात्मता टिकून रहावी यासाठी समता भूमीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करीत आहोत. जाहिरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता झाली की नाही याची माहिती दर वर्षी समता भूमीत येऊन पुणेकरांना देईन.\nभाजपच्या पायाखालची वाळू सरकत आहे – पृथ्वीराज चव्हाण\nपुण्यातील वातावरण मोहन जोशी यांना अनुकूल असून भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. हे वातावरण संपूर्ण देशात असून मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.\nमोहन जोशी यांच्या प्रचारार्थ शिवदर्शन येथील साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृहात आयोजित नागरिकांच्या मेळाव्याला चव्हाण उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, प्रवीण गायकवाड, रोहित टिळक आदी उपस्थित होते.\nमाझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी देवून सर्वसामान्यांचा आदर केला आहे. मी नाही तर तुमच्यातील प्रत्येकजण निवडणुकीसाठी उभा आहे असे समजून काम करा. मोदी सरकारने पाच वर्षात काहीच काम केले नाही. मी माझ्या वचननाम्यात जी आश्वासने दिली आहेत. त्याची पूर्तता काय झाली हे दरवर्षी समता भूमी येथे जाऊन सांगणार असल्याचे जोशी म्हणाले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nआमदार निवास पुनर्रबांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच; खोटे आरोप केल्याबद्दल फडणवीसांनी माफी मागावी…\nकॉंग्रेसशिवाय देशव्यापी आघाडी होऊ शकत नाही – खासदार संजय राऊत\nविधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसची कामगिरी निराशाजनक – सोनिया गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/wardha-hinganghat-women-protest-march-against/?amp=1", "date_download": "2021-05-10T05:10:12Z", "digest": "sha1:GI4ECONA3VONAUTNLQO7SBREHGVIJYSA", "length": 4435, "nlines": 19, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "हिंगणघाट प्रकरण : निषेधार्थ मोर्चा आणि वर्धा बंदचे आवाहन", "raw_content": "हिंगणघाट प्रकरण : निषेधार्थ मोर्चा आणि वर्धा बंदचे आवाहन\nहिंगणघाटमध्ये घडलेल्या घटनेबद्दल राज्यासह देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हिंगणघाटमधील शिक्षकेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वर्धा बंदची हाक देण्यात आली आहे.\nपीडितेला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी आज वर्धा बंद आणि मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्च्यासाठी विद्यार्थीनी, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.\nवर्ध्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्च्याला सुरुवात झाली आहे.\nनागरिक हाताला काळी पट्टी बांधून मोर्च्यात सहभागी झाले आहे. पीडितेला न्याय देण्याची मागणी असलेले बॅनर हातात घेतले आहेत.\nतसेच या मोर्च्यात सामील होण्याचे आवाहनही सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आले आहे.\nहिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून विकेश नगराळे या विकृताने ३ फेब्रुवारीला प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान या शिक्षिकेवर नागपुरच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे.\nआरोपीला पेट्रोल टाकून जाळा, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या नातेवाईकांनी दिली आहे.\nमाझ्या मुलीला होत असणारा त्रास मला पाहवत नाहीये. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिंवत जालण्यात यावं, त्यालाही वेदना व्हायला हव्या, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आईनी दिली आहे.\nदरम्यान राज्यमंत्री बच्चू कडूंनी हिंगणघाट जळीत पीडितेच्या कुटुंबीयांची नागपुरात भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकृतीची केली विचारपूस केली.\nतसेच आमदार प्रणिती शिंदे यांनीही याप्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. हैदराबादप्रमाणे दोषींना तात्काळ शिक्षा द्यावी.\nकिंवा ९० दिवसांमध्ये खटला निकालात काढून फाशी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.\nTags: #teacher, Hinganghat, protest march, Wardha, woman, आवाहन, निषेध, वर्धा, विदर्भ, शिक्षिका, सर्वपक्षीय मोर्चा, हिंगणघाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/arbitrary-conduct-of-kale-police-officers/", "date_download": "2021-05-10T04:56:11Z", "digest": "sha1:UYFJEFWZ7A6GZP74S6GCBOBJXTET3B3P", "length": 10069, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कळे पोलीस अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर कळे पोलीस अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार\nकळे पोलीस अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार\nकळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या परिसरात कोरोनाच्या काळातही बिअर बार रात्री १० पर्यंत खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे.\nपरवा कळेतील एका बिअर बारवर पोलिसांनी छापा टाकला आणि मालकावर कारवाई केली. तरीही खुलेआम सुरू असलेल्या इतर धनदांडग्या बिअर बार मालकांना मात्र यातून सूट दिल्याचे दिसून येत आहे. राजकीय वरदहस्त आणि पोलिसांना वेळेवर मिळणारा हप्ता, यामुळे कदाचित इतर बिअर बारना सूट दिली जात असल्याचे परिसरातील नागरिकांतून बोलले जात आहे. परंतु काही बिअर बार मालकांना मात्र टारगेट केले जात आहे.\nआतापर्यंत कळेत १९१ कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसेंदिवस मुख्य बाजारपेठेमुळे येथील संख्या वाढतच असून काही बिअर बारमध्ये तर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तसाच प्रकार ग्रामीण भागातील बिअर बार मध्येही दिसून येत आहे. त्यामुळे परवा केलेली कारवाई ही फक्त लोकांना दाखवण्यापूर्ती केली होती का आणि जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष का आहे आणि जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष का आहे असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.\nPrevious articleसंजय क्षीरसागर यांचे निधन\nNext articleकुरुकलीच्या कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षक समितीकडून ऑक्सिजन निर्मिती जनरेटर प्रधान\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हा���ूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2021-05-10T05:25:36Z", "digest": "sha1:JLGW4KJN6R2SQXUCRSWYVFRFFRB4VGHJ", "length": 15307, "nlines": 116, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "महाराष्ट्रात सैराट! आई वडिलांकडूनच मुलीची हत्या | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\n आई वडिलांकडूनच मुलीची हत्या\n आई वडिलांकडूनच मुलीची हत्या\nमृत अनुराधाने दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या ज्यामध्ये तिने वडिल आणि साई यांच्यापासून धोका असल्याचे तिने म्हटले होते.\nसोलापूर : रायगड माझा वृत्त\nसोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी आई वडिलांनी मुलीचा खून केला आहे. बी.ए.एम.एस. चे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षांच्या मुलीने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून वडिलांनी मुलीला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलगर बुद्रुक या ठिकाणी ही घटना घडली आहे. रागाच्या भरात वडिलांनी आणि आईने मुलीला ठार केले त्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. ह��्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विठ्ठल धोंडिबा बिराजदार आणि त्यांची पत्नी श्रीदेवी विठ्ठल बिराजदार या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.\nअनुराधा विठ्ठल बिराजदार असं हत्या झालेल्या मुलीचं नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अनुराधा कर्नाटकातील सिंदगी या ठिकाणी बी.ए. एम. एस. चे शिक्षण घेत होती. विठ्ठल बिराजदारांकडे सालगडी म्हणून काम करणाऱ्याच्या मुलाने अनुराधाशी सिंदगी येथे जाऊन लग्न केले. विठ्ठल बिराजदारला म्हणजेच अनुराधाच्या वडिलांना या प्रेमविवाहाची माहिती मिळाली. ज्यानंतर त्याने सिंदगीला जाऊन अनुराधाला घरी आणले. २ ऑक्टोबरच्या दिवशी पहाटे बिराजदार बोराळे गावातील फिर्यादी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे आला तिला सोडले. अनुराधाने प्रेमविवाह केल्याने विठ्ठल बिराजदार संतापला होता.\nसालगड्याच्या मुलासोबत लग्न करून मुलीने माझी बदनामी केली, आता मी तिला सोडणार नाही असे सांगून विठ्ठल बिराजदार बोराळेतून निघून गेला. गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास बिराजदार पुन्हा एकदा बोराळेमध्ये आला. अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे तिला गेऊन जातो असे सांगून तिला इनोव्हा गाडीमध्ये बसवून घेऊन गेला. शुक्रवारी सलगर या ठिकाणी नेऊन विठ्ठल आणि त्याची पत्नी श्रीदेवी या दोघांनी अनुराधाला ठार केले आणि पहाटेच चारच्या सुमारास शेतातच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.\nमृत अनुराधाने मृत्यूपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यामध्ये तिने वडिल आणि सावत्र आईपासून माझ्या जीवाला धोका आहे असे नमूद केले होते. माझे आई वडिल मला मानसिक त्रास देत आहेत, मला ठार करण्याच्या प्रयत्नात आहेत हे मला लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे असेही अनुराधाने लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चिठ्ठ्यांच्या आधारे अनुराधाच्या आई वडिलांना अटक करण्यात आली. आता या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातो आहे.\nPosted in Uncategorized, क्राईम, देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, लाइफस्टाईलTagged सैराट\nलोकसभा निवडणुकीत भाजपचे ‘स्टार’ उमेदवार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकर��� उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीच��� काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/6-containment-zones-lockdown-in-pune-city-read-the-number-of-new-corona-cases/", "date_download": "2021-05-10T05:01:36Z", "digest": "sha1:D2COGDLZJMY6HO7T57T5Y3KCOCDTHJ2D", "length": 6860, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे शहरात 6 कंटेन्मेंट झोन ‘लॉकडाउन'; वाचा नव्या करोनाबाधितांचा आकडा", "raw_content": "\nपुणे शहरात 6 कंटेन्मेंट झोन ‘लॉकडाउन’; वाचा नव्या करोनाबाधितांचा आकडा\nपुणे – राज्यातील लॉकडाउन 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर महापालिकेनेही याबाबत सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार शहरातील करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या भागांत लॉकडाउनही वाढवण्यात आला आहे.\nशहरातील सुधारित कंटेन्मेंट झोन आयुक्तांनी दि.21 नोव्हेंबर रोजी जाहीर केले होती. त्यात अध्या 6 प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली. त्या सुधारित आदेशात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र, तसेच यापूर्वी परवानगी दिलेल्या अस्थापनांचे नियम कायम राहणार आहेत, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nदरम्यान, शहरात गेल्या चोवीस तासांत 371 नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, चौघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण बाधितांची संख्या 1 लाख 70 हजार 350 झाली असून, 1 लाख 60 लाख 487 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 2,951 स्वॅब टेस्ट घेण्यात आले.\nएकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 5,396 असून, 408 क्रिटिकल बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 242 व्हेन्टिलेटरवर आहेत. एकूण चौघांचा मृत्यू झाला असून, एकजण पुण्याबाहेरील आहे. शहरात आतापर्यंत करोनाने 4,467 रुग्णांचा मृत्यू झाला.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्���िक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\n#PUNE | शहरात सलग दहाव्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक….\nपुणे : सर्व व्यावसायिकांनाही घरपोच सेवेसाठी परवानगी द्यावी\nलॉकडाऊनच्या काळात दारू पिणारांची सोय; घरपोच दारू डिलिव्हरीला मान्यता, दिवसभर केला जाणार पुरवठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/view/mr/sanitary", "date_download": "2021-05-10T04:36:54Z", "digest": "sha1:ZLPELXCWIEHHSSTUJKNSCGUFHCO43NCX", "length": 21266, "nlines": 211, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "सार्व. आरोग्य विभाग", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमुखपृष्ठ / विभाग / सार्वजनिक आरोग्य विभाग\nविभाग प्रमुख डॉ. संभाजी श्रीहरी पानपट्टे, उप-आयुक्त (आरोग्य)\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 7738314777\nमिरा भाईंदर महानगरपालिका दैनंदिन दररोज निर्माण होणारा घनकचरा प्रभाग समिती निहाय साफसफाई करणाऱ्या कंत्राटी वाहनामार्फत घरोघरी जाऊन थेट पध्दतीने गोळा करून मौजे उत्तन येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ठिकाणी वाहनामार्फत वाहतुक करण्यात येत आहे. परिणामी शहरात कुठेही कचऱ्याचे ढिग दिसून येत नाहीत.\nस्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन शहरातील सोसायटी/गृहनिर्माण संस्था, शाळा/महाविद्यालये, हॉटेल्स यांना “तारांकित मानांकन” (*******) देण��याचे ठरविले आहे. यासंबंधीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले असून मा. मुख्यमंत्री यांनी नाविन्यपुर्ण उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणी सुरु आहे. या अभियान अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात दि.31/3/2017 पर्यंत हागणदारी मुक्त करण्यात येणार आहे.\nसदर अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणे कामी नागरीकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र एकुण 1139 अर्जापैकी 874 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहे.\nवैयक्तीक शौचालय बांधकाम करणे कामी केंद्र सरकारकडून रु. 4000/-, महाराष्ट्र शासनाकडून रु.8000/- 14वा वित्त आयोगाकडून रु. 5000 व महानगरपालिकेकडून रु.5000/- असे एकुण रु.22000/- प्रती लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येत आहे.\nमिरा भाईंदर महानगरपालिकेने राष्ट्रीय हरित लवाद पुणे मा. उच्च न्यायालय मु्ंबई यांच्या आदेशानुसार आय.आय.टी. मुंबई यांची घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता तांत्रिक सल्लागार म्हणुन नेमणुक केलेली आहे. आय.आय.टी. मुंबई यांच्याकडुन प्राप्त प्रस्तावानुसार महानगरपालिकेने दि.06/7/2016 रोजी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता निविदा प्रसिध्दी केली. यास प्रतिसाद न मिळाल्याने दि. 03/8/2016 रोजी द्वितीय मुदतवाढ देण्यात आली होती. सदर निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने दि. 22/9/2016 रोजी पुन:श्च निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.\nमिरा भाईंदर महानगरपालिका व वसई विरार शहर महानगरपालिका संयुक्तपणे मौजे गोखीवरे येथे कच­यापासून विज निर्मिती प्रकल्प उभारणीची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी दोन्ही महानगरपालिकेने मा. महासभेचा ठराव करून सहमती दिलेली आहे.\nशहरातील सार्वजनीक रस्ते, पदपथ व जागा यांचे झाडलोट व साफसफाई करणे आणि तेथून केरकचरा काढून नेणे.\nशहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर, येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक वाहनामार्फत करणे व घनकचरा प्रक्रिया ठिकाणी टाकण्यात येतो.\nअंतर्गत गटारांची साफसफाई करून सांडपाणी निचरा करणे.\nपावसाळयापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई व अडथळे दुरु करून पावसाळी पाणी व सांडपाणी प्रवाहीत करणे.\nपर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे.\nघनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणेबाबत कारवाई करणे.\n50 मायक्रॉन पेक्षा कमी जाड��च्या प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करणे.\nस्वच्छ भारत अभियान राबविणे.\nविभागातील सदस्यांची यादी (नाव, पद, संपर्क)\nअधिकाऱ्याचे वा कर्मचाऱ्याचे नांव\nदुरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल\n1 डॉ. संभाजी पानपट्टे उप-आयुकत 7738314777\n2 श्री. राजकुमार कांबळे सहा.सार्व. आरोग्य अधिकारी 8422811299\n3 श्री. संदीप शिंदे मुख्य आरोग्य निरिक्षक 8422811291\n4 श्री. निळकंठ उदावंत स्वच्छता निरिक्षक 8422811285\n5 श्री. विजय पाटील स्वच्छता निरिक्षक 8422811296\n6 श्री. अरविंद चाळके स्वच्छता निरिक्षक 8422811287\n7 श्री. प्रकाश पवार स्वच्छता निरिक्षक 8422811286\n8 श्री. नितीन खैरे स्वच्छता निरिक्षक 8422811289\n9 श्री. कांतीलाल बांगर स्वच्छता निरिक्षक 8422811288\n10 श्री. अभय सोनावणे स्वच्छता निरिक्षक 8422811277\n11 श्री. अनिल राठोड स्वच्छता निरिक्षक 8422811295\n12 श्री. रविंद्र पाटील प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811297\n13 श्री. मोहन पेडवी प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811298\n14 श्री. श्याम चौगुले प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811290\n15 श्री. श्रीकांत पराडकर प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811292\n16 श्री. रमेश घरत प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811266\nउपक्रम / योजना :-\nस्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन शहरातील सोसायटी/गृहनिर्माण संस्था, शाळा/महाविद्यालये, हॉटेल्स यांना “तारांकित मानांकन” (*******) देण्याचे ठरविले आहे.\nओला कचरा व सुका कचरा वेगवगेळया डब्ब्यात जमा करून महानगरपालिकेस देणे.\nसेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव व हुद्दा\nआवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल\nसेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा\n1 उघडी गटारे तुंबून व भरून वाहणेबाबत सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक एक दिवस मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n2 रस्ते सफाई / कचरा वाहतुक सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक सोमवार ते शनिवार वेळ सकाळी 7.00 ते 3.00 मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n3 कचरा कुंडीतील कचरा, रॅबिट /माल हलविणे सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n4 गटारातील साचवलेला गाळ काढणे संबंधित स्वच्छता निरिक्षक तक्रार आल्यास 24 तासाचे आत साप्ताहीक कार्यक्रम राबविण्यात येतो. मा. उप-आयु���्त (आरोग्य)\n5 रस्त्यावरील कचरा /माती उचलणेसाठी संबंधित मालकांना नोटीस देणे संबंधित स्वच्छता निरिक्षक 48 तसाचे आत मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n6 संबंधित मालकाने रॅबिट/ माती महानगरपालिकेच्या सफाई कामगारामार्फत उचलणे संबंधित स्वच्छता निरिक्षक नोटीस, मुदतीनंतर 9 दिवसाचे आत संबंधित रक्कम मालकाकडून वसूल करण्यात येईल. मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n7 मृत जनावरांची विल्हेवाट लावणे संबंधित स्वच्छता निरिक्षक 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n8 सार्व. शौचालये व खाजगी इमारतीचे सेप्टीक टँक सफाई करणे लिपिक, मुख्य कार्यालय, आरोग्य विभाग फी भरल्यानंतर 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n9 किटक नाशके/ औषध फवारणी मुकादम/ स्वच्छता निरिक्षक आठवडयातून एक दिवस मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n10 गटारामधील गाळ काढणे स्वच्छता निरिक्षक आठवडयातू एकदा मा. उप-आयुक्त (आरोग्य)\n11 संबंधित मालकाने राडारोडा न उचलेस मनपाने उचलणे मुकादम/ स्वच्छता निरिक्षक नोटीस मुदती नंतर सुमारे सात दिवसाचे आत संबंधित मालकाकडून दंड रक्कम वसूल करणे मा. उप-आयुक्त (आरोग्य)\nपर्यावरण अहवाल 2018 - 2019\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/mumbai-mns-has-lodged-a-complaint-with-the-police-against-energy-minister-nitin-raut-and-best-ceo/", "date_download": "2021-05-10T04:58:08Z", "digest": "sha1:OMWHYTFFWGQEOULARAV4AOBV5DQMA5WO", "length": 11567, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक; ऊर्जामंत्री नितीन राऊतांविरोधात दिली पोलिसात तक्रार - Hello Maharashtra", "raw_content": "\nवीज बिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक; ऊर्जामंत्री नितीन राऊतांविरोधात दिली पोलिसात तक्रार\nवीज बिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक; ऊर्जामंत्री नितीन राऊतांविरोधात दिली पोलिसात तक्रार\n वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढीव वीज बिलात नागरिकांना सवलत देण्यात येईल असे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न केल्याबाबत राज���याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात केली आहे. मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी निवेदन सादर केले.\nकोरोना लॉकडाऊन काळात महावितरणकडून वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधि पाठविण्यात आले नाहीत. या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अधिकचे बिल बेस्ट कडून पाठविण्यात आले होते. लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद असताना वाढीव वीज बिल पाहून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच ग्राहकांमध्ये संतापाची लाटही पसरली होती. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोशयारी यांची भेट घेत वीज बिलाबाबत चर्चा केली होती.\nहे पण वाचा -\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा…\nसरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’…\nसध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण…\nत्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वाढीव बिललंबाबत तक्रारी मांडल्या होत्या तसेच बैठकी देखील घेण्यात आल्या या बैठकीत वीज बिलात कपात करून नगरिकांची दिवाळी गोड करू असे आश्वासन देण्यात आले होते असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. सातत्याने याचा पाठपुरावा करूनही दिवाळी नंतर ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. वीज बिलात सवलत न देता मीटर रीडिंग नुसार बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे आर्थिक फसवणूकच करण्यात आली. या कारणामुळेच तक्रार दाखल केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.\nखासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा\nअसे येडे कितीही बरळले तरी आम्हाला फरक पडत नाही ; संजय राऊतांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना झापले\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा हल्लाबोल\nसरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्र्या��नी केली…\nसध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून…; विरार…\nरेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंची पत्र लिहून मोदींना…\nजे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत; रुपाली ठोंबरे यांची संतप्त प्रतिक्रिया\nमहाविकास आघाडीच्या नेत्यांनीही रेमडेसिव्हीरचा साठा करुन ठेवलाय : मनसेचा आरोप\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा…\nसरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’…\nसध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण…\nरेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/kegel-exercise-2/", "date_download": "2021-05-10T05:41:57Z", "digest": "sha1:6N3JYFTMBRJDFRKOFIYRN6ZAPU2HN4SU", "length": 7733, "nlines": 156, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "kegel exercise – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nKegel exercise हा पुरुषांसाठी sex करताना वेळ वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल का \nम्हणजेच शीघ्रपतन न होणेसाठी \nकेगेल व्यायाम हा महिलांसाठी उपयुक्त आहे. लिंक पहा https://letstalksexuality.com/kegel-exercise/\nपुरुषांसाठी ही फायदेशीर नाही ठरणार, पुरुषांसाठी शीघ्रपतनासाठी स्टार्ट स्टॉप स्टार्ट पद्धत वापरुन पहा. लिंक सोबत दिली आहे. https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपर��हार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/india-could-execute-a-commando-operation-to-take-over-pok-says-ex-ias-avinash-dharmadhikari-update-mhak-443115.html", "date_download": "2021-05-10T05:57:53Z", "digest": "sha1:BZ753S6DAB7XR5XKOAOJW65R6MWDS5OZ", "length": 19386, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘कमांडो ऑपरेशन’करून POK ताब्यात घ्या, हीच योग्य वेळ आहे’ | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सो���्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\n‘कमांडो ऑपरेशन’करून POK ताब्यात घ्या, हीच योग्य वेळ आहे’\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\nमाझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा ख���ळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन: विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\n‘कमांडो ऑपरेशन’करून POK ताब्यात घ्या, हीच योग्य वेळ आहे’\nमुंबई 23 मार्च : सर्व जग आणि भारत करोना व्हायरसविरुद्ध लढत असताना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी एक सल्ला दिलीय. सध्या पाकिस्तान अस्थिर आहे. घाबरलेला आहे. पाकिस्ताने बेकायदेशीरपणे काश्मीरचा जो प्रदेश ताब्यात घेतलाय तो प्रदेश ताब्यात घेण्याची हीच योग्य वेळ आहे असं त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोष्ट वर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. कोरोना व्हायरसशी सरकार आणि आपण सगळे लढतो आहोत. त्या विरुद्धची लढाई आपण जिंकू सुद्धा. मात्र चीन आणि पाकिस्तानची मैत्री ही कोरोनाइतकीच धोक्याची आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.\nदरम्यान, जमावबंदीनंतरही राज्यातील रस्त्यांवर गर्दी सुरू होती. यामुळे राज्य सरकारने कठोर निर्णय घेत संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे अनावश्यपणे कोणालाही आता रस्त्यावर फिरता येणार नाही.\n'राज्यात नाईलाज म्हणून संचारबंदी लागू करत आहोत. महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचा निर्णय काल घेतला. आता जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक बंद करण्यात येत आहे,' अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nया पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांखेरीज कुठलीच वाहने रस्त्यावर येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.\n‘कोरोना’विरुद्ध गावकरी सरसावले, या गावात नव्या व्यक्तिंना No Entry\nएकीकडे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे, कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना राज्य सरकारने क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं आहे. कम्युनिटीमध्ये कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी परदेशातून भारतात आलेल्यांना ��ुढील किमान 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nलोक विचारतात, घरी बसून तुम्ही काय करता शरद पवारांनी दिलं उत्तर\nअनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पुण्यात (Pune) परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं होतं. शिवाय त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे.\nत्यातील काहीजण अचानक बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांनी यांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/web-series-on-the-life-of-prime-minister-narendra-modi/", "date_download": "2021-05-10T05:25:16Z", "digest": "sha1:5PA7ICEVHJIBAR5RAUMWTUJTXAQZQHWS", "length": 8095, "nlines": 84, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पंतप्रधान 'मोदीं'वर वेबसीरिज", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्याचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाबरोबरच मोदींवर एक वेब सिरीज देखील येत आहे. ‘मोदी’ असे या वेबसीरिज चे नाव असून ही वेब सीरिज दहा भागांची असणार आहे.\nनरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर अनेक पुस्तकं लिहली गेली आहेत.\n��्यांच्यावर अनेक डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्महृी बनवण्यात आला आहे.\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nचित्रपटाबरोबरच आता नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर वेब सीरीज येत आहे.\nया सीरिजमध्ये अभिनेते महेश ठाकूर पंतप्रधान मोदींची भूमिका साकारली आहे.\nउमेश शुक्ला यांनी वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.\nया वेब सीरीजमध्ये मोदींचे बालपण आणि युवा जीवन पाहायला मिळणार आहे.\nसीरिजमध्ये मोदींचा सामान्य व्यक्ती ते राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे.\nनरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतानाच्या दृश्यावर ही सीरीज संपेल.\nगुजरात, उत्तराखंड, दिल्ली अशा ठिकाणी या वेब सीरिजचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.\n‘मोदी’ असे या सीरिज चे नाव असून ही वेब सीरिज दहा भागांची असणार आहे.\nयेत्या एप्रिल महिन्यात ही वेब सीरिज प्रदर्शित होणार असल्याची घोषणा इरॉस नॉऊनं केली आहे.\nPrevious फॅन्सना सांगा, ‘अपना टाइम आ गया’, मोदींनी ‘या’ सेलिब्रिटींना केलं आवाहन\n निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबई��ील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/rpi-conducts-chowk-sabha-7918", "date_download": "2021-05-10T05:35:54Z", "digest": "sha1:3JJGJRKQQ5FTN5HJ6KVWSZ2LXI44ZHOG", "length": 6618, "nlines": 140, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पालिका निवडणुकीसाठी आठवलेंची चौकसभा | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपालिका निवडणुकीसाठी आठवलेंची चौकसभा\nपालिका निवडणुकीसाठी आठवलेंची चौकसभा\nBy सतीश केंगार | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nभायखळा - मुंबई पालिका निवडणुकीत आपली कोरी पाटी पुसण्यासाठी आता रिपाइं देखील सज्ज झाली आहे. लव्हलेन येथील प्रभाग क्र. 210 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बुधवारी चौकसभा घेण्यात आली. या सभेला आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि भाजपा प्रवक्ते मधू चव्हाण उपस्थित होते. प्रभाग क्र. 210 च्या आरपीआयच्या उमेदवार शुभांगी शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली.\n पतीच्या संशयावरुन पत्नीची ट्रेन खाली आत्महत्या\nआठवड्याभरात 'इतक्या' पोलीसांना कोरोनाची लागण\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार\nराज्यात रविवारी ६० हजार रुग्ण बरे\nआयपीएलला स्थगिती, उशीरा सुचलेलं शहाणपण\nमोठा दिलासा, राज्यात शनिवारी तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले...\nमराठा समाजाला भडकवणारी वक्तव्य करू नका- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nमराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत 'विशेष कार्य अधिकारी' नेमणार\nपंतप्रधानांना हात जोडण्याऐवजी मराठा बांधवांना जोडा, चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला\n३७० कलमप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी हिंमत दाखवा - मुख्यमंत्री\nमराठा आरक्षणाचं श्रेय भाजपला मिळू नये म्हणून आरक्षण घालवलं- देवेंद्र फडणवीस\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/banks-closed-for-13-days-in-may-know-the-real-story/", "date_download": "2021-05-10T05:47:35Z", "digest": "sha1:LIBYWFJS66VOKFKJRXO45MLPLOG5SE6E", "length": 10327, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मे महिन्यात बँका १३ दिवस बंद ? जाणुन घ्या ��री गोष्ट - Hello Maharashtra", "raw_content": "\nमे महिन्यात बँका १३ दिवस बंद जाणुन घ्या खरी गोष्ट\nमे महिन्यात बँका १३ दिवस बंद जाणुन घ्या खरी गोष्ट\n देशात कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे लॉकडाउन सुरु आहे,ज्यामुळे बरेच लोक खोट्या बातम्या आणि अफवा पसरत आहेत.आताही अलीकडे अशी बातमी आलेली आहे की येत्या मे महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद असतील आम्ही तुम्हाला सांगतो की असे काहीही होणार नाही.माध्यमांमध्ये अशी बातमी समोर आली आहे की,बँका या १३ दिवसांसाठी बंद राहतील,तर तपासणीनंतर ही बातमी चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे.येत्या महिन्यात कोणत्याही दिवसांसाठी कोणत्याही सार्वजनिक आणि खासगी बँका या बंद राहणार नाहीत.या संपूर्ण बातमीचे सत्य जाणून घ्या: –\nअफवाः येत्या ७ मे रोजी बौद्ध पूर्णिमा,रवींद्रनाथ टागोर जयंती ८ मे, शब-ए-कादर २१ मे, जमात-उल-विदा २२ मे रोजी आणि २३ मे रोजी ईद अल-फ्रित्रसारख्या उत्सवांमुळे काही शहरांमध्ये तसेच राज्यात १३ दिवस बँका बंद राहतील.या अहवालानुसार १ मे रोजी कामगार दिन, चार रविवार आणि २ नॉन-वर्किंग शनिवारी असे मिळून या महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहतील.\nहे पण वाचा -\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत,…\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही,…\nइंपोर्ट-एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापार्‍यांना मोठा दिलासा \nतपास: देशातील दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या वर्षाच्या कॅलेंडरनुसार – हे अहवाल खोटे असल्याचे दिसून आले आहे. कॅलेंडरनुसार या महिन्यात बँकिंग क्षेत्रात ऑफ-डे ची संख्या कमी आहे.\nकोरोना विषाणूमुळे देशातील सर्व भागात लॉकडाउन दरम्यान बँका मर्यादित तासच कार्यरत आहेत.सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान बर्‍याच भागातील शाखा ग्राहकांसाठी खुल्या आहेत. तथापि, आवश्यक सेवा आणि कामकाजाच्या अंतर्गत देशातील सर्व भागात एटीएम मशीन्स चोवीस तास सुरु राहणार आहेत.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.\nब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पब जूनपासून उघडणार, दारू पिण्याचा कोटा मात्र ठरविला जाणार\n प्लाझ्मा थेरेपीने उपचार केलेल्या ‘त्या’ पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत, कशी घ्यावी त�� जाणून घ्या\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही, नियमांमध्ये काय बदल होते ते…\nइंपोर्ट-एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापार्‍यांना मोठा दिलासा आता 30 जूनपर्यंत Bond शिवाय…\nStock Market : कोरोनाचा परिणाम पुढील आठवड्यातील बाजारावर दिसून येईल, कोणत्या…\nकोरोना विरुद्धच्या लढाईत रेल्वेचा सहभाग, सात राज्यांमधील 17 स्थानकांवर तैनात केले…\nNHAI ने दिला दिलासा, ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सकडून टोल फी घेतली जाणार नाही\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा…\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत,…\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही,…\nइंपोर्ट-एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापार्‍यांना मोठा दिलासा \nStock Market : कोरोनाचा परिणाम पुढील आठवड्यातील बाजारावर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhankamathi.blogspot.com/2013/", "date_download": "2021-05-10T04:59:06Z", "digest": "sha1:DUEQMGG6ZYQYHVW3FUTTBO33F34DECJQ", "length": 10510, "nlines": 93, "source_domain": "lekhankamathi.blogspot.com", "title": "माझी लेखनकामाठी: 2013", "raw_content": "\nआपल्याकडच्या प्रत्येक दहशतवादी कारवाईमागे इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात असतो, असे म्हणण्याची पद्धत आहे. तशीच रीत पाकिस्तानातही आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे रिसर्च अँड अँनालिसिस विंग (रॉ)चा हात आहे, असे म्हटले जाते. तीन वर्षांमागे लाहोरमध्ये अहमदींवर भीषण हल्ला झाला होता. ८० लोक त्यात मारले गेले होते. तर पाकिस्तानमधील ‘द नेशन’ या इंग्रजी दैनिकात पहिल्या पानावर ती हल्ल्याची बातमी होती आणि शेवटच्या पानावर पाकिस्तानात ३५ हजार रॉ एजंट कार्यरत अशा ठळक मथळ्याची सविस्तर बातमी होती. रॉच्या बाबतीत तिथे हे असे नेहमीच म्हटले जाते. कारण ते सोयीचे असते. कदाचित ते खरेही असेल, पण त्याबद्दल कोण खात्रीपूर्वक सांगणार\nनाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आ��ि परखड मनुष्य अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला फक्त एक जोड असते. हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविता-बिविता म्हणू लागतात, तेव्हा भलतेच उबदार वाटतात. धनगरी घोंगडीसारखे. या प्रतिमांमुळं होतं असं, की नाना आपले वाटता वाटता, त्यांचा दरारा वाटू लागतो. प्रत्यक्ष बाळासाहेबांना चार शब्द सुनावण्याची ऐपत असलेला हा मनुष्य. त्यांच्या फटकळ वाणीचा दरारा वाटणारच.\nनानांच्या अंधेरीच्या घरी जाताना त्यामुळे थोडी धाकधूकच होती, की त्यांचा मूड असला तर बरं. रस्त्यात चार ठिकाणी पत्ता विचारत पोचलो, तेव्हा संध्याकाळ झाली होती. इमारतीच्या खालून संपादकांनी त्यांना मोबाईल लावला. त्यांनी खिडकीतून खाली डोकावलं आणि खणखणीत साद दिली – गिरीश...\n अंधेरीच्या उच्चभ्रू सोसायटीत अशी वरून जोरात हाक मारणं हे टिपिकलच\nरॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nवृत्तकथा - सर, यह गेम है…\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आण�� लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nनेताजींच्या पुस्तकाचा वाद - निवेदन - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या गुढाबद्दले माझे आकर्षण जुनेच. किमान १५ वर्षे त्याबद्दल मिळेल ते मी वाचत आहे. अनुज धर यांचे लेख आणि पुस्...\nमिशेल नावाचा ‘चॉपर’ - गेल्या मार्चमधील ही बातमी. गोव्याच्या किनारपट्टीपासून आत समुद्रात एका छोट्याशा बोटीवर अडकलेल्या एक महिलेची तटरक्षक दलाच्या बोटींनी सुटका केली. ती होती संय...\nशिमगा : इतिहासाच्या पानांतून... - रंगोत्सव, १८५५एका संवत्सराचा अंत आणि दुस-याचा आरंभ समारंभपूर्वक साजरा करण्याचा सण म्हणजे होळी. हाच शिमग्याचा सण. सीमग या शब्दापासून सीमगा आणि त्यापासून शि...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B2/", "date_download": "2021-05-10T05:46:35Z", "digest": "sha1:YD26JH7ERB63L2LHK2W45MAYCSFLNFFJ", "length": 11962, "nlines": 122, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "सलमाननं चित्रपटातून हटवलं आतिफ असलमचं गाणं | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nसलमाननं चित्रपटातून हटवलं आतिफ असलमचं गाणं\nसलमाननं चित्रपटातून हटवलं आतिफ असलमचं गाणं\nमुंबई : रायगड माझा ऑनलाईन\nपुलवामा हल्ल्याचा बॉलिवूडकर वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ अभिनेता सलमान खान याने आपल्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटातून पाकिस्तानी गायक आतिफ असलमचे गाणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे.\nपुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय अनेक भारतीय निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतला. त्यामुळे, सलमाननेदेखील आतिफनं गायलेलं गाणं चित्रपटातून हटवण्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,’सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटात आतिफ असलमनं एक गाणं गायलं होतं. परंतु, सलमाननं हे गाणं हटवण्याच्या सूचना प्रोडक्शन हाऊसला दिल्या आहेत. आता हे गाणं पुन्हा एकदा नव्यानं रेकॉर्ड केलं जाणार आहे.’\n‘नोटबुक’ चित्रपटातून मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन आणि जहीर इकबाल यांना सलमान लाँच करत आहे.\nPosted in क्राईम, जागतिक, टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, मन���रंजन, महामुंबई, महाराष्ट्र\nनगरसेवक श्रीपाद छिंदमला शिवजयंतीदिनी शहरबंदी\nपाकिस्तानच्या उलट्या बोंबा, पुराव्याशिवाय आरोप केलाच कसा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70925024406/view", "date_download": "2021-05-10T04:20:00Z", "digest": "sha1:QAXDYA6TK7BDV3ENQJ4GZ53LICSAR3IU", "length": 13753, "nlines": 119, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नांदी श्राद्ध - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|\nकुल, ग्राम, स्थानदेवता पूजन, वास्तुपूजन\nवास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.\nनांदी श्राद्ध विचारकोणत्याही शांतीकार्यात किंवा संस्कार कार्यात नांदीश्राद्ध करणे आवश्यक आहे. हे श्राद्ध नेहमीच्या वर्ष श्राद्धाप्रमाणे नसून हे शुभ श्राद्ध मानले गेलेले आहे. या श्राद्धाद्वारे आपल्या दिवंगत आई वडील व आजी आजोबांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते व आशीर्वाद घेतले जातात. त्यामुळे यजमानाचे आई वडील व आजी आजोबा हयात असतील तर त्यांचे नांदीश्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. परंतु यापैकी जे कोणी हयात नसतील त्यांचे नांदी श्राद्ध करणे आवश्यक आहे. नांदी श्राद्धामध्ये त्यांचेच पार्वण म्हणावेत.\nनांदी श्राद्धासाठी फक्त यजमानानेच बसावे. हातातील दर्भाचे पवित्र काढून ठेवावे. हातात दूर्वांचे पवित्र घालावयास द्यावे. दोन ताम्हणे किंवा पात्रे घ्यावीत. पहिल्या मंत्रानंतर पहिल्या हातावरून पाणी सोडावे. पुढील मंत्रांसा���ी दुसर्‍या पात्रात पाणी सोडावे.\nमंत्र १ (पहिले पात्र) सत्य वसुसंज्ञका विश्वेदेवाः नांदीमुखाः इदं वः पाद्यं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र २ (आई) (दुसरे पात्र ) मातृपितामही प्रपितामह्यः नांदीमुख्यः इदं वः पाद्यं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र ३ (वडील ) पितृपितामह प्रपितामहाः नांदीमुखाः इदं वः पाद्यं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र ४ (सपत्‍नीक मातामह) मातामह मातुः पितामह मातुः प्रपितामहाः पत्‍नीसहिताः नांदीमुखाः इदं वः पाद्यं नमः नम इयं च वृद्धिः \nया नंतर प्रत्येक मंत्रासाठी हातात गंध-अक्षता घेऊन वरील प्रमाणे त्या त्या पात्रात हातावर पाणी घेऊन सोडावे.\nमंत्र १ - (पहिले पात्र) सत्य वसुसंज्ञका विश्वेदेवाः नांदीमुखाः इदं वः आसन गंधादि उपचार कल्पनं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र २ (दुसरे पात्र ) मातृपितामही प्रपितामह्यः नांदीमुख्यः इदं वः आसन गंधादि उपचार कल्पनं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र ३ पितृपितामह प्रपितामहाः नांदीमुखाः इदं वः आसन गंधादि उपचार कल्पनं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र ४ मातामह मातुः पितामह मातुः प्रपितामहाः पत्‍नीसहिताः नांदीमुखाः इदं वः आसन गंधादि उपचार कल्पनं नमः नम इयं च वृद्धिः \nपुढील प्रत्येक प्रयोगानंतर दोन नाणी हातावर पाणी घेऊन पात्रात सोडावीत.\nमंत्र १ - (पहिले पात्र) गौर्यादि षोडश मातरः ब्राम्ह्यादि सप्त मतरश्च गणपतिं दुर्गां क्षेत्रपालं वास्तोष्पतिं च इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त\nअमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र २ - सत्य वसुसंज्ञका विश्वेदेवाः नांदीमुखाः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र ३ - (दुसरे पात्र) मातृपितामही प्रपितामह्यः नांदीमुख्यः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र ४ - पितृपितामह प्रपितामहाः नांदीमुखाः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः नम इयं च वृद्धिः \nमंत्र ५ - मातामह पातुः पितामह पातुः प्रपितामहः पत्‍नीसहिताः नांदीमुखाः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः \nनम इयं च वृद्धिः \nस्त्रुवाक्षमाला करक पुस्तकाढ्यं चतुर्भुजम् प्रजापतिं हंसयान मेकवक्त्रं नमामि तं प्रजापतिं हंसयान मेकवक्त्रं नमामि तं कृतस्य नांदीश्राद्धस्य प्रतिष्ठा फल सिद्ध्यर्थं\nद्राक्षामलकनिष्क्रयिणीं दक्षिणां दातुमहमुत्सृजे न मम \nदोन नाणी हातावर पाणी घेऊन पात्रात सोडावीत.\nमातापिता महीचैव तथैव प्रपितामही पिता पितामहश्चैव तथैव प्रपितामहः पिता पितामहश्चैव तथैव प्रपितामहः मातामहस्तत्पिता च प्रमाता महकादयः मातामहस्तत्पिता च प्रमाता महकादयः एते भवंतु सुप्रीताः प्रयच्छंतु च मंगलम् \nहातात एक नाणे घेऊन पात्रास वाजवून पाण्यासह पात्रात सोडावे.\nअनेन नांदी श्राद्धेन नांदीमुख देवताः प्रीयंताम् वृद्धिः \nहातावरून पात्रातील सर्व पाणी दूर्वांसह ताम्हनात सोडून द्यावे. दुसरे चांगले पाणी पात्रात घ्यावे, आचमन करावे व\nडोळ्यांना तसेच पायाच्या दोन्ही अंगठ्यांना पाणी लावावे. दर्भाचे पवित्र हातात पुन्हा घालावे.\nयानंतर आचार्य वरण करावे.\nआचार्य वरणानंतर स्थापित देवतांचे विसर्जन करावे.\nयांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवात् इष्ट कामं प्रसिद्‌ध्यर्थं पुनरागमनायच इष्ट कामं प्रसिद्‌ध्यर्थं पुनरागमनायच \nअसे म्हणून गणपति, वरुण व मातृकांचे अक्षता टाकून विसर्जन करावे. यानंतर यजमान पतिपत्‍नीस घरचा आहेर करण्यास सांगावे.\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nधवल—यावनाल m. m.wh°यावनाल, [L.]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/animal-service-on-dark-desolate-streets-at-night-56300/", "date_download": "2021-05-10T03:49:47Z", "digest": "sha1:PNS7AEVEWZUSS667DRDGTKX2DO72W2FV", "length": 13877, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "रात्रीच्या अंधारी, निर्मनुष्य रस्त्यावर प्राण्यांची सेवा", "raw_content": "\nHomeलातूररात्रीच्या अंधारी, निर्मनुष्य रस्त्यावर प्राण्यांची सेवा\nरात्रीच्या अंधारी, निर्मनुष्य रस्त्यावर प्राण्यांची सेवा\nलातूर (एजाज शेख ) :कोरोना महामारीत निघून चाललीत माणसं अगदी कुणाचाच निरोप न घेता… कष्टाने उभं केलेलं आयुष्य, गोडीने जपलेला संसार, चिमुकल्यांचे हसणे, जोडीदाराचें रागावणे, थोरा मोठ्यांचे आशिर्वाद, कधी कारण होते म्हणून तर कधी विनाकारणच घातलेला वाद… असूया, द्वेष, तिरस्कार, पैसा, मोह… सगळं सगळं मागे टाकून निघून चाललीत माणसं, असे कोणीतरी म्हटले. नेमकं अशाच परिस्थितीत रस्त्यावर भटकणा-या मोकाट कुत्र्यांचा कोण विचार करणार परंतु, एक ज्येष्ठ महिला रात्रीच्या अंधारात, निर्मनुष्य रस्त्यांवर मुक्या प्राण्यांना प्रेमाने एकत्र बोलावून स्वत:च्या हाताने घास भरवत असल्याचे लातूर शहराच्या मेन रोडवर पाहिल्यानंतर माणुसकी अजून जीवंत आहे… याचा प्रत्येय आल्या शिवाय राहात नाही.\nलातूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनही धास्तावले आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार लातूर जिल्ह्यात कडक निर्बंध जारी केले आहेत. रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचार बंदी तर सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलस्, खानावळींतून केवळ पार्सल सुविधेला परवानगी दिली आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यास बंदी आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळीच्या खरखट्यावर जगणारी भटकी कुत्री उपासमारीने व्याकुळ झाली आहेत. जीथे माणसंच्या पोटापाण्याची चिंता असताना या मुक्या प्राण्यांच्या पोटापाण्याची काय व्यवस्था अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांसमोरे उपासमारीने मरण्याशिवाय पर्याय नाहीच.\nपरंतू, एक ज्येष्ठ महिला दररोज रात्री ११ वाजता शहरातील मेन रोडवर येते. घरुन आणलेला चपाती, भाकरींचा डबा उघडून कुत्र्यांना खाऊ घालते. त्यामुळे या कुत्र्यांनाही त्या महिलेला लळा लागलेला आहे. या महिलेस पाहताच आठ-दहा कुत्री त्या महिलेच्या अवती-भोवती गोळा होतात. ती महिला अत्यंत प्रेमाणे त्या कुत्र्यांना घास भरवते. कुत्रे पोटभर खाऊन झाल्यास रस्त्यावरच मस्तपैकी झोपून राहतात. ती महिला आपली सेवा झाल्यानंतर गुपचुप आपल्या घरी निघून जाते. पुन्हा दुस-या दिवशी तोच उपक्रम.\nया ज्येष्ठ महिलेची भटक्या कुत्र्यांविषयीची निमुट सेवा ईश्वराला साक्षी माणुनच असेल, असे वाटते. कारण ही महिला रात्रीच्या अंधारी अगदी पावलांचा सुद्धा आवाज येऊ नये, याची काळजी घेत मेन रोडवर एकटी येते. महिलेस पाहताच कुत्रे धावत, पळत महिलेच्या दिशेने येतात आणि महिला हातातील डबा उघडून त्या कुत्र्यांना प्रेमाचा घास भरवते. माणसांना मदत करण्यासाठी माणसं धावत-पळत येतात. कोणीच नसेल तर सरकार आजरी माणसाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतेच. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवरुन अनेक उपाययोजना केल्य��� गेल्या आहेत, केल्या जातही आहेत. त्यातून माणवाला दिलासा मिळतही आहे. कोरोनाबाधितांची जितकी संख्या वाढत आहे तितक्याच प्रमाणात उपचाराने बरे होणा-यांची संख्या आहे. परंतू, मुक्या प्राण्यांचा विषय तसा दुर्लक्षीत असतो. अशा वेळी ‘ती’ ज्येष्ठ महिलेकडून होणारी मुक्या प्राण्यांची सेवा खरोखरच अनमोल अशीच आहे.\nदुसरी लस घेऊनही १५ पोलिस बाधित; २५७४ पोलिसांनी घेतला पहिला डोस\nPrevious articleलातूर जिल्ह्यात २५०१ बेड शिल्लक\nNext articleराज्यात २४ तासांत आढळले ६०,२१२ रुग्ण; २८१ रुग्णांचा मृत्यू\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nनिलंगा तालुक्यात वीज पडून दोघे ठार, सात जनावरे दगावली\nकोरोनाविरुद्धच्या लढाईस सातासमुद्रापारचे बळ\nलातूर जिल्ह्यातील ६८ हजार नागरिकांनी हरवले कोरोनाला\nआरोग्यसेवा बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा\nलातूर शहरात विनामास्क फिरणा-यांवर कारवाईचा बडगा\nकिरकोळ भांडणावरून एकाचा डोक्यात काठी घालून खून\nश्री केशवराज इंटरनॅशनल सीबीएससी स्कुलच्या बेकायदाशीर बांधकामास स्थगिती\nलातूर शहरात नियम मोडणार्यांवर पोलिसांची कार्यवाही\nऑक्सिजनवरील दोन रुग्णांची कोरोनावर मात\nउद्या शहरातील दोन केंद्रावर लसीकरण\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जा���ीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-rio-olympic-news-in-marathi-5397139-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:55:11Z", "digest": "sha1:5JDFT6AJRXP75DHD4RNXMGVUYM2J7M5W", "length": 9775, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rio olympic news in marathi | अर्ध्या रिओत ऑलिम्पिक, अर्ध्यात होत आहे टोळीयुद्ध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअर्ध्या रिओत ऑलिम्पिक, अर्ध्यात होत आहे टोळीयुद्ध\nरिओ दि जानेरिओचे कोपाकाबाना किनारा जिथे व्हॉलीबॉलचे सामने होताहेत तो किनारा फारच चर्चेत आहे. पर्यटक आणि दर्शकांची गर्दी तेथे नेहमी दिसते. पण ऑलिम्पिक स्थळांपासून दूर मात्र गोळ्या चालतात. त्यांचा आवाज ऑलिम्पिकच्या उत्साही आवाजात गडबड गोंधळात ऐकूच येत नाहीये. डोंगर टेकड्यांवर वसलेली रिओची वस्ती मात्र टोळीयुद्धात भरडली जात आहे. लोक घराच्या बाहेरही निघू शकत नाहीत. मुलांनादेखील घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. ९ वर्षांच्या रिचर्ड डायसला मी जेव्हा पाहिले, तेव्हा तो खूपच घाबरलेला दिसला. अशातच तो आपल्या घराबाहेर गोळीबाराचा आवाज ऐकून जमिनीवर पडून राहिला होता. आईला पाहून तो आईला बिलगला होता. आईने त्याला घराची खिडकीदेखील उघडू नको असे सांगितले आहे. रिचर्डची आई जुसेलिया सिल्वा (वय-३५) सांगते आहे की, आम्ही तर त्या ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या त्या घोड्यांपेक्षाही वाईट स्थितीत आहोत.\nमी पाहतो आहे की, रिओत ऑलिम्पिकचे वातावरण जरूर आहे. पण सर्व स्थानिक लोक मुळीच समाधानी-आनंदी नाहीत. अर्धा रिओ ऑलिम्पिकच्या उत्साहात डुबला आहे. किनाऱ्याजवळील वस्ती असलेल्या भागात सैनिक गस्त घालत आहेत. जेणेकरून लोकांमध्ये भीती उत्पन्न होऊ नये. ऑलिम्पिकच्या या वातावरणात टेकड्यांवरील वस्त्यांमधून येणारे गोळ्यांचे आवाज वातावरण गंभीर बनवतात. वस्त्यांमध्ये राहणारी काही लोकसंख्या ऑलिम्पिकच्या आयोजनापासून दूर अंतर राखून आहे. त्यांना खेळाच्या उत्साहापेक्षा अधिक आपल्या जिवाची जास्त पर्वा आहे. गेल्या आठवड्यात अलेमाओ क्षेत्रातील वस्तीमध्ये २०० हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांनी टोळी युद्धातील युद्धखोरांवर हल्ला केला. त्यामुळे झालेल्या चकमकीत दोन टोळी सदस्य मारले गेले, तथापि उच्चस्तरीय काउंटर-नार्कोटिक्स अधिकारीदेखील गोळी लागून जख���ी झाला. अलेमाओच्या वस्तीत साधारणत: ७० हजार लोक राहतात. तिथे गेल्या आठवड्यात दोनदा गोळीबार झाला होता.\nटीव्ही वाहिन्यांचे कॅमेरे ऑलिम्पिक स्थळावर आहेत. यामुळे गोळीबारीचे फुटेज टीव्ही वाहिन्यांवर दिसत नाही. तथापि ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी रिओ ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते मारिओ आंद्रेडा याने दाव्यानिशी सांगितले होते की, रिओ या वेळी, जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर आहे, ऑलिम्पिक सुरू झाल्यानंतर अलेमाओ सारख्या क्षेत्रात टोळी युद्धाच्या डझनभर तरी घटना घडल्या आहेत. यामुळे आॅलिम्पिकच्या सुरक्षिततेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. २००९ मध्ये जेव्हा रिओने ऑलिम्पिकचे यजमानत्व मिळवले होते, तेव्हाच तेथील अधिकाऱ्यांनी टोळी युद्धातील सदस्यांच्या अलेमाओसारखी टेकडीवजा डोंगरी क्षेत्रे चिन्हीत केली होती. २०१० मध्ये सैनिकांनी तिथे चौक्यांचे जाळे विणले होते. पण हा उपाय काहीच काळ कामी आला. २०१४ मध्ये पुन्हा टोळी युद्धखोर आणि पोलिसांमध्ये चकमकी झाल्याचे मुख्य कारणच मुळी मादक पदार्थांची तस्करी हे होते व आजही आहे. रिओच्या टोळी युद्धखोरांची कोलंबियाच्या कोकेन पुरवणाऱ्यांची दीर्घ काळापासून घनिष्ठ संबंध राहिले आहेत. ते रिओच्या अलेमाओसारख्या भागात ते याचा पुरवठा करतात. या कारणामुळे तिथे टोळी युद्धखोरांच्या गटांमध्येदेखील टोळी युद्धे होत.\n- ब्राझीलमध्ये सुरक्षेवर संशोधन अभ्यास करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ आयगेरेपचे संशोधन संचालक रॉबर्ट मुग्गा म्हणतात की,- रिओ हिंसेचा तो टप्पा काळ पाहत आहे, जे अनेक देशांमध्ये सुरूच आहे. अमेरिकन हवाईदलाचे निवृत्त कॅप्टन शेरिल माईकलसन यांनी देखील सांगितले की, अशातच त्या बसमध्ये होत्या. आणि गोळ्या झाडल्याचा आवाज त्यांना आला होता.\n- स्थानिक लेखक जोस फ्रंॅकलीन सिल्व्हेराने (वय-५६) रिओच्या सुरक्षेवर द ऑलिम्पिक्स ईन अलेमाओ, ही कविता लिहिली आहे.\nसिमॉन रोमेरो (ब्राझील ब्यूरो चीफ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/congress-led-udf-releases-manifesto-for-kerala-promises-homes-to-poor/", "date_download": "2021-05-10T04:41:54Z", "digest": "sha1:N5YHPNQCP3E6ZCETQBMP7EV7GZB2LRLN", "length": 6251, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "kerala Election 2021 : गरीबांना मोफत घर, महिलांना दरमहा 2000 पेन्शन; वाचा काॅंग्रेसचा जाहीरनामा", "raw_content": "\nkerala Election 2021 : गरीबांना मोफत घर, महिलांना दरमहा 2000 पेन्शन; वाचा ���ाॅंग्रेसचा जाहीरनामा\nथिरूवनंतपुरम, दि. 20 – केरळातील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला. त्यात त्यांनी गरीबांना पाच लाख मोफत घरे, महिलांना दरमहा दोन हजार रूपयांची पेन्शन, अन्नधान्यांच्या मदतीचे आश्‍वासन दिले आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठीही यात अनेक आश्‍वासने देण्यात आली आहे.\nमहिला उमेदवारांना सरकारी नोकरीसाठीच्या प्रवेश परिक्षांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्याचेही आश्‍वासन यात देण्यात आले आहे. 40 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिन्याला दोन हजार रूपयांची मदत देण्याची ग्वाहीही यात देण्यात आली आहे.\nकॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीतर्फे एकत्रितपणे हा निवडणूक जाहीरनामा प्रसारीत करण्यात आला आहे. केरळातील डाव्या आघाडीने या आधीच आपला निवडणूक जाहीरनामा प्रसारीत केला आहे. त्यातही अनेक आश्‍वासनांची खैरात आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nआमदार निवास पुनर्रबांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच; खोटे आरोप केल्याबद्दल फडणवीसांनी माफी मागावी…\nकॉंग्रेसशिवाय देशव्यापी आघाडी होऊ शकत नाही – खासदार संजय राऊत\nविधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसची कामगिरी निराशाजनक – सोनिया गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/aai", "date_download": "2021-05-10T05:42:54Z", "digest": "sha1:IM7TASPMYEYO4Y4LUY2D4UFIO5LEB2FZ", "length": 4128, "nlines": 113, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nघाटकोपरमधील जुने मंदिर वाचवण्यासाठी स्थानिकांचे आंदोलन\nएअरपोर्ट अथॉरिटीची भरती प्रक्रिया, शिक्षणाची अट फक्त १२वी पास\nखोदलेल्या रस्त्याचं काम अपूर्ण\nविघ्नहर्ता करंडकावर ‘सिडनँहमची’ छाप\nआयएनटीत जोशी बेडेकर कॉलेज अव्वल\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्��� थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://yosot.org/registrar_message", "date_download": "2021-05-10T04:44:44Z", "digest": "sha1:VHBNOBC5MT3IYK2U6XURHRNYF6HLGK3L", "length": 5651, "nlines": 23, "source_domain": "yosot.org", "title": "YCMOU One Student One Tree | YOSOT", "raw_content": "\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nपर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे.\nझाडे जगली नाहीत तर श्वास कोठून घेणार. वनराईचे संरक्षण नाही केले तर या पृथ्वीवर फक्त वाळवंटच राहणार. आधुनिक युगात पर्यावरण फार बिघडत चालले आहे. यामुळे जगातील सर्व मानव सृष्टिच्या अस्तित्वाला फार मोठे दुर्धर संकेत निर्माण झाले आहेत. पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे व याचे भयानक परीणाम आपल्या समोर वारंवार येतच आहेत. वाढती कारखानदारी, सतत वाढते प्रदुषण यामुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण वाढत चालले व अनेक रोगांची उत्पती वाढतच आहे. वाढत्या शहरीकरणाची कुऱ्हाड पर्यावरणावर सतत कोसळत आहे. तसेच वातावरणात सतत उष्णता वाढत चालली आहे. वैज्ञानिकांच्या मते ग्लोबल वार्मिंग सारख्या संकटाला आपण आमंत्रण देत आहोत. ॠतुचक्रात बदल झाले व भर पावसाळ्यात उकाडा जाणवू लागला. माणसाने आपल्या सुखसुविधा साठी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान केले. याचे परिणाम किती भयानक असतात याची जाणीव माणसाला होत नाही, ही एक मोठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे माणसाच्या आरोग्यावर तर परीणाम होतच आहे पण पक्षी व प्राण्यांचा प्रजातीच नष्ट होवू लागल्या आहेत. हे धोक्याचे संकेत आहेत. पृथ्वीवर माणसाला आपले अस्तित्व टिकवायचे असेल व येणाऱ्या पिढ्यांना चांगले वातावरण द्यायचे असेल तर सर्व मानव जातीला पर्यावरणाचा संरक्षणासाठी एक होवून काम करण्याची गरज आहे. प्रदुषणावर आळा घातला पाहिजे तसेच आसपासचे वातावरण शुद्ध ठेवले पाहिजे. पाण्याच्या व समुद्रातील जलप्रदूषणावर आळा घातला पाहीजे. झाडे लावून ती जगवली पाहीजेत. भारत सरकारच्या पर्यावरण संरक्षण मोहिमेत मोठ्या सख्येने भाग घेवून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास प्रत्येक व्यक्तीने हातभार लावला तरच या पृथ्वीवर मनुष्य जीवन राहील नाहीतर येणाऱ्या पिढ्यांना श्वास सुद्धा घेता येणार नाही व या पृथ्वीची अवस्था मंगळ व इतर ग्रहासारखी व्हायला वेळ लागणा�� नाही.\n\"झाडे लावा, झाडे जगवा\" यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या “एक विद्यार्थी एक वृक्ष” या प्रकल्पात सहभागी व्हा.\nकुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक\n© यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://erandolmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoBasicUtilities/pagenew", "date_download": "2021-05-10T04:40:11Z", "digest": "sha1:VQOEJ2HR5OUMB3ZYZXJGALW7DRARS77R", "length": 7460, "nlines": 121, "source_domain": "erandolmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoBasicUtilities", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सोयी सुविधा / मुलभूत सोयी सुविधा स्थिती\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nपाणी चोरी कृषी पंप जप्ती मोहीम\nनथ्थू बापू उरूस प्रारंभ\nरुग्ण कल्याण समीती अशासकीय सदस्य पदी निवड\nस्वच्छता सर्वेक्षण जाहिर आवाहन\nस्वच्छता ॲप जाहिर आवाहन\nओला कचरा पासुन निर्मित खतास हरीत ब्राँड प्राप्त\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nनगरपरिषद देखभाल करीत असलेले रस्ते\nनगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची एकूण लांबी\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १०-०५-२०२१\nएकूण दर्शक : ९०९२४\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-court-case-against-most-expensive-player-4356553-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:25:45Z", "digest": "sha1:YAVZRWKPAYY67FRTC6MC2XUYI6J2WMPE", "length": 3405, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "court case against most expensive player | सर्वात महागड्या खेळाडूवर खटला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसर्वात महागड्या खेळाडूवर खटला\nन्यूयॉर्क यांकीजचे अ‍ॅलेक्स रॉड्रिग्ज आणि 13 इतर बेसबॉल खेळाडूंना उत्तेजक द्रव्य घेण्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. खेळाडूंना शक्तिवर्धक औषधे पुरवठा करणारे क्लिनिकला टाळे ठोकण्यात आले आहे. सर्व प्रकरणाचा तपास फेडरल एजन्सी करत आहे. 38 वर्षीय रॉड्रीग्जने आपल्या क्लबमधून 2007 मध्ये 27.50 कोटी डॉलरचा करार केला होता. बेसबॉल एखाद्या खेळाडूला दिली गेलेली सर्वाधिक रक्कम आहे. रॉड्रीग्जने फेब्रुवारी 2009 मध्ये स्टिरॉइड घेतल्याचे कबूल केले होते. त्याच्या 211 सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.\nत्याच्यावर घातलेल्या सामना बंदीविरोधात रॉड्रीग्जने अपील दाखल केले आहे. 211 सामन्यांवर बंदी घातल्यामुळे त्याला वेतनापोटी तीन कोटी 40 लाख डॉलरचे नुकसान सोसावे लागेल. निर्णयाला आव्हान देणारा रॉड्रिग्ज एकमेव खेळाडू आहे. निलंबित केलेल्या 13 इतर खेळाडूंनी 50 सामन्यांच्या बंदी मान्य केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/08/28/gauri-sawant-true-story/", "date_download": "2021-05-10T04:32:19Z", "digest": "sha1:UDQ6YQOEGEESM5SQL35RS6CWMOWB27FE", "length": 27386, "nlines": 116, "source_domain": "khaasre.com", "title": "विक्सच्या जाहिराती मधील तृतीयपंथी आई गौरी सावंतची सत्य घटना…. – KhaasRe.com", "raw_content": "\nविक्सच्या जाहिराती मधील तृतीयपंथी आई गौरी सावंतची सत्य घटना….\nसमाजाने तिला सांगितले कि ती स्त्री नाही ; परंतु ती एक आई बनली. त्यांनी तिला सांगितले कि तिच्याकडे अधिकार नाही तिला सांभाळायचा तसा कुठलाही कायदा तिच्या बाजुने नाही तरीही तिने त्या अनाथ मुलीचे आनंदी बालपण दिले, कारण एका मुलीची तस्करी करून तिचे बालपण तिला संपवू दयायचे नव्हते.\nमानवी गुणधर्मा नुसार गौरी सावंत एक आदर्श दमदार स्त्री आहे. तो गुणधर्म तिच्या या कॉटनच्या साडीत नाही किंवा तिच्या मोठ्या बिंदी मध्ये नाही तो गुणधर्म सर्व महिलांना स्पष्टपणे आव्हान करते तो गुणधर्म म्हणजे तिचे डोळ्यात हि नाही जेव्हा ती तुमच्याकडे बघून आनंदाने व आत्म्विशासाने बोलते.\nया ठिकाणी पोहचण्याकरिता तिला आयुष्यात कठोर निर्णय घेतले. त्या निर्णयाचे परिणामही तिला माहिती होते. एक जैविक दृष्ट्या माणूस परंतु तिच्या मध्ये असलेली स्त्रीची भावना लपून ठेवणे हे तिला पटत नव्हते. गणेश म्हणून ती जन्माला आली. स्वतःची ओळख तिने स्वतंत्र निर्माण केली. तिने ठरविली जो प्रसंग तिच्यावर आला तो कोणावरही येऊ नये. म्हणून ती सर्व सुखसोयी पासून दूर गेली आणि या विरोधी प्रवाहात तिने धैर्य दाखवत स्वतःचा रस्ता निवडला.\nविक्स कंपनीच्या जाहिरातीने तिला एक नवीन ओळख दिली. पारिवारिक सुख हे जात धर्म व लिंग याला कुठलीही बंधने येत नाही हे त्या जाहिराती मध्ये दाखविले. जवळपास १ करोड ३० लाख लोकांनी तिची हि कहानी बघितली आणि अजूनही बघत आहेत,\nएक नारी सबपे भारी\nजेव्हा मी गौरीला तिच्या बालपणातील सर्वात प्रभावी प्रेरणा देणाऱ्या प्रसंगाबाबत विचारतो, तेव्हा ती लगेच मला ताकीत देते की तिचे बालपण एक आनंददायी नव्हते, जिथे एका आईने तिची नेहमी चिंता केली आणि एका बापाने तिच्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टीची स्वप्न पहिले. एक गोंधळलेले बालपण तिच्या समोर होते म्हणून तिला प्रेरणा किंवा आनंद देणारे प्रसंग कमीच आले होते.\nपुण्यातील भवानीपेठेमध्ये जन्मलेल्या गणेश सावंत, सरकारी शाळेत असताना, सामान्यत: त्यापेक्षा अधिक वेगळ्या वातावरणात तो वाढला. तिच्या आईला १० वर्षाच्या फरकाने झालेला गणेश तिच्या आईला गौरी नको होती, तरीही तिचे वडील दुसर्या मुलाला जन्म घेण्यासाठी तयार होते. “तीला मला या जगात येऊ द्यायची इच्छा नव्हती आणि सातव्या महिन्यामध्ये गर्भपात करण्याचा प्रयत्नही तिने केला. पण डॉक्टरांनी तिला सांगितले की ही बाळाची वाढ पूर्णपणे झालेली आहे. आणि बाळ एवढे मजबूत आहे की ती एखाद्या भिंतीवर मारली गेली तरी त्याला काही होणार नाही. अशा हो नाही परिस्थिती मध्ये मी जन्मलो, म्हणून मीही तितकीच गोंधळलेली कि स्वतः���े लिंग ओळखु शकले नाही ” अशी ती सांगते..\nलहानपणी गौरीला काही वेगळं वाटत नव्हतं कारण ती दुसऱ्या माणसासारखीच होती. पण जसजसी ती मोठी झाली आणि लोक तिला एक माणसा सारखा कठोर बनविण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करीत असतं, तेव्हा तिच्या स्त्रीचा स्वभाव तिला जाणवत असे, तेव्हापासून ती इतरांसारखी नव्हती हे समजून घेण्यास सुरुवात तिने केली.\n“मी हिजडा किंवा मुलीसारखा वाटत नव्हती, पण मला माहित होते की माझ्यात काहीतरी असामान्य गुण होते. मी नेहमीच मुलींशी मैत्री करत आणि मुलांबरोबर खेळत नसे. मला मुलीबरोबर घरघर खेळवणे आवडत होते , झाडांची पाने काढून आणि बाटलीच्या झाकणाने ते अंगठ्याने दाबून त्याच्या पोळ्या बनविणे आणि शेंगदाणे गोळा करुन त्यांना कुकरमध्ये उकळवून देणे. यात खूप आनंद भेट होता मी घरी याबद्दल शिव्या खात घरचे चिडायचे सुध्दा पण मी कधीच बदलली नाही, ” अशी ती सांगते.\nआणखी एक आठवण ती सांगते, १० वर्षाची असताना एका लग्नाच्या वेळी आजीने तिला विचारले ” की मी मोठी झाल्यावर काय होणार तर मी सांगितले ,’मला आई व्हायचे आहे” मी लहान आहे म्हणून सर्वांनी दुर्लक्ष केले आणि ‘ प्रत्येकाने मला सांगितले, तू आई होऊ शकत नाही. वडील होऊ शकते, आणि मोठे झाल्यावर तिने पोलीस अधिकारी व्हायला पाहिजे”\nगौरी पाच वर्षांची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला, आणि तिच्या पाठीमागे कोणीहि आई म्हणून आधार द्यायला नव्हते, तसेच तिच्या वडिलांनी तिचा बाप म्हणून कोणतेही कर्तव्ये पुढे पार पाडले नाही. “मला शाळेतून उशीर झाला किंवा मी गृहपाठ करत नसत या सर्व गोष्टीविषयी काळजी करण्यासारखं कोणीच नव्हतं. कारण माझे वडील, एक पोलीस अधिकारी जे खूप मर्दानि व्यवसायात होते, मी त्यांच्या करिता शरमेची गोष्ट होते आणि मला खात्री होती की मी कधीतरी कौटुंबिक नावही खराब करेल. तेव्हापासून त्यांनी माझ्या पासून अंतर ठेवले, आणि माझ्यावर प्रेम कधीच केले नाही.”\nतिचे वडीलांची बदली झाली आणि ते मुंबईला आले. तिच्या नवीन शाळेचे मुख्याध्यापक एकदा तिच्या वडिलांना बोलावून म्हणतात की, गौरीने मुली सारखी वागते तक्रार नाही पण तुम्हाला माहिती असाव म्हणून. त्याने ते मनावर घेतले आणि तिच्याकडे पाहणे सुध्दा थांबविले आणि अखेरीस तिच्याशी पूर्णपणे बोलणे बंद केले.\n“जेव्हा ते घरी येतील, तेव्हा मी लगेचच बेडरूमकडे धावून जात. ते माझा चेहरा पाहत नसे. तो त्याच्या दोष नव्हता माझे वर्तन इतके मुलीचे होते की प्रत्येकजण माझी मजा घेत, मला नावं ठेवत. कामावर बंदुकीच्या गोळ्या मारणारा माणूस आणि त्याचा मुलगा असा याची त्यांना लाज वाटत असावी.\nते नेहमीच असं नव्हते. जेव्हा मी लहान होते, तेव्हा प्रत्येक वडिलांप्रमाणे, ते मला बाईकच्या सवारीवर घेऊन जाई आणि मलाही तितकेच इतराप्रमाणे प्रेम करायचे. परंतु माझ्या कुटुबांत जेव्हा माझ्या लैंगिकता, लिंग इत्यादी बद्दल गोष्टी झाल्या तेव्हा सगळ बदलल. एकदा, माझ्या वडिलांनी मला सांगितलं, ‘तू रस्त्यावर टाळ्या मारत फिरणार’ त्या वेळी मला खूप त्रास झाला , जेव्हा मी त्याला काही कामासाठी बोलायचे किंवा फोनवर ‘हॅलो’ म्हणायचे, तेव्हा ते मला म्हणत ‘काय हिजड्या सारखा बोलतो’ तर नंतर मी त्यांचा फोन आल्यास उचलणे बंद केले.\nतिने तिचा मार्ग निवडला ती सांगते माझ्या मधील स्त्री कधीच मेली नाही जेवढा दाबायचा प्रयत्न केला तेवढाच ती स्प्रिंग प्रमाणे उसळून बाहेर आली.\nखिशात ६० रुपये घेऊन ती बाहेर पडली\nएक दिवस, ती १७ वर्षाची असताना झोपेतून उठली व ठरविले कि घर सोडायचे. आणि भिंतीवर पत्र लिहून चालली गेली मला लोक सांगतात कि तिचे वडील तीन दिवस ती भिंत बघत बसून होते.\nगौरी तिचे घर, तिचे कुटुंब आणि तिचे शहर सोडून गेली. “माझ्याजवळ 60 रुपये होते आणि मला ठाऊक होतं की चिंचवाडहून पुण्याहून जाने आणि मुंबईतल्या दादरला जाणारी गाडी. मी मंगळवारी सिद्धिविनायकांकडे गेले , आणि दोन लाडू जेवन्यासाठी प्रसाद म्हणून घेतले होते आणि संध्याकाळी मला दादर स्टेशनवर रगडा पेटीस खाल्ला. मी ते खाऊ शकत नव्हते, आणि पाणी देणारा मुलगा पाण्यात बोट बुडवून पाणी देत होता आणि नळावर पूर्ण भात अडकून होता.”\nतिचा एक मित्र होता, जो समलिंगी होता व त्याने लिंग बदलविले होते नंतर तो सेक्स वर्कर झाला, जो तिला तिला तीन चार दिवस ठेवण्याकरिता तयार झाला. तिने मला जेवन दिले आणि माझी काळजी घेतली, आणि नंतर, मला हमसफर ट्रस्ट (भारतातील सर्वात जुनी एलजीबीटीक्यू संघटनांपैकी एक) मध्ये ओळख करून दिली. गौरी म्हणते, “देवाची कृपा असल्याने मला कधीच भिक मागायची वेळ आली नाही”\nतिने दरमहा 1,500 रुपये कमावले. तिचे संभाषण कौशल्य चांगले होते. ती तिच्या शब्दाने बुद्धि, विनोद आणि श्ब्द्शैलीने अधिकार्यासह बोलत, म्हणूनच तिला संपर्क क��ायचे काम दिले. लोकांना प्रेरित करण्यास आणि त्यांना सल्ला देण्यासाठी काम मला होते.\nऔपचारिकरित्या तिच्या बायोलॉजिकल सेक्सला नकार दिला, तिने ‘हिज्रा’ मध्ये रूपांतर करण्याचे निवडले जे भारतीय सुप्रीमकोर्टच्या ऐतिहासिक निर्णयाच्या रूपात आहे, आता त्याला आधिकारिक तिसरे लिंग म्हणून ओळखले गेले आहे. जैविक दृष्ट्या, ते नर किंवा मादी नसतात. ती म्हणते, “मला सत्य माहीत होतं, मी एक स्त्री बनू इच्छित नव्हती- लोक मला आणि माझ्या शरीरात असं वाटत होतं की मी स्त्रीला त्रासदायक पध्दती पूर्ण केली तरीसुद्धा.”\nऔपचारिकरित्या तिने सेक्सला नकार दिला, तिने ‘हिजडा’ मध्ये रूपांतरीत होण्याचे ठरविले जे भारतीय सुप्रीम कोर्टच्या ऐतिहासिक निर्णयाच्या रूपात आले आहे, आता त्याला तिसरे लिंग म्हणून ओळखले जात आहे. जैविक दृष्ट्या, ते नर किंवा मादी नसतात. ती म्हणते, “मला सत्य माहीत होतं, मी एक स्त्री बनू इच्छित नव्हती. स्त्री होण्याची त्रासदायक पद्धत मला निवडायची नव्हती ”\nती बर्याच लोकांबरोबर काम करायची आणि एसटीडी बद्दल जनजागृती करण्यासाठी चाचणीसाठी किंवा व्येश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना जनजागृती करण्याचे काम ती करायची. तिथे तिला तिची मुलगी गायत्री भेटली. गायत्रीची आई एचआयव्ही पॉझिटिव्ह सेक्स वर्कर होती.\nगायत्रीला कधीही स्तनपान दिले नाही आणि गायत्री पाच वर्षांची असतना एड्स रोगाने अखेरीस तिच्या आईचा मृत्यू झाला . गायत्रीला सोनगावला विकायचं तिथल्या लोकांनी ठरविले. “मी त्या विरुद्ध जोरदार लढाई दिली. त्या वेळी, मला कळत नव्हते की मी आई होईल, मी तिला वाढवेल आणि एक दिवस लोक माझी कथा सांगणे. मला फक्त हे माहित होते की या असुरक्षित बाळाला संरक्षण आणि काळजीची आवश्यकता होती”\nएक आई ती बनत गेली. गौरी तिला खाऊ घालत, तिला शाळेत पाठवायची, आणि तिच्या अभ्यासाची काळजी घेत असे. आणि नैसर्गिकरित्या दोघामध्ये एक विशेष बंध निर्माण झाला. एक आई आणि तिच्या मुलीचा जगाच्या विरुद्ध दोघी \nगौरी यांनी तृतीयपंथी समुदायासाठी मूलभूत अधिकारांची मागणी करण्याकरिता एक याचिका दाखल केली होती, आणि NALSA खंडपीठाने तिच्या बाजूने निकाल दिला तिसरा लिंग आधार कार्डासाठी निश्चित करण्यात आला. या विजयानंतर गौरीने गायत्रीसोबत औपचारिकपणे आई होण्याकरिता अपील करून त्यांना कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार तृतीयपंथी समुदायाच्या एकट्या सदस्याला मुलाची संगोपनाची परवानगी दिली नाही.\nविक्सची जाहिरात करण्या अगोदर तिला अनेक जाहिरात कंपनी भेटल्या. पण तिने नकार दिला त्यानंतर सहा महिन्याने तिने होकार दिला व रातोरात गौरी व गायत्री संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाल्या.\nया दोघी मायलेकीच्या प्रवासास व भविष्याकरिता खासरे तर्फे शुभेच्छा आणि सलाम….\nवाचा खरा हिजडा कोण\nCategorized as Inspiration, नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, सामान्य लोक असामान्य कामगिरी Tagged gauri sawant, Hijada, vicks\nगौरी सावंत ताईआणि त्यांची मुलगी गायत्री यांच्या बद्दल वाचून व्यक्ती खूपच भानावर येत असतो .\nत्याच्या या अस्तित्व करिता केलेल्या संघर्ष्याला कोटी कोटी सलाम\nPingback: मृत्युनंतर पतीप्रमाणेच तिने वाचविले अनेकाचे जिव...\nSalute for माय आणि लेकीला\nPingback: आशिया खंडातील पहिली बस चालक वसंत कुमारीचा संघर्षमय प्रवास...\nगोष्ट वाचून खरोखरच डोळ्यात पाणी आले.\nPingback: हे गोंडस बाळ आहे ५००० करोड रुपयाच्या संपत्तीचा मालक\nनियमित कोमट पाणी प्यायल्याने होतात हे 8 आश्चर्यकारक फायदे…\nमृत्युनंतर पतीप्रमाणेच तिने वाचविले अनेकाचे जिव…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/driver/", "date_download": "2021-05-10T04:36:25Z", "digest": "sha1:PLX5Q5DUTSBATRXNWO2MNFECQ5ZWAHKM", "length": 3217, "nlines": 23, "source_domain": "khaasre.com", "title": "driver – KhaasRe.com", "raw_content": "\nआशिया खंडातील पहिली बस चालक वसंत कुमारीचा संघर्षमय प्रवास…\nवसंत कुमारी आशिया खंडातील पहिली महिला बस ड्रायवर आहे. त्यांनी जेव्हा हातात स्टेअरिंग घेतले तेव्हा अशी परिस्थिती होती कि, महिला एकट्याने प्रवास करायला घा��रत होत्या.विशेष म्हणजे अश्या वयात ज्या वयात मुली आईच्या पदरा मागे लपतात. वसंत कुमारी, एक नाव जिने संपूर्ण जगाला दाखविले कि महिलांना कितीही खाली ओढण्याचा प्रयत्न केला तरी दृढ निश्चयाने तितक्याच वर… Continue reading आशिया खंडातील पहिली बस चालक वसंत कुमारीचा संघर्षमय प्रवास…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/work-is-still-going-on-in-some-parts-of-aarey-forest-instructions-given-by-aditya-thackeray-mhas-488316.html", "date_download": "2021-05-10T03:49:20Z", "digest": "sha1:MJMUOEVPV6JYNDRYMBHOAPSCCNB6NXPO", "length": 19652, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! 'आरे'मध्ये अजूनही काही भागात सुरू होतं काम, झाडे तोडली Work is still going on in some parts of Aarey forest instructions given by Aditya Thackeray mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nधक्कादायक, बीड जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा रेमडेसीवीर इंजेक्शन चोरीला\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\n IPL 2021 बाबत सौरव गांगुलीची महत्त्वाची घोषणा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्��\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\n 'आरे'मध्ये अजूनही काही भागात सुरू होतं काम, झाडे तोडली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nधक्कादायक, बीड जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा रेमडेसीवीर इंजेक्शन चोरीला\nपुण्यात विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ; माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल\n 'आरे'मध्ये अजूनही काही भागात सुरू होतं काम, झाडे तोडली\nआरेमध्ये अजूनही काही भागांत काम सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nमुंबई, 16 ऑक्टोबर : पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कार शेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली. मात्र असं असतानाही आरेमध्ये अजूनही काही भागांत काम सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nआरेमध्ये काही ठिकाणी झाडे तोडली जात असल्याची माहिती काही नागरिकांना मिळाली. स्थानिकांनी याला विरोध केला आणि 'आरे बचाव'च्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना हे फोटो ट्विटरच्या माध्यमातून पाठवले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी याची दखल घेत काम थांबवण्याची नोटीस देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच याबाबतचा अहवालही घेतला.\nदरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच आरेमधील काम थांबवणार असल्याची माहिती दिल्यानंतरही अशा पद्धतीने पुन्हा एकदा झाडे कापली गेल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.\nनव्या कारशेडची घोषणा करताना काय म्हणाले मुख्यमंत्री\nमेट्रो कार शेडसाठी आरेच्या जागी कांजूरमार्गची जागा निश्चित केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. 'ही जागा शून्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे, शासनाचा एक ही पैसा ही ज��ीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले तसेच आरे वाचवा मोहिमेत ज्या पर्यावरणवाद्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले त्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे शासन मागे घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.\n'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे कांजुरमार्ग येथील कारडेपो हा ‘नो-कॉस्ट’ पर्याय नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव आहे,' अशी टीका करत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. 'टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, पण कार डेपो 4 ते 5 वर्ष असणार नाही. यातून या प्रकल्पाचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडणार असून, या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेची ही अखेर ठरेल. शिवाय, वाढीव किंमतीचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच तिकिटांतून वसुल केला जाईल आणि यामुळे मुंबईकरांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागेल,' असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला होता.\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/mumbai-rains-updates", "date_download": "2021-05-10T05:21:14Z", "digest": "sha1:E3GL6DQVIZTPCSOC6YXT25L7NOAZWKZX", "length": 5425, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nयेत्या ४८ तासांत परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता\nपरतीच्या पावसाचा कांद्याच्या पिकाला फटका\nहवामानातील बदलामुळं संसर्गजन्य आजारात वाढ\nमुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा\n'या' भागात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज\nमुसळधार पावसामुळं 'त्या' नाट्यगृहाचे ५० लाखांचे नुकसान\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\nमुसळधार पावसात लिफ्टमध्ये अडकून दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू\nमिठी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली, ५० नागरिकांचं स्थलांतर\nनायर रुग्णालयाच्या कोविड वार्डमध्ये पाणी शिरले\nमुंबईत काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा\nटिळक ब्रीजवरील खड्डा ठरतोय धोकादायक\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=233000:2012-06-17-15-42-53&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210", "date_download": "2021-05-10T05:35:46Z", "digest": "sha1:JPO2FERPNIBOJT7V3JHZYVVDE55QL3AB", "length": 25391, "nlines": 244, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष : शिवसेना-मुस्लिम लीग युतीचा इतिहास", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> विशेष : शिवसेना-मुस्लिम लीग युतीचा इतिहास\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष : शिवसेना-मुस्लिम लीग युतीचा इतिहास\nडॉ. बशारत अहमद - सोमवार, १८ जून २०१२\n(जिल्हाध्यक्ष, जनता दल (से.), उस्मानाबाद)\nज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या अन्य संघटनां��ेक्षा शिवसेना वेगळी ठरते, ती राजकीय यश मिळवून दबदबा निर्माण करण्याच्या तिच्या स्थानिक नेत्यांच्याही कौशल्यामुळे. या यशाची वाट खडतर होती आणि अनेक तडजोडींतून जाणारी होती. हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याआधी शिवसेनेला मुस्लिम लीगशीही तडजोड करणे वज्र्य नव्हते. एका राजकीय विरोधकाने करून दिलेले हे त्या इतिहासाचे स्मरण..\nशिवसेनेचे मुंबई महापालिका, औरंगाबाद महापालिका आणि नांदेड-वाघाळा महापालिकांवर सत्तासंपादन सुरुवातीला मुस्लिम लीग आणि मुस्लिम सदस्यांच्याच पाठिंब्याने झाले, हा इतिहास कदाचित बहुतेकांच्या विस्मरणात गेला असेल. बहुतेक तरुण शिवसैनिकांना ज्ञातही नसेल; परंतु मनोहर जोशींसारखे बुजुर्ग शिवसैनिक आणि छगन भुजबळांसारखे माजी शिवसैनिक हा इतिहास गैरसोयीचा आहे म्हणून कदाचित विसरल्यासारखे भासवत असतील. बाळ ठाकरेंसारखे नेते तर हा इतिहास नाकारायलाही कमी करणार नाहीत.\n१९७४-७५ साली मुंबई महापालिकेवर सर्वप्रथम शिवसेनेचा झेंडा फडकला तोच मुळी मुस्लिम लीगच्या सहकार्याने. त्या वर्षी दंगल वगैरे घडवून दोन्ही पक्षांनी आपापली व्होट बँक संघटित केली होती. त्यामुळे त्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथमच काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. जवळपास ७४ जागांवर शिवसेनेचे सदस्य निवडून आले होते. त्याचप्रमाणे मुस्लिम लीगला १६ जागा मिळाल्या होत्या. मुस्लिम लीगचे नेते बॅ. गुलाम मोहम्मद बनातवाला यांच्याशी संपर्क करून शिवसेनेच्या नेत्यांनी मुस्लिम लीगचा पाठिंबा मिळविण्यात यश मिळविले होते आणि सुधीर जोशी शिवसेनेचे पहिले महापौर झाले होते. त्या काळातील बाळ ठाकरेंची वक्तव्ये पाहिल्यास, त्यात ‘हिरवे साप’, ‘पाकडे’, ‘लांडे’ अशा शब्दांऐवजी ‘मुस्लिम बांधव’, ‘काही थोडे सोडल्यास बहुतेक मुसलमान राष्ट्रीय वृत्तीचेच असतात’, ‘मी मस्तान तलाव (भेंडी बाजारमधील एक मैदान) येथे मुस्लिम बांधवांच्या कार्यक्रमाला जाणार आहे’ वगैरे वाक्ये आढळून येतील. त्या वेळी उपमहापौर कोण होते हे मला नक्की आठवत नाही; परंतु मुस्लिम लीगचे पालिकेतील गटनेते ख्वाजासाहब (कदाचित त्यांचे नाव ख्वाजा निजामोद्दीन होते) जे नागपाडा भागातून निवडून आले होते. त्या काळी मी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईतच होतो. नागपाडा नेबरहूड हाऊसमध्ये ख्वाजासाह���बांच्या सत्काराच्या निमित्ताने झालेल्या ‘मुशायरा’मध्ये हजर होतो.\nऔरंगाबाद नगर परिषदेची महापालिका झाल्यानंतर तेथे १९८८-८९ साली पहिली निवडणूक झाली. त्यापूर्वीदेखील १९८८ साली औरंगाबाद शहरात मोठी दंगल घडविण्यात आली आणि शिवसेनेचे व मुस्लिम लीगचे मतदान संघटित करण्यात आले. त्या वेळच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य शिवसेनेचे निवडून आले तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळाले नाही. मुस्लिम लीगचे १२ सदस्य निवडून आले होते. त्यांच्या आणि काही अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्याने शिवसेनेची सत्ता महापालिकेत स्थापन झाली. मोरेश्वर सावे हे अपक्ष सदस्य औरंगाबादचे पहिले महापौर झाले. (पुढे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले आणि ते शिवसेनेचे औरंगाबाद मतदारसंघाचे पहिले खासदार झाले.) मुस्लिम लीगचे तकी हसन खान हे औरंगाबादचे पहिले उपमहापौर झाले.\nआज तकी हसन खान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, मृतवत असलेल्या मुस्लिम लीगचे नेतृत्व त्यांचे बंधू करतात.\nनांदेडमधून जनता दल नामशेष\nजेव्हा नांदेड नगर परिषद, नांदेड-वाघाळा महापालिका झाली, त्या वेळी महाराष्ट्रात युतीची सत्ता होती. नांदेड-वाघाळा महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस दोघांनाही पूर्ण बहुमत मिळाले नाही. जनता दलाचे ११ सदस्य निवडून आले. त्यापैकी दहा सदस्य मुसलमान आणि एक सदस्य शीख समाजाचा (गाडीवाले) होता. त्या निवडणुकीत जनता दलाचे जवळपास १९ उमेदवार निवडणुकीत होते. त्यापैकी १७ उमेदवार मुसलमान आणि दोन उमेदवार शीख होते. मी जनता दलाच्या प्रचारासाठी नांदेडला गेलो होतो. त्या वेळी जनता दलाचे नेते अ‍ॅड्. गंगाधर पटणे मला म्हणाले होते की, जनता दल मुस्लिम लीग झाले आहे. १९ पैकी १७ उमेदवार मुसलमान आहेत.\nनिवडून आलेल्या ११ सदस्यांना विश्वासात न घेताच जनता दल आणि काँग्रेसच्या वाटाघाटी चालू होत्या. अशोक चव्हाण यांनी जनता दलाच्या सदस्यांना गृहीत धरले होते की, त्यांना काँग्रेसला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी सांगितले की, कोणते पद द्यायचे कोणते नाही हे नंतर पाहू, तुम्ही आधी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून टाका. ही गोष्ट जनता दलाच्या नगरसेवकांना मान्य नव्हती. त्याउलट शिवसेनेचे मंत्री असलेले जयप्रकाश मुंदडा यांनी थेट जनता दलाच्या नगरसेवकांशी संपर्क साधल�� आणि त्यांना उपमहापौरपद देऊ केले. जनता दलाच्या नगरसेवकांनी उपमहापौरपदाशिवाय स्थायी समितीचे सभापतीपद आणि एक स्वीकृत सदस्य निवडण्याची मागणी केली. जयप्रकाश मुंदडा यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आणि जनता दलाच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळविला.\nमहापौरपद शिवसेनेकडे गेले. ज्येष्ठ कामगार नेते (ज्यांनी पहिल्यांदाच जनता दलातर्फे निवडणूक लढविली होती) नजीर बाबा पहिले उपमहापौर झाले. अब्दुल सत्तार स्थायी समितीचे सभापती झाले आणि जनता दलाचे तत्कालीन शहराध्यक्ष अ‍ॅड्. अब्दुल बारी स्वीकृत सदस्य निवडले गेले. जनता दलाने आपल्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली. आज नांदेड-वघाळा महापालिकेत जनता दलाचा एकही सदस्य नाही.\nहा इतिहास शिवसेनेसाठी कितीही अस्वस्थ करणारा असला तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि विशेषत: दलित बांधवांच्या कधीही विस्मरणात जाऊ नये. आज शिवसेनेने दलितांच्या पाठिंब्याने मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे, पण दलित नेतृत्वाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की, शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर मुंबईमधून आणि औरंगाबादमधून मुस्लिम लीग नामशेष झाली. नांदेडमधून जनता दल नामशेष झाले. त्यांचे काय होईल त्यांनी विचार केलेला बरा.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय कराव���\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90623003803/view", "date_download": "2021-05-10T04:57:41Z", "digest": "sha1:VZNJR3H45S7R3K2M72KH3CC3GIBXXLYE", "length": 18885, "nlines": 140, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय १ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय १\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nएकदां नारद देवाधिदेव भगवंताच्या दर्शनाकरितां स्वर्गलोकाहून द्वारकेस गेले ॥१॥\nनंतर भक्तीनें कृष्णाची पूजा करुन कृष्णाला एक पारिजातकाचें फूल देते झाले ॥२॥\nकृष्णांनी तें फूल घेऊन रुक्मिणीला दिलें; इतक्यांत नारदांनीं त्वरेनें जाऊन ती सर्व हकीगत सत्यभामेला सांगितली. मग भगवान् कृष्ण सत्यभामेच्या गृहीं गेले तों आपली प्रिया दुःखित होऊन एकीकडे बसली आहे असें त्यांनीं पाहिलें ॥३॥४॥५॥\nतेव्हां भगवान् हसून म्हणाले हे प्रिये तुला कशापासून दुःख झालें तें मला सांग ॥६॥\nतेव्हां रागानें जिचे ओंठ थरथर कांपत आहेत अशी सत्यभामा म्हणाली कीं, पारिजाताचें फूल मला न देतां तुम्हीं रुक्मिणीला कां दिलें ॥७॥\nतेव्हां वासुदेव बोलले कीं, तूंही माझी आवडती आहेस. तुलाही मी पारिजाताचें पुष्प देईन; नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरितां सत्यभामेसहवर्तमान गरुडावर आरोहण करुन स्वर्ग लोकास जाऊन ���ंद्रास जिंकून तेथील पारिजात वृक्ष उपटून घेऊन द्वारकेस आले आणि सत्यभामेला म्हणाले, हा पारिजात वृक्ष तुल घे; तूंच मला फार प्रिय आहेस ॥८॥९॥१०॥\nपुढें एकदां सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदाला म्हणाली कीं, हे नारदा, ॥११॥\nजेणेंकरुन श्रीकृष्णाचा व माझा केव्हांही वियोग होणार नाहीं असा उपाय मला सांग. तेव्हां नारद सत्यभामेला म्हणाले ॥१२॥\nजें दान करावें त्याचाच उपभोग मिळतो; याकरितां कृष्णच दान दे म्हणजे तुझा व त्याचा वियोग कधींच होणार नाहीं ॥१३॥\nबरें आहे, असें म्हणून सत्यभामेनें नारदाला कृष्ण दान दिला. नंतर कृष्णास घेऊन निघाले ॥१४॥\nतेव्हां सत्यभामा नारदास म्हणाली कीं, तूं याच लोकीं मला कृष्णांचा वियोग केलास ॥१५॥\nमग परलोकीं त्यांची प्राप्ति कशी होईल तेव्हां नारद हसून म्हणाले ॥१६॥\nजर तराजूमध्यें श्रीकृष्णास तोलून त्यांचे भारंभार द्रव्य ( सोनें ) मला देशील तर मी ह्याला परत देतों ॥१७॥\nतेव्हां सत्यभामेनें घरांतील सर्व जिन्नस डागिने वगैरे वजनांत घातले तरी वजन पुरें होईना ॥१८॥\nतेव्हां सत्यभामेनें श्रीकृष्णाच्या आज्ञेनें एक तुलसीपत्र आणून तराजूंत टाकिलें ॥१९॥\nव त्या तुलसीपत्राचे बरोबर भक्तवत्सल कृष्णाचें वजन झालें व तेवढें तुलसीपत्रच नारदांनीं घेतलें ॥२०॥\nव भगवंताची स्तुति करुन नारद स्वर्गलोकास गेले ॥२१॥\nनारद कृष्णास विचारुन गेल्यानंतर आनंदानें जिचे नेत्र प्रफुल्लित झाले आहेत अशी सत्यभामा कृष्णाला म्हणाली, ॥२२॥\nमी धन्य आहें, कृतकृत्य आहें, माझें जन्म सफल आहे, व माझे जन्मदाते आईबापही धन्य आहेत ॥२३॥\nज्यांनीं मला त्रैलोक्यांत दैववती अशी उत्पन्न केली; कारण तुम्हांला तुमच्या सोळा हजार स्त्रियांमध्यें मीच प्रिय आहे ॥२४॥\nम्हणूनच मी भगवान् कल्पवृक्षासह यथाविधि नारदास दान दिला ॥२५॥\nपृथ्वीवरील लोक केवळ ज्याची वार्ताही जाणत नाहींत तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष पारिजात माझे आंगणात आहे ॥२६॥\nत्रैलोक्यपति देवाची मी अति प्रिया आहें. म्हणून तुम्हांला थोडें विचारावें अशी इच्छा आहे ॥२७॥\nजर तुम्ही माझे प्रियकर असाल तर विस्तारानें सांगा म्हणजे तें मी ऐकून पुन्हां आपलें हित करीन. म्हणजे त्यायोगानें कल्पपर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाहीं ॥२८॥\nसूत म्हणाले - असें प्रियेचें वाक्य ऐकून कृष्ण हांसले ॥२९॥\nव तिचा हात धरुन कल्पवृक्षाखाल��ं आले व सेवक लोकांना दूर केलें ॥३०॥\nप्रियेच्या अतिप्रीतीनें संतुष्ट होऊन रोमांचित असे भगवान कृष्ण हंसत सत्यभामेस हांक मारुन म्हणाले, ॥३१॥\nहे प्रिये, सोळा हजार स्त्रियांमध्यें तूंच एक मला प्राणाप्रमाणें अति प्रिय आहेस ॥३२॥\nतुझ्याकरितां इंद्राशीं व सर्व देवांशीं मी विरोध केला ॥ तूं पूर्वी कोणती इच्छा केलीस ती चमत्कारिक गोष्ट ऐक ॥३३॥\nसूत म्हणतात - श्रीकृष्ण सत्यभामेची इच्छा पूर्ण करण्याकरितां गरुडावर बसून जेव्हां इंद्र लोकास गेले ॥३४॥\nव इंद्रापाशीं कल्पवृक्ष मागितला; तो इंद्र देत नाहीं म्हणाला. तेव्हां गरुड रागावून त्याकरितां युद्ध करुं लागला ॥३५॥\nगरुडानें गोलोकीं गाईबरोबरही युद्ध केलें; त्यावेळीं त्याच्या चोंचीनें तुटून गाईचे कान व शेंपूट व रक्त भूमीवर पडलें ॥३६॥\nत्या तिहींपासून तीन वस्तु झाल्या; कानापासून तमाखू, शेंपटापासून गोमी ॥३७॥\nव रक्तापासून मेंदी झाली; मोक्ष इच्छिणारानें या तिन्ही वस्तु दूर कराव्या सेवन करुं नयेत ॥३८॥\nगाईनीं रागानें गरुडास शिंगांनीं प्रहार केला तेव्हां गरुडाची तीन पिसे पृथ्वीवर पडली. एकपासून नीलकंठ भारद्वाज, दुसर्‍यापासून मोर व तिसर्‍यापासून चक्रवाक उत्पन्न झाले ॥३९॥४०॥\nया तिहींच्या दर्शनानें शुभ फळ मिळतें; याकरितां ही गोष्ट तुला सांगितली ॥४१॥\nगरुडाच्या दर्शनाचें जें फळ तें यांच्या दर्शनानें मनुष्यास मिळतें व वैकुंठ प्राप्त होतो ॥४२॥\nहे प्रिये, जें देतां येत नाहीं, करितां येत नाहीं किंवा सांगतां येत नाहीं तें सर्व तुजकरितां मी करितों; तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाहीं \nतुझ्या मनांत असेल तें विचार. सत्य भामा म्हणाली ॥ मीं पूर्वी दान, व्रत किंवा तप काय केलें होतें ॥४४॥\nकीं ज्याच्या योगानें मी मनुष्य असून मनुष्यापेक्षां श्रेष्ठ झालें व तुमची अधोगी पत्नी होऊन गरुडावर बसून ॥४५॥\nतुमच्या बरोबर इंद्रादिक देवतांच्या स्थानाला जातें ॥ म्हणून विचारतें कीं, पूर्वीं मीं काय पुण्य केलें \nपूर्वजन्मीं मी कोण होतें, कोणाची कन्या होतें तें सांगा ॥ कृष्ण म्हणतात, चित्त देऊन ऐक. पूर्वजन्मीं तूं काय व्रत केलेंस तें सांगतों. कृतयुगाचे शेवटीं मायापुरीमध्यें ॥४७॥४८॥ अत्रिगोत्री देवशर्मा या नांवाचा ब्राह्मण रहात होता. तो वेदवेदांगें पढलेला असून सूर्याचें व्रत करणारा, अग्नि व अतिथि यांची स���वा करणारा असा होता ॥४९॥\nतो नित्य सूर्याची आराधना करणारा असल्याकारणानें प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता; त्याला वृद्धपणीं गुणवती नावाची मुलगी झाली ॥५०॥\nत्याला पुत्र नसल्यामुळें आपले चंद्र नामक शिष्याला ती मुलगी देऊन त्याला मुलाप्रमाणें मानीत होता व तो शिष्यही त्याला बापाप्रमाणें मानी ॥५१॥\nते दोघे कोणे एके दिवशी दर्भ समिधा आणण्याकरितां अरण्यांत गेले व हिमालयाचे पायथ्याचे वनांत इकडे तिकडे फिरुं लागले ॥५२॥\nइतक्यांत त्यांनीं भयंकर राक्षस येत आहे असें पाहिलें व भयानें घाबरुन पळण्यास असमर्थ झाले असतां ॥५३॥\nत्या दुष्ट यमासारख्या भयंकर राक्षसानें त्या दोघांस ठार मारलें त्या क्षेत्राच्या पुण्यानें व त्यांच्या धर्मशीलपणानें त्यांना माझ्या पार्षदगणांनीं वैकुंठास नेले. त्यांनी आमरण सूर्याची पूजा वगैरे करुन जें पुण्य केलें ॥५४॥५५॥\nतेणेंकरुन मी प्रसन्न झालों शंकर, सूर्य, गणपती, विष्णु व देवी यांचे उपासक ॥५६॥\nजसें मेघांचें पाणी अखेर समुद्रासच मिळतें त्याप्रमाणें मलाच येऊन मिळतात. मी एकच असून नांवांनीं व कृतीनें पांच प्रकारचा झालों आहें. ॥५७॥\nजसें एकाद्या व्यक्तीला [ देवदत्ताला ] त्याचे पुतण्ये, भाचे, नातू, मुलगे वगैरे निरनिराळ्या काका, मामा इत्यादि नांवांनी हाक मारतात तद्वत् ॥५८॥\nपुढें ते दोघे वैकुंठात राहाणारे, विमानांत बसून फिरणारे, माझ्याप्रमाणें रुप धारण करणारे, माझ्याजवळ रहाणारे, दिव्य स्त्रिया व चंदनादि भोग भोगणारे असे झाले ॥५९॥\n॥ इति श्रीपद्मपुराणे कार्तिकम० प्रथमोध्यायः ॥१॥\nकण्ठ—स्थानीय mfn. mfn. (see स्थानीय, p. 1263)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mr.byland-can.com/5liter-metal-tin-can-for-packaging-olive-oil-product/", "date_download": "2021-05-10T03:55:17Z", "digest": "sha1:MB56XCZ2XTLL4C2XXKLSY6HZYORE2N5D", "length": 11672, "nlines": 240, "source_domain": "mr.byland-can.com", "title": "ऑलिव्ह ऑइल फॅक्टरी आणि उत्पादकांना पॅकेजिंगसाठी चीन 5 लिटर मेटल टिन कॅन | जमीनीवरून", "raw_content": "\nआकारानुसार टिन बॉक्स वर्गीकृत\nचौरस आणि आयताकृती टिन बॉक्स\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nबिस्किट आणि कँडी टिन\nकॅन केलेला अन्न टिन\nचहा आणि कॉफी टिन्स\nमोटर तेल आणि वंगण घालण्याचे कथील\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nआकारानुसार टिन बॉक्स वर्गीकृत\nचौरस आणि आयताकृती टिन बॉक्स\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nबिस्किट आणि कँडी टिन\nकॅन केलेला अन्न टिन\nचहा आणि कॉफी टिन्स\nमोटर तेल आणि वंगण घालण्याचे कथील\n30 ग्रॅम 50 ग्रॅम 100 ग्रॅम 250 ग्रॅम 500 ग्रॅम रिक्त 8 ओझ कॅव्हियार टिन कॅन विट ...\n15g-30g-50g-125g-250g व्हॅक्यूम कॅव्हियार टिन बॉक्स रबसह ...\nगिफ्ट पॅकेजिंगसाठी स्क्वेअर आणि आयत टिन बॉक्स\nपोषण पॅकेजिंगसाठी आणि यासाठी रिंग-पुल टिन कॅन\nहर्मेटिकली सीलबंद चहा आणि कॉफी टिन कॅन\nकस्टम स्टील नाणे बँक - चीन धातू उत्पादक ...\nसानुकूल-आकाराचे डॉक्टरेट टिन बॉक्स_चीन उत्पादन ...\nकॅन केलेला फूड टिन कॅन (3-पीस) - सहज ओपन कॅन\nऑलिव तेल पॅकेजिंगसाठी 5 लिटर मेटल टिन कॅन\n4_ लिटर (1 गॅलन) टिन कॅन पॅकेजिंग इंजिन तेल_लू ...\nपेय पॅकेजिंगसाठी 3-पीस मेटल टिनप्लेट कॅन आणि ...\nपॅकेजिंग केमीसाठी 1L-2L-1 गॅलन -5 एल एफ-स्टाईल टिन कॅन ...\n1 गॅलन -2 गॅलन -3.5 गॅलन पॉपकॉर्न टिन बॉक्स बॉक्स_पेल\nऑलिव तेल पॅकेजिंगसाठी 5 लिटर मेटल टिन कॅन\nकॅप: प्लॅस्टिक टेलिस्कोपिक कॅप फुट, प्लास्टिकचे हँडल\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nउत्पादनाचे नांव 5 एल ऑलिव्ह ऑईल टिन कॅन टिन प्लेट्स ऑलिव्ह ऑईल टिन कॅनचा आकार\nकॅप प्लॅस्टिक टेलिस्कोपिक कॅप फुट, प्लास्टिकचे हँडल\nसाहित्य अन्न ग्रेड टिनप्लेट\nमुद्रण सीएमवायके, सानुकूलित रंग मुद्रण\nदेयक अटी टी / टी 30% आगाऊ आणि शिपमेंट आधी शिल्लक\nपोर्ट लोड करीत आहे शेन्झेन किंवा गुआंगझोउ\nवितरण वेळ 15 ~ 20 दिवस\nआम्ही एक व्यावसायिक निर्माता आहोत आणि कथील डबे बनविण्यासही अनुभवी आहोत\n२) उच्च प्रतीचे उत्पादन.\nआमच्या उत्पादनांमध्ये ओरखडा प्रतिरोध, गंज प्रूफ आणि सीलिंग स्थिरतेमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत\nआम्ही ग्राहकांशी वेळेवर आणि प्रभावी संपर्क साधतो, खरेदीदारांच्या आदेशांचे पालन करत राहिलो आणि वेळेत अभिप्राय देऊ. आणि, विक्रीनंतरची सेवा दिली जाते.\nमागील: 4 लिटर (1 गॅलन) कथील पॅकेजिंग इंजिन तेल_ ल्युब्रिकेंटसाठी\nपुढे: व्हाइट एंट डेस्टेरियर पॅकेजिंगसाठी 5 लीटर मेटल टिन कॅन\n250 मिलीग्राम-500 मिली -1 एल -5 एल टिनप्लेट कॅलरी पॅकेजिंगसाठी कॅन ...\n100 मिली -250 मिली-500 एमएल -1 एल -3 एल पाककला तेल कॅमेलिया से ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: क्रमांक १4, लाँगचेंग मिड-रोड, लाँगचेंग स्ट्रीट, लाँगगँग जिल्हा, ��ेन्झेन, चीन\nचहाची कथील पेटी कशी स्वच्छ करावी आणि त्याची देखभाल कशी करावी ...\nटिन बॉक्स पॅकेजिंग वापरण्याचे फायदे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने / साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-photos-shahrukh-khans-son-abram-turns-2-his-special-photoshoot-goes-viral-5006483-PHO.html", "date_download": "2021-05-10T04:39:59Z", "digest": "sha1:K7GDWSBK4OMUMH2BQLPMWCLISKNM7EO7", "length": 4359, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS: Shahrukh Khan's Son Abram Turns 2, His Special Photoshoot Goes Viral | इकडे शाहरुखने शेअर केले Selfie, तिकडे Viral झाले अबरामचे Photoshoot - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nइकडे शाहरुखने शेअर केले Selfie, तिकडे Viral झाले अबरामचे Photoshoot\n(शाहरुख खान, अबराम खान)\nमुंबईः बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम दोन वर्षांचा झाला आहे. 27 मे रोजी अबराम खानचा दुसरा वाढदिवस होता. यानिमित्ताने शाहरुखने अबरामसोबतचा एक खास फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. फोटोमध्ये वडील-मुलाची जोडी खूप सुंदर दिसतेय.\nहेही वाचाः PHOTOS : 2 वर्षांचा झाला ज्युनिअर किंग खान, क्युट स्माइलने बनवले लाखो फॅन्स\nयाशिवाय चिमुकल्या अबरामचे एक खास फोटोशूटसुद्धा सोशल मीडियावर खूप बघितले जात आहे. फोटोमध्ये अबराम व्हाइट शर्ट, ब्लू डेनिम्स आणि ब्लॅक शूजमध्ये पोज देताना दिसतोय. या फोटोशूटमध्ये अबराम खूप क्यूट दिसतोय.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, अबरामचे खास फोटोशूट...\nअबराम असो वा आराध्या, पालकांपेक्षा जास्त लाइमलाइटमध्ये असतात STAR KIDS\nशाहरुखच्या बहिणीला हँडसम वाटत नाही अबराम, घरात आले चर्चेला उधाण\nPHOTOS: अबराम, वियान, इकरासह हे आहेत बॉलीवुड स्टार्सचे CUTE KIDS\nशाहरुखच्या कुटुंबाचे न्यू इयर सेलिब्रेशन आटोपले, एअरपोर्टवर दिसले गौरी, अबराम, आर्यन, सुहाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-half-autorickshaw-drivers-come-for-passengers-5281250-PHO.html", "date_download": "2021-05-10T05:06:59Z", "digest": "sha1:556YVPXH7YSAZ7JT5E6Q5HGOHGHNRMSL", "length": 10164, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Half Autorickshaw Drivers Come For Passengers | निम्मे रिक्षाचालक प्रवाशांच्या सेवेत; बंदला अल्प प्रतिसाद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनिम्मे रिक्षाचालक प्रवाशांच्���ा सेवेत; बंदला अल्प प्रतिसाद\nजाचक नियमांच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.\nऔरंगाबाद - रिक्षाचालक मालकांच्या दहा संघटनांनी सोमवारपासून तीन दिवस पुकारलेल्या तीनदिवसीय बंदला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला. पन्नास टक्के रिक्षाचालकांनी बंदकडे दुर्लक्ष करीत प्रवाशांची सेवा करणे पसंत केले. त्यातच एसटीच्या ९२ सिटीबस शहरातील विविध रस्त्यांवरून धावल्याने बंदची तीव्रता कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. एरव्ही रिक्षाचालकांचा बंद म्हणजे प्रवाशांचे प्रचंड हाल असे चित्र असायचे. मात्र या वेळी रिक्षाचालकांच्या संघटनांनी बंद पुकारूनही ५० टक्के रिक्षाचालकांनी प्रवाशांची सेवा केली.\nशहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्त आरटीओ कार्यालयाने १५ मार्चपासून सीटर रिक्षावर बंदी घातली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. याशिवाय गणवेश, परवाना, उजवी बाजू बंद, मीटर, थांबे आदी तांत्रिक बाजू तपासल्या जात आहेत. त्यातच सरकारने परवाना नूतनीकरण शुल्कात पाच ते दहा पटीने वाढ केली. यामुळे रिक्षाचालकांचा रोष अधिकच वाढला. याविरोधात दहा संघटनांनी सोमवार ते बुधवार तीन दिवस रिक्षा बंदचे हत्यार उपसले. पहिल्या दिवशी पैठण गेट ते आरटीओ कार्यालय मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. पण बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच भागात ऑटोरिक्षा धावल्या. शिवाय एसटीच्या ९२ सिटी बसेस धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. पण वसाहती आणि अंतर्गत रस्त्यांवर पुरेशा बस, रिक्षांची व्यवस्था नसल्याने काही प्रमाणात प्रवाशांचे हाल झाले.\nरिक्षाचालक मालकांच्या दहा संघटनांनी सोमवारी दुपारी १२ वाजता पैठण गेट ते आरटीओ कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चातही अनेक रिक्षाचालक सहभागी झाले नाही. मोर्चेकऱ्यांनी उपप्रादेशिक अधिकारी आर. आर. सावंत यांना मागण्याचे निवेदन सादर केले. या वेळी बुद्धिनाथ बराळ म्हणाले की, रिक्षाचालकाला जास्तीत जास्त ४०० रुपये उत्पन्न मिळते. त्याला दीड ते तीन हजार रुपये दंड, परवाना नूतनीकरणासाठी २० हजार रुपये शुल्क द्यावे लागत आहे. तीनपेक्षा जास्त प्रवासी बसवू दिले जात नाहीत. थांबे निश्चित केले नाहीत. मध्ये कुठे रिक्षा थांबवल्यास मनमानी दंड आक���रला जातो. मीटर उपलब्ध नाहीत. सरकारने जाचक अटी घातल्याने व्यवसाय कसा करायचा, असा सवालही बराळ यांनी केला. लर्निंग लायसन्ससाठी केवळ ३० रुपये खर्च येतो. पण अधिकाऱ्यांची नेमलेली माणसे ५०० ते १८०० रुपये घेतात. सर्वात जास्त भ्रष्टाचार आरटीओतच होत आहे, असा आरापे करून बराळ यांनी सर्वांना समान कायदा लागू करा, आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांना कळवून जाचक शुल्क, अटी त्वरित रद्द कराव्यात, ६० वर्षांनंतर रिक्षाचालक मालकाला हजार रुपये पेन्शन मिळावे, ईएसआय, पीएफ सेवा चालू करावी. मीटरसाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळावी अशा मागण्या त्यांनी संघटनांच्या वतीने सादर केल्या. या वेळी अशफाक सलामी, शेख नजीर, गजानन वानखेडे, राजू देहाडे, अरविंद मगरे, मिलिंद मगरे, अज्जूभाई, राजेश रावळकर, नाहेद फारूकी, शेख हारुण, शेख लतीफ, खालेद पठाण, अब्दुल रियाज समीम, जावेद पाशा, बबन बुर्कूल उपस्थित होते.\nबराळांना सावंतांचे उत्तर : बराळयांच्या आरोप मागण्यांना उत्तर देताना उपप्रादेशिक अधिकारी आर. आर. सावंत म्हणाले, शुल्क वाढ सरकारने केली आहे. वाहन देतानाच मीटर असते. तीन प्रवाशांवर तुम्हाला चौथा प्रवासी नियमाप्रमाणे बसवताच येत नाही. सीटर नव्हे मीटर आणि काही मोजक्या मार्गावर शेअरिंग रिक्षा चालवण्यास परवानगी दिली त्याचे पालन करावे. वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून पोलिस आयुक्तांनी उड्डाण पुलाखालून रिक्षांना बंदी घातली आहे. इतर ज्या काही मागण्या आहेत त्या वरिष्ठांना कळवण्यात येतील, असेही सावंत म्हणाले.\nपुढे वाचा... बंदचा असा झाला परिणाम, पोलिस आयुक्तालयावर आज मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-narendra-modi-has-not-taken-a-day-off-the-32-months-in-office-5437667-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:41:53Z", "digest": "sha1:4TXNGPAFBLT5QIDQ6FJI22MXRVHFRUGZ", "length": 3700, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Narendra Modi Has Not Taken A Day Off The 32 Months In Office | नरेंद्र मोदी ऑनड्युटी; 32 महिन्यांत पंतप्रधानांनी घेतली नाही एकही दिवस सुट्टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनरेंद्र मोदी ऑनड्युटी; 32 महिन्यांत पंतप्रधानांनी घेतली नाही एकही दिवस सुट्टी\nनवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आजपर्यंत मोदींनी एकही ���िवस सुट्टी घेतली नाही. मोदी सलग 32 महिन्यांपासून काम करत आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेताना त्यांनी स्वतःला देशाचा प्रधानसेवक म्हणून संबोधले होते.\nएका आरटीआय कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे देशाच्या पीएमच्या सुट्ट्यांच्या नियमावलीबाबत माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना नरेंंद्र मोदी यांनी 32 महिन्यांत एकही सुट्टी घेतली नसल्याची माहिती पीएमओने केला आहे. मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी कोणत्या पंतप्रधानाने एकही दिवस सुट्टी न घेता काम केले याबाबत मात्र, पीएमोओकडे कोणताही तपशील नाही. पण, , अशी माहिती मिळाली आहे.\nपुुढील स्लाइडवर वाचा, पंतप्रधानांच्या सुट्टीबाबत काय आहेत नियम... राजीव गांधी 1986 मध्ये सुट्ट‍ी घेतली होती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-05-10T05:36:59Z", "digest": "sha1:YZJERO2DTTIG7F55PBI326TDJKFNWLUT", "length": 2697, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:मार्क्सवादी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते‎ (५ प)\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on ११ फेब्रुवारी २०२१, at २२:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ फेब्रुवारी २०२१ रोजी २२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%AD", "date_download": "2021-05-10T04:31:18Z", "digest": "sha1:7YHRDAA7SJXIGXGMMMRYS5VN3YERLVFS", "length": 8619, "nlines": 320, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने काढले: wuu:1877年 (deleted)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1877年\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hsb:1877\nr2.7.3) (सांगकाम्याने बदलले: ne:सन् १८७७\nसांगकाम्याने काढले: cbk-zam:1877 (deleted)\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: kv:1877 во\nr2.7.1) (सांगकाम्���ाने वाढविले: sa:१८७७\n→‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:୧୮୭୭ बदलले: ne:सन् १८७७\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:1877 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yi:1877\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fiu-vro:1877\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: rue:1877\nसांगकाम्याने बदलले: lv:1877. gads\nसांगकाम्याने वाढविले: gan:1877年, stq:1877\nसांगकाम्याने काढले: kab:1877, ty:1877\nसांगकाम्याने वाढविले: tt:1877 ел\nसांगकाम्याने वाढविले: krc:1877 джыл\nसांगकाम्याने वाढविले: myv:1877 ие\nसांगकाम्याने वाढविले: os:1877-æм аз\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/maharashtra-news/page/4/", "date_download": "2021-05-10T05:21:45Z", "digest": "sha1:7NLLFNN3YFXGP5EHJKH33EAYMND22VDI", "length": 6500, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates MAHARASHTRA NEWS Archives | Page 4 of 4 |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआमच्याकडून कोणत्याही समजाचा अपमान होणार नाही – भाऊ कदम\nझी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध कार्यक्रमावर आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेने आक्षेप…\nसंजय निरुपम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार – मुनगंटीवार\nसुधीर मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. असे गंभीर आरोप संजय निरुपम…\n#MeToo नवाजुद्दीन सिद्दीकीवर ‘या’ अभिनेत्रीने केला गंभीर आरोप\nबॉलिवूडमध्ये सुरु असलेली #MeToo मोहिम दिवसेंदिवस पेट घेत आहे. या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक अनेकजणांवर गंभीर…\n‘या’ अजब कारणामुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज\nपतीचे बाहेर अफेअर असल्यामुळे,हुंड्यासाठी छळ होत असल्यामुळे,किरकोळ कारणावरून वाद झाल्यामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे पतीने…\nमहाकाय नरकासुराच्या दहनानंतर गोव्यात दिवाळीला प्रारंभ\n‘राम मंदिर नाही तर मत नाही’, न्यायालयाच्या भिंतीवर पोस्टर्स\nराम मंदिराचा मुद्द्यावर सध्या देशात सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच पुणे न्यायालयाच्या भिंतीवर जी पोस्टर्स…\n“… तर नाईलाजाने नक्षलवाद्यांचं नेतृत्व करावं लागेल”- छ. उदयनराजे\nमहाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी तालुक्यांना सरकारतर्फे मदत मिळावी यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. अशातच…\nअखेर ‘पतंजली’ची जीन्स बाजारात… अंगावर घाला ‘संस्कार’ आणि ‘आस्था’\nयो��� गुरु बाबा रामदेव यांची स्वदेशी कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. बाबा…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pakistan-zoom-webinar-on-kashmir-issue-indian-hackers-jai-shriram-songs-play-in-meeting-mhak-491900.html", "date_download": "2021-05-10T03:59:32Z", "digest": "sha1:EDVAFDZRVNWLCSZIJK2WEHJ5A62JH54W", "length": 19399, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आश्चर्य...! पाकिस्तानी अधिकाऱ्यांना धक्का; Zoom बैठकीत लागलं 'जय श्री राम'चं गाणं, पाहा VIDEO | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\n पाकिस्तानी अधिकाऱ्यांना धक्का; Zoom बैठकीत लागलं 'जय श्री राम'चं गाणं, पाहा VIDEO\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही देशात Corona रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021: अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nSUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का तपासासाठी पोलिसांनी RTO ला केला विचित्र प्रश्न\n पाकिस्तानी अधिकाऱ्यांना धक्का; Zoom बैठकीत लागलं 'जय श्री राम'चं गाणं, पाहा VIDEO\nनंतर त्या कार्यक्रमाचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला. काश्मीरवर खोटा प्रचार करणाऱ्यांची चांगलीच जिरली अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत होती.\nनवी दिल्ली 29 ऑक्टोबर: पाकिस्तानात कोरोनाचं संकट (Pakistan Corona crisis) आणि सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. मात्र तिथले अधिकारी काश्मीरचा (Jammu and Kashmir) विषय काही सोडत नाहीत. अशाच एका Onlineबैठकीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांना जबर धक्का बसला. बैठकीत अचानक श्री रामाची गाणी लागल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं काय झालं ते कुणालाच कळत नव्हतं. नंतर ती भारतीय हॅकर्सची करामत असल्याची माहिती पुढे आली.\nपाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काश्मीरवर एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. ZOOMवर हा परिसंवाद सुरू होता. त्यावेळी एक एक वक्ता आपलं मत व्यक्त करत होता. त्याच वेळी अचानक हनुमान आणि रामाचं गाणं वाजायला लागलं. मध्ये हा गाण्याचा आवाज आल्याने नेमकं काय झालं हे कुणालाच कळत नव्हतं.\nडॉ. वलीद मलिक हे परिसंवादाचं संचलन करत होते. त्यामुळे अन्य वक्तत्यांना वाटं की मलिक यांच्याकडेच गाणं सुरू झालं असावं. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना आवाज म्युट करण्यास सांगितला.\nकार्यक्रम हॅक झाला असावा असा अंदाज सगळ्यांनाच आला.त्यानंतर भारतीय हॅक���चा आवाजा आला की We are Indians, We will Kick You. त्यानंतरही भारतीय हॅकर्सचा आवाज येत होता. आम्ही भारतीय आहोत, 'रोते रहो. या प्रकारामुळे त्या परिसंवादात सहभागी झालेली सगळेच गोंधळून गेले. नेमके काय करावे हे कुणालाच कळत नव्हते. शेवटी सगळ्यांनी अर्धवट कार्यक्रम गुंडाळला.\nपाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या काश्मीवरच्या Zoom बैठकीत अचानक लागले 'जय श्री राम'चे गाणे pic.twitter.com/xw8m4LkVRs\nनंतर त्या कार्यक्रमाचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला. काश्मीरवर खोटा प्रचार करणाऱ्यांची चांगलीच जिरली अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत होती.\nपाकिस्तान जगभर काश्मीर आणि भारताविरुद्ध अपप्रचाराची मोहिम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. भारताने काश्मीरमधलं 370वं कलम हटविल्यानंतर तर पाकिस्तानची ही मोहिम जास्तच वाढली आहे. मात्र या अपप्रचारला फारसे बुद्धिजिवी लोक बळी पडत नाहीत. मात्र एका विशिष्ट वर्तुळातून आणि काही माध्यमातून पैशाच्या जोरावर याची चर्चा होत असते.\nअशा लोकांना भारतीय हॅकर्सनी चांगलाच धडा शिकवला आहे.\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%86/", "date_download": "2021-05-10T05:18:50Z", "digest": "sha1:TBPNJAFP2CB4TZFZUO2ZZZVNDPJH4AWG", "length": 13489, "nlines": 115, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "भाजपला घरचा आहेर! मुंबईत आंदोलन | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nनिवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी आता कामांचा धडाका लावत प्रतिमा उजळणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत तर भाजप नेत्याने वॉर्डातील काम करुन घेण्यासाठी स्वत:च्याच सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा देत घरचा आहेर दिला आहे. मुंबईच्या मालाड येथे भाजप कार्यकर्त्यांनी फूटओव्हर ब्रिजचं काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आठवड्याभरात पुलाच्या दुरूस्तीचं काम न झाल्यास आंदोलनचा इशारा दिला आहे.\nमालाडच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा पूल गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. या भागातील भाजपचे माजी नगरसेवक विनोद शेलार यांनी परिसरात बॅनरबाजी करत पूल येत्या सात दिवसात सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मालाडच्या या पुलाचा एक भाग महापालिकेच्या अखत्यारीत येतो, तर उर्वरित भाग पश्चिम रेल्वेच्या अख्यत्यारीतील आहे. अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणून बंद करण्यात आलेल्या पुलांमध्ये मालाडच्या पुलाचा समावेश आहे.\nभाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीही सरकारवर टीका केली आहे. ‘सत्ताधारी पक्षाचा सदस्य असल्याची सर्वप्रथम मी माफी मागतो. पुलाच्या दुरुस्तीत होणारी दिरंगाई आणि राजकीय अनास्था ही लाजिरवाणीबाब आहे. संबंधित विभाग माझ्या अखत्यारीत येत नसला तरी मी पुलाची पाहणी करणार आहे. पूल सुरू न झाल्यास मी देखील आंदोलनात सहभागी होणार आहे’, असा स्पष्ट इशारा गोपाळ शेट्टी यांनी दिला आहे.\nदरम्यान, विनोद शेलार यांनी ते नगरसेवक असतानाच्या काळात या पुलाचं दुरूस्तीचं काम काही प्रमाणात झालं होतं असा दावा केला आहे. मात्र निधी अभावी उर्वरित काम पुढे ढकलण्यात आलं होतं, असं शेलार म्हणाले.\nPosted in टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारणTagged भाजपा\nदिल्लीकरांचे आरोग्य धोक्यात ; घराबाहेर न पडण्याचा हवामान खात्याचा इशारा\nतळोजा एमआयडीसीमध्ये स्फोट, कल्याणजवळच्या १४ गावांमध्ये हादरे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nब���रामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्���ातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/kokan/", "date_download": "2021-05-10T03:51:42Z", "digest": "sha1:IWQOUDF4QMYTT4ATG4SDBDII3HO5H5FH", "length": 7827, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates KOKAN Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोकणातही कोरोनाचा शिरकाव, ‘इथे’ आढळला रुग्ण\nकोरोनाचे सावट संपूर्ण जगावर आले आहे. याचा परिणाम अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. महाराष्ट्रातही…\nराज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ३९ वर\nराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३९ वर जाऊन…\nबंदोबस्ताचा ताणामुळे जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू\nपोलिसांना तसेच जवानांना कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडावे लागते. हे कर्तव्य पार पाडताना पोलिसांना अथवा…\nसिंधुदुर्गात अनधिकृतपणे बैलांची झुंज सुरुच\nबैलांच्या झुंजीना सरकारची बंदी आहे. तरीही सिंधुदुर्गात अनधिकृतपणे बैल झुंजी सुरुच आहेत. यासर्व प्रकाराकडे प्रशासनाने…\nखवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या आरोपींना रंगेहात अटक\nराज्यात आणि देशात प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळ्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशाच खवल्या मांजरीची…\nखड्ड्यांमुळे नितेश राणे संतापले; चक्क उपअभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ\nमुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले. कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला.महामार्गावरच्या एका ब्रिजला शेडेकर यांना बांधण्याचा प्रयत्न ही केला गेला.\nमांडवी आणि कोकणकन्येने रुपडे बदलले…\nकोकण वासियांना आधार असलेल्या आणि कोकण रेल्वेची शान असलेली मांडवी आणि कोकणकन्या एक्सप्रेस आता कोकण वासियांना…\nदाभोळ समुद्रात आढळल्या दोन संशयित बोटी, 38 खलाशी ताब्यात\nरत्नागिरीतील दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळून आल्या आहेत. याने एकच खळबळ उडाली आहे.या बोटी…\n….अखेर कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द\nकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील चौदा गावांच्या परिसरातील साधारण साडेपाच हजार हेक्टर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/detron-p37086008", "date_download": "2021-05-10T05:50:29Z", "digest": "sha1:JDQVIYZRAQOVZHHFA44ADU7GW46WMTP2", "length": 24520, "nlines": 350, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Detron in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Detron upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n135 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nDetron के प्रकार चुनें\nDetron के उलब्ध विकल्प\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा\nवैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nआपली अपलोड केलेली सूचना\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nDetron खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमळमळ आणि ओकारी/ उल्टी\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्या���ुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मतली (जी मिचलाना) और उल्टी\nशिशु(1 महीने से 2 वर्ष)\nबीमारी: मळमळ आणि ओकारी/ उल्टी\nखाने के बाद या पहले: कभी भी दवा ले सकते हैं\nअधिकतम मात्रा: 2.5 ml\nदवा लेने का माध्यम: मुँह\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 3 बार\nदवा लेने की अवधि: 5 दिन\nबच्चे(2 से 12 वर्ष)\nबीमारी: मळमळ आणि ओकारी/ उल्टी\nखाने के बाद या पहले: कभी भी दवा ले सकते हैं\nअधिकतम मात्रा: 5 ml\nदवा लेने का माध्यम: मुँह\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 3 बार\nदवा लेने की अवधि: 5 दिन\nकिशोरावस्था(13 से 18 वर्ष)\nबीमारी: मळमळ आणि ओकारी/ उल्टी\nखाने के बाद या पहले: कभी भी दवा ले सकते हैं\nअधिकतम मात्रा: 10 ml\nदवा लेने का माध्यम: मुँह\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 2 बार\nदवा लेने की अवधि: 5 दिन\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Detron घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Detronचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Detron चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Detronचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला Detron घेऊ शकतात. याचा त्यांच्यावर जर काही असला, तरी फारच थोड्या प्रमाणावर दुष्परिणाम होतो.\nDetronचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड साठी Detron चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nDetronचा यकृतावरील परिणाम काय आहे\nDetron घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nDetronचा हृदयावरील परिणाम काय आहे\nDetron चे हृदय वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nDetron खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Detron घेऊ नये -\nDetron हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nDetron ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सु���क्षित असते का\nDetron घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Detron केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nDetron मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Detron दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Detron घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Detron दरम्यान अभिक्रिया\nDetron बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\nDetron के लिए सारे विकल्प देखें\nइस जानकारी के लेखक है -\n3 वर्षों का अनुभव\n135 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nदवा उपलब्ध नहीं है\nDetron के उलब्ध विकल्प\nदवा उपलब्ध नहीं है\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/10/15/know-about-apj-abdul-kalam/", "date_download": "2021-05-10T04:59:42Z", "digest": "sha1:AMBCAKGMBKXVZFD7ECAUGD4HPERNFCRP", "length": 16532, "nlines": 48, "source_domain": "khaasre.com", "title": "‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी – KhaasRe.com", "raw_content": "\n‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी\n‘स्वप्न ते नाही जे झोपल्यावर येतात, स्वप्न ते आहे ज्यानी झोपच लागत नाही’, हे शब्द आहेत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना ���ेशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम आहे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम या गावी झाला. त्यांचे वडील हे एक न्हाविक होते. सुरुवातीपासून त्यांच्या घरची परिस्थिती गरीब होती.\nत्यामुळे लहानपणा पासूनच ते गावात वर्तमानपत्र विकून व अन्य छोटी मोठी कामे करून पैसे कमावत. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमूळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. तसेच त्यांना 40 विद्यापीठातुन डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ज्या वेळेस डॉ कलाम हे स्वित्झर्लंड दौऱ्यावर गेले होते तो दिवस 26 मे स्वित्झर्लंड मध्ये विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.\nडॉ एपीजे अब्दुल कलाम यांना नेहमी काही नवीन शिकण्याची आवड होती. शालेय शिक्षणात त्यांना गणिताची विशेष आवड लागली. त्यांनी आपले शालेय शिक्षण फार साधारण शाळेत पूर्ण केले. नंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथे सेन्ट जोसेफ कॉलेज मधून आपले बीएससी चे शिक्षण पूर्ण केले. एकदा तर त्यांची चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी मध्ये ऍरोनॉटिक डिप्लोमा साठी निवड झाली होती, पण त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास पैसे नव्हते त्यावेळेस त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहान ठेवून त्यांना प्रवेशासाठी पैसे दिले. अशा प्रकारे त्यानी आपला डिप्लोमा पूर्ण केला.\nयानंतर त्यांना DRDO मध्ये वैज्ञानिक म्हणून निवडले गेले. त्यांनी तेथे भारतीय वायुसेनेसाठी हेलिकॉप्टर डिझाईन बनवण्याचे काम केले. 1963 मध्ये त्यांनी इस्रो मध्ये क्षेपणास्त्र विकासातील SLV च्या संशोधनात भाग घेतला. नंतर पुढे चालून ते इस्रोच्या सॅटेलाईट लौंचिंग व्हेहिकल-3 या प्रकल्पाचे ते प्रमुख बनले. भारतात स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार व्हावेत अशी त्यांची इच्छा तेव्हापासूनच निर्माण झाली. भारतासाठी त्यांनी एकाहून एक असे मिसाईल तयार केली आणि जगाला दाखवून दिले की भारतीय कशात कमी नाहीत.\nक्षेपणास्त्र विकास कार्यातील अग्नी या क्षेपणास्त्र च्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले. अशाच अनेक कामातील योगदानामुळ�� 2002 साली त्यांना भारताच्या राष्ट्रपती पदावर नियुक्त करण्यात आले. 27 जुलै 2015 रोजी शिलॉंग ईथे त्यांचे निधन झाले. तेव्हा सुद्धा ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करत होते. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखविणारे राष्ट्रपती म्हणून राहतील.\nजाणून घेऊया त्यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी…\n1. डॉ अब्दुल कलाम यांचे राहणीमान अत्यंत साधारण होते, पण ते खूप मोठ्या ह्रदयाचे होते. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी ते एका खोलीच्या फ्लॅटमध्ये राहत होते. 2. भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले. 3. त्यांच्या क्षेपणास्त्र विकासातील कामामुळे ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात. त्यानी भारतासाठी अनेक क्षेपणास्त्र बनवली.\n4. डॉ कलाम हे खूप मेहनती व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी खूप गरीब परिस्थितीत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि वडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ते शाळा सुटल्यावर वर्तमानपत्र विकत असत. तर अनेक छोटेमोठे कामही करत असत.\n5. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीत आणि एम एस सुबलक्ष्मी यांच्याबद्दल खुप आदर होता. कर्नाटक संगीत त्यांना फार आवडायचं. सुबलक्ष्मी स्वतः आपल्या हातांनी जेवण बनवून डॉ. कलाम यांना वाढायच्या. त्यावेळी जेवतांना ते अगदी पारंपरिक पध्दतीने म्हणजे खाली जमिनीवर बसून केळाच्या पानात जेवायचे.\n6. ट्विटर वर डॉ. कलाम यांचे आहेत लाखो फॉलोअर्स- त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वामुळे ट्विटरवर त्यांचे लाखो चाहते होते. 7. ट्विटरवर डॉ. कलाम यांनी फॉलो केलेला व्ही व्ही एस लक्ष्मण हा एकमेव क्रिकेटपटू आहे. 8. डॉ. कलाम हंस अत्यंत गरीब कुटुंबातुन होते. त्यांचे शालेय शिक्षण फार साधारण शाळेत झाले.\n9. डॉ. कलाम हे नेहमी पहाटे 4 वाजता उठायचे. त्यानंतर ते अंघोळ करून गणिताचे क्लास घेण्यासाठी जात असत. त्यांनी निवडलेल्या फक्त 5 विद्यार्थ्यांना ते गणिताचे धडे द्यायचे. त्या विद्यार्थ्यांनसाठी सकाळी क्लासला येण्याअगोदर अंघोळ करणे ही अट असायची. 10. डॉ. विक्रम साराभाई हे डॉ. कलाम यांचे गुरू आणि मार्गदर्शक होते. डॉ. साराभाई यांनी कलाम यांना कृतज्ञता आणि यशाचा मार्ग दाखवला.\n11. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी आपली आरोनॉटिकल इंजिनिअरिंग ची पदवी पूर्ण केली. त्यांनतर ते इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवडले गेले. DRDO मध्येही त्यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून काम केले. भारताच्या पहिल्या देशी उपग्रह SLV-3 च्या प्रक्षेपणात त्यांचा महत्वाचा वाटा होता.\n12. डॉ. कलाम यांच्यावर डॉ अब्दुल कलाम आझाद हा प्रेरणादायी चित्रपट बनला आहे. 13. डॉ. कलाम यांना युथ आयकॉन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 2003 आणि 2006 साली MTV तर्फे त्यांना युथ आयकॉन या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.\n14. ते भारताच्या सर्वात महत्वपूर्ण आण्विक चाचणीचे भाग होते. 15. भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून ही पाहिले काम. 16. डॉ. कलाम यांना दाक्षिणात्य पदार्थ विशेष करून इडली खूप आवडायची.\n17. एकदा 400 विद्यार्थ्यांसमोर बोलताना अचानक लाईट गेली. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठे ही बाधा येऊ न देता डॉ. कलाम सम्पूर्ण विद्यार्थ्यांच्या मधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली. 18. राष्ट्रपती बनल्यानंतर केरळच्या राज भवनात डॉ. कलाम यांनी सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहुणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एक चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक. 19. डॉ. कलाम यांच्या लहानपणी त्यांचे सर्वात जवळचे तीन मित्र होते. रामानंद शास्त्री, अरविंदम, शिवप्रकसन.. हे तिन्ही जण हिंदू ब्राम्हण कुटुंबातील होते.\nCategorized as प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रेरणादायक, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nजेव्हा मुस्लिम असल्यामुळे बदलली गेली एपीजे अब्दुल कलाम यांची जागा..\nपॅनकार्ड हरवले असेल तर या प्रक्रियेने घरबसल्या मिळवा नवीन पॅनकार्ड\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/politics?page=1", "date_download": "2021-05-10T04:54:58Z", "digest": "sha1:TY7KVF6SVWOVEHTVTKIT3SXD6OVRVBCF", "length": 6589, "nlines": 146, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nसुहास पळशीकर\t10 Aug 2019\nसुहास पळशीकर\t15 Aug 2019\nझिम्बाब्वेनेमुगाबेंचे मूल्यमापन कसे करावे\nसंकल्प गुर्जर\t08 Sep 2019\nसुहास पळशीकर\t14 Sep 2019\nसुहास पळशीकर\t16 Oct 2019\nदोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती\nविनोद शिरसाठ\t12 Dec 2019\nस्वदेशी-स्वावलंबन: जुने आणि नवे\nसुहास पळशीकर\t16 May 2020\nपर्यायांचे राजकारण म्हणजे काय\nसुहास पळशीकर\t18 Jun 2020\nअश्रफुल हुसैन : आसाम विधानसभेत पोहोचलेला 'मिया कवी'\nसत्ताविरोधी भावना आणि स्टॅलिनच्या नेतृत्वाचा द्रमुक आघाडीस लाभ\nगरज सक्षम सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची\nसत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन\nसमुद्री कारस्थान : एक वास्तवपट\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'लॉरी बेकर - निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'ऋतूबरवा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'दंतकथा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'वरदान रागाचे' हे साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kachapani.wordpress.com/author/ksuparna/", "date_download": "2021-05-10T05:06:43Z", "digest": "sha1:REXBFQ2ALFIU5MZPQ2CHUE6ZK4BGKOHH", "length": 33647, "nlines": 209, "source_domain": "kachapani.wordpress.com", "title": "सुपर्णा | काचापाणी", "raw_content": "\nकशाने आलात पुण्याहून डेक्कननं की सिंहगड\nडेक्कनची अवस्था बघवत नाही म्हणता\nचालायचंच हॊ, त्याच्याकडे दुर्��क्ष करायचं\n कापुचीनो की थंड बर्फ़ाळलेलं बाटलीतलं\nतुमच्याच देशातलं ज्वलंत पाणी\nयानंतर आपण सरळ मल्टिप्लेक्समधल्या-\nस्क्रीनवर छान गारेगार एसी मध्ये बसून\n“स्त्री- शोषण एक सामाजिक प्रश्न” बघणार आहोत.\nतुमच्याशी थेट संवाद दूरध्वनीवरुन भगिनींना\nहो आहे ना, महिला मंडळात साडी ड्रेपिंगवर कार्यशाळा–\nत्यात तुमच्या नऊवारीवर माझे भाषण आहे. प्रात्यक्षिकही आहे.\nत्यानंतर ताज मध्ये लंच-\nतुम्ही हातात लेखणी दिलेली छकुली\nआता साक्षर नी प्रौढ झाली आहे- काळजी करु नका\n त्या आता उरल्याच नाहित.\nगेल्यात कुठल्यातरी मोर्चात सामील व्हायला,\nकोणी मंत्री येणार आहेत, मिळतात दहा दहा रुपये प्रत्येकिला\nकिती समजावं लागतं बाई तुम्हाला.\nअम्रुता, जेसिका लाल , खैर लांजी ही कुठली नावं\nनका हो अशी भाषा बोलु प्लिज…..\nआम्ही सुशिक्षीत मांडतो आहोत ना त्यांचे प्रश्न ,\nचर्चा सत्रे , मेळावे काव्यसम्मेलने आयोजित करुन\nतुम्ही नका काळजी करु.\nहं…. तो मात्र बापडा तस्साच आहे हं,\nबसलाय बापडा कित्येक वर्षाच्या जुन्या खुणा,\nअंगावर बाळगीत, अन नविन वार सोसत\nचला , तुमच्याबरोबर दिवस घालवल्यावर,\n“एक दिवस सावित्रीचा” या प्रोजेक्टवर रिपोर्ट\nव्ही. सी. ना द्यायचाय.\nतुम्हाला नाही हो कळायच्या अश्या गोष्टी.\nप्रवर्ग: कविता टॅगस्एक दिवस सावित्रीचा, कविता, मराठी, मराठी कविता, सावित्री, सावित्रीबाइ फुले, savitribai phule\n“एखाद्या स्त्रीने कागद हाती घेतला की आमच्या वडील माणसांची अमर्यादा होने.जणू काही तिने अत्यंत लाजिरवाणी गोष्ट केली. एखादे आप्तेष्ठांकडून तिचे नावाने टपालातून पत्र आले की घरातील माणसांना आपली अब्रू गेलीसे वाटत. एखाद्या वर्तमान पत्रात एखादीचे नांव प्रसिध्द झाले, लेख प्रसिध्द झाला की घराची अब्रू कमी केल्याचा डोंगराएवढा आरोप तिचे माथी बसलाच म्हणून समजावे…..”\nहे उदगार २०व्या शतकाच्या आरंभीला कथालेखन करणाऱ्या अग्रलेखिकांपैकी काशीबाई कानिटकर ह्यांचे आहे. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रीची सर्वक्षेत्रातील प्रगती पाहाता हे उदगार आपल्याला अचंबित करतात.\nआज कोणतेही क्षेत्र असे नाही की ज्या क्षेत्रात स्त्रीने नुसते स्वतःचे पाउल ठेवले नाही तर तिथे स्वतंत्र कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ही अत्यंत आनंदाची मनाला उत्साह आणण्यासारखी बाब आहे.परंतू पुन्हा प्रश्न उभा रहातोच तो असा की स्त्री खरंच समग्र दृष्टीने स्वतंत्र झाली आहे कां की ’न स्त्री स्वातंत्र्यर मर्हती’ अशीच तिची अवस्था आहे की ’न स्त्री स्वातंत्र्यर मर्हती’ अशीच तिची अवस्था आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मागिल कालखंडातील साहित्याचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की अगदी मौखिक वांड्गमयापासून ते लिखित स्वरुपाच्या वांड्गमयाचा अगदी आजचा काळ घेतला तर त्याचे उत्तर अजुनही नकाराच्या परिसीमा ओलांडू शकल्या नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते.\nअगदी मौखिक वांड्गमयाचा म्हणजेच परंपरेतून आलेल्या कहाण्यांचा विचार केला तर सर्व कहाण्यांत स्त्रीने काय करावे , काय करु नये, इत्यादीचा पाढा वाचला आहे, परंतू तिथेही आपल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांची धडपड स्पष्ट्पणे लक्षात येते. उदा: खुलभर दुधाच्या कहाणीतील राजाचा आदेश न पाळणारी म्हातारी, श्रीमंतीला चटावलेल्या भावाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी शुक्रवारच्या कहाणीतील बहिण इत्यादी नंतरच्या काळात देखिल ’ डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’ म्हणणारी जनाबाई, किंवा परिपक्व बुध्दीचे प्रदर्शन आपल्या कूट अभंगाद्वारे करणारी मुक्ताई. आदिम काळापासूनच स्त्री आपला विचारांचा ,व्यक्ततेचा वेगळा विचार करणारी ठरली हे निश्चीत. वैदिक काळात सुध्दा गार्गी मैत्रेयीचा विचार केल्यास स्त्रीला मान होता, स्वतंत्र स्थान होते, हे दिसते.\nकोणत्याही समाजाची सांस्कतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे ह्यावरुन ठरत असते.वेद्काळात उच्चस्थान प्राप्त करणाऱ्या स्त्रीचा दर्जा पुढील काळात खालावला गेला. याची कारणमीमांसा अनेक प्रकारे करता येईल. उदाहरणार्थ, राजकिय घडामोडी, मोगलांचा आक्रमण काळ इत्यादी. यामुळे स्त्रीच्या मनाची व बुध्दिची वाढ खुंटवुन टाकण्यात आली. व स्त्री मनुस्मृती काळात मोहवादाच्या भोवऱ्यात अडकली. तिच्या भोवती विषयासक्तिची बेडी पडली. व वेद काळात असलेली स्वतंत्रतेची तिची प्रतिमा पुसली गेली. बाल विवाह , विधवा विवाह बंदी अशा अनेक रुढी प्रथांमधे अडकली. पर्यायाने समाज तिच्या दुर्दशेला कारणीभूत ठरला.\nया सगळ्या परिस्थितीला छेद देणारा इंग्रजी शिक्षणाचा कालखंड पुन्हा स्त्रीची प्रतिमा उंचावणारा ठरला. तेंव्हापासून ते आजपर्यंत स्त्रियांची शिक्षण क्षेत्रातील प्रगती, तिच्या अस्तित्वाच्या उभारणीसाठी झालेली कायद्यातील प्रगती आदी घडामोडींकडे पहाता तिची परिस्थिती बरीच सुसह्य झाली आहे. अर्थार्जनाच्या हक्कासाठी सुध्दा स्त्रीला बराच लढा द्यावा लागला.स्त्री अर्थार्जनाच्या क्षेत्रात उतरली की कुटुंबाकडे दुर्लक्ष होते ,मातृत्वाची जबाबदारी नीटपणे पार पाडता येणार नाही असाही दृष्टिकोन पुरुषांचा होता. परंतू या बाबतीत गम्मत अशी आहे की हा दृष्टिकोन फक्त मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रीच्या बाबतीतच तपासत होते. कारण श्रमिक वर्गातील स्त्री कित्येक वर्षापासून हे काम करतेच आहे. तिच्या बाबतीत हा प्रश्न कधी उद्भवलाच नाही.म्हणजेच काय , पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सुशिक्षित स्त्री नको होती. सुरुवातीला स्त्रीला परिचारीका, शिक्षीका एवढ्याच व्यवसायापुरते मर्यादित केले गेल. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मतदानाच्या हक्कासाठी, जसा अमेरिकेतील स्त्रियांना लढा द्यावा लागला,तसा लढा देणे भारतीय स्त्रीच्या वाट्याला आला नाही. कारण इंग्रजांच्या कृपेमुळे तो हक्क आपोआपच पदरात पडला. इथपर्यंत स्त्री ची सामाजिक वाटचाल पाहिल्यावर मी पुन्हा लेखाच्या आरंभी दिलेल्या मुद्याकडे येउ इच्छिते की एवढे सगळे होऊनही स्त्री खऱ्या अर्थाने , सर्वांगाने, विचाराने स्वतंत्र झाली कां या प्रश्नावर विचार करायला हवा.\nकाचापाणी या खेळातल्या काचा जरी बदलल्या , तरी काच अजून तसाच आहे. याचे उत्तर शोधण्यासाठी कवयित्री ईंदीरा संत यांच्या ’मध्यमवर्गी गार्गी’ या कवितेतल्या काही ओळी देते , बघा तपासून स्वातंत्र्य नावाचा दगड आपल्यापासून किती लांब आहे ते\nत्या वाक्यांची लाकडे चुलीत लावते….\n( इथे वाक्य म्हणजे स्त्रीच्या प्रगतीची पेपरवरील आकडेवारी होय)\nमग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या,\nप्रवर्ग: लेख टॅगस्मध्यमवर्गी, मराठी, स्त्री, स्त्री पुरुष\nमाहीत होते काटे असतात\nतरीही मी गुलाब झाले\nमाहीत होते जन्म चिखलात\nतरीही मी कमळ झाले\nमाहीत होते अमावस्या असते\nतरीही मी पौर्णिमा झाले\nमाहीत होते डाग असतात\nतरीही मी चन्द्र झाले\nमाहीत होते वारा सुटतो\nतरीही मी सुगंध झाले\nमाहीत होते पाने गळतात\nतरीही मी वसंत झाले\nमाहीत होत दाह सुर्याचा\nतरीही मी धरणी झाले\nमाहीत होता बाण पारध्याचा\nतरीही मी हरिणी झाले\nजगात मी वेडी ठरले\nफक्त तुझ्याच साठी मी\nमाझे अस्तित्व हरवून गेले\nप्रवर्ग: कविता टॅगस्कविता, भावना, मनातल्या भावना, मराठी\nमार्च 6, 2010 सुपर्णा\tयावर आपले मत नोंदवा\nदिधले तबक हे इन्द्रधनूने,\nभरते रंग मी नजाकतीने\nफ़ेडू कसे मी त्यांचे पांग\nदे ना तु हाती,\nकरुनी हात लांब ,\nती एक रेघ शेवटाने,\nनकोस येऊ जरा वेळ\nप्रवर्ग: कविता टॅगस्कविता, रंगावली, kavita\nमार्च 6, 2010 सुपर्णा\t१ प्रतिक्रिया\nकळत होता परवा पर्यंत\nकळत होता परवा पर्यंत\nप्रवर्ग: कविता टॅगस्कविता, भावना, मनातल्या भावना, मराठी, स्पर्श\nमाझं घर आहे आपलं साधं सुधं पण मोकळं. हवे्शीर आणि भरपूर उजेडाचं. त्यात सुख आहे, दुःख आहे, आशा अपेक्षंचे ओझे आहे. राग , लोभ, हेवा मत्सर सारं काही भरुन आहे. कशाचीही कमतरता नाही. सगळ्या सर्वसामान्य लोकांचे असते तसे आहे. पण माझ्या घराला एक वेगळाच कोपरा आहे. जो दिसतो सगळ्यांना, पण मला जसा भासतो तसा सगळ्यांनाच भासेल असे नाही. अगदी अम्रुता प्रीतम ने सांगितल्या प्रमाणे मी माझ्यासाठीच राखून ठेवला आहे. हा कोपरा आहे माझ्या घराच्या दाराच्या चौकटीतला कॆनव्हास.हो हो त्याला मी कॅन्व्हास असेच नांव दिले आहे, कारण तो दर क्षणाला वेगळेच चित्रं रंगवत असतो.\nअगदी पहाटे झुंजू मुंजू च्या वेळी मी लवकर उठुन त्याच्या जवळ येउन बसते, आणि म्हणते तुझ्यावर कुठलं चित्रं रेखाटलय ते तो हसतो , वाऱ्याच्या झुळुकीचा सुखद स्पर्श मला करुन जातो. म्हणतो, आधी हे घे,प्राजक्ताची फ़ुले माझ्या पदरात घालीत सुगंधाची शाल पांघरतो. मी ही फुलते, बहरते, जुईच्या सुगंधाची उदबत्ती लावीत तो जणु दिवसाची सुरुवात करतो.\nक्षितिजाच्या निळ्या सावल्या, बॅकग्राउंडवर काळपट हिरव्या झाडांची हालचाल जाणवते. त्याच्या ह्या आनंदात गुलाबी ऊषा केशरी पैंजण वाजवीत हलकेच केंव्हा सामिल होते ते त्यालाही कळत नाही. ती ही अगदी मैत्रीणीशी हातात हात घालुन फ़ुगडी खेळावी तसे त्याच्याशी खेळु लागते. त्यांचा खेळ सुरु असताच मी फ़रशीवर पाणी शिंपडुन दाराशी सुबक रांगोळी घालते,तर पाठिमागुन सुर्याचा पहिला किरण माझ्या पदराशी अगदी मांजरीसारखा घोटाळतो. कॅन्व्हास म्हणतो , बघ ना जरा मागे वळुन , मी नविन चित्र रेखाटलं आहे तुझ्यासाठी, का माझाकडे पाठ करुन बसली आहेस\n जरा थांब मला माझी कामं करु देशिल की नाही तुझे आपले काहीतरीचं लहान मुला सारखे. सारखं तुझाशीच खेळायचं का रे तुझे आपले का���ीतरीचं लहान मुला सारखे. सारखं तुझाशीच खेळायचं का रे तरीपण त्याच्याकडे बघितल्याशिवाय माझे समाधान होत नाही. आता त्याच्या खेळात सुर्यनारायणानेही भाग घेतला असतो. तो कॅन्व्हास वर रंगाची उधळण करीत असतो. वाऱ्याचेही त्यांच्या बरोबर हितगुज चालले असते. मला त्यांचा मोह सोडवत नाही , पण घरातली कामे खुणावत असतात. आंघोळ वेणी करुन तुळशीला पाणी घालण्याच्या निमित्ताने मी पुन्हा त्यांच्यात सामिल होते.\nआता कॅन्व्हास वर वेगळे चित्रं असते. सोनेरी ऊन्हाचे कवच ल्यायलेली झाडे, गवतावरचे चमकणारे दव बिंदु.नक्षत्रासारखं फुलुन आलेलं फुलांचं झाड, गुलाबी रंगाची गुलबक्षी, जाई , जुई, शेवंतीने घातलेला सुवासाचा सावळा गोंधळ चालला असतो.\nमाझ्या कॆनव्हास वर केवळ रंग चित्रेच असतात असे नाही,सोबत पक्षांच्या गाण्याची टेपही वाजत असते.लगेच कॅन्व्हासआपली कॊलर टाईट करीत मला विचारतो – बघितलय का असं चित्र कधी की ज्यात संगीतही आहे नाही ना मी आहेच मुळी असा रंग वेगळा.मी आपली त्याचे ऐकुन घेत माझं काम सुरु ठेवते. मूलांचे डबे, शाळेची घाई. ऒफ़िसची तर तह्राच न्यारी.अगदी पेन रुमाल हातात द्यावा लागतो.\nसगळ्यांना त्यांच्या कामाला लावल्यावर मला थोडीशी फ़ुरसद मिळते, तोवर कॆनव्हास रागाने लाल झाला असतो. अरेच्या तुला रागवायला काय झालं अरे मी जरी कामात असले तरी ह्या खिडकीतुन- त्या खिडकीतुन माझं लक्षं होतंच की. पण रुसलेल्या बाळासारखा हा लाल पिवळा. धगधगत्या पंगाऱ्याने पेट घेतलेला असतो.त्यातुन ज्वाळा निघत असतात.\nगुलमोहरानेही त्याचीच साथ दिलेली असत. पक्षी बिचारे हिरव्या पानांच्या काळ्या सावलीशी बिलगले असतात. तिथुनही हळुच कुचूकुचू एकमेकांशी बोलत असतात. प्राजक्ता, जाई , जुई सगळ्या पोरी खेळुन थकुन माना टाकुन बसतात. मीही जरा पदराने वारा घेत बसते त्यांच्यापाशी जरा वेळ. “काय रे तुझी ही तह्रा, किती हा बटबटितपणा, तुझ्या चित्राशी विसंगत अशी ही पाण्याची टाकी , आता अगदी ऊठुन दिसते”. आजुबाजुच्या इमारतींचे रंग सुद्धा तु आपल्यात सामावुन घेतलेस.चालायचंच, सगळी चित्रं काही सुसंगत थोडिच असतात थोडी विसंगती त्यात असावी लागते.\nथोड्यावेळाने तो सुद्धा वामकुक्षी घेतल्यासारखा निःशब्द होतो. नाही म्हणायला मधुनच एखादी टिट्वी त्याच्या समाधीचा भंग करीत असते.मधुनच कोकिळेला पण आपल्या रागंदारीचा मोह आवरत न���तो. माझंही दुपारचे निवांत चालले असते. संध्याकाळची एकच घाई नको म्हणुन स्वयंपाकाची हळू हळू तयारी सुरु असते. रजनीला पदराशी बांधुन संध्याकाळ नाचत ऊडत येते आणि कॅन्व्हासचा रुसवा जातो. त्याचं खेळकर रूप पुन्हा एकदा प्रगट होतं. संध्या रजनीने सोबत निशिगंधाला पण आणले असते. तिचा श्रुंगारही अजून आटोपला नसतो. धुळीचा सुगंध आसमंत व्यापून टाकतो. पक्षांसोबत मुलांचापण छप्पा पाणी रंगात आलेला असतो.\nआता मात्र कॅन्व्हासचा चेहेरा काळवंड्लेला असतो. अगदी प्रणय रंगात आल्यावर प्रियेनं काढता पाय घ्यावा त्या प्रमाणे तो म्लान होतो, उदास होतो,. हळू हळू तो निओन साईन्सच्या झगमगाटामागे लपू लागतो.\nएका वेगळ्याच रात्रिच्या जगाचा उदय झालेला असतो. आणि माझाकॅन्व्हास कोलमडून जातो. हळूच त्याचे सांत्वन करीत त्याला मी समजावते, अरे, तुझा प्रियकर रवी गेला तरी रजनीच्या प्रियकरा , मंद आणि शांत उजेडात तु न्हाऊन निघशिल, तुझ्यावर चांदण्यांची बरसात होईल.नीज आता.\nकॅन्व्हासचा प्रियकर जरी गेला तरी आता माझ्या प्रियकराची येण्याची वेळ झाली आहे. मी सुद्दा तुझ्यासारखीच एक कॅन्व्हासच तर आहे. माझे रूप खुलायला प्रियकराने रंग भरणं आवश्यक आहे.\nकाचापाणी ई मेल मधे\nकाचापाणीवर प्रसिध्द होणारं साहित्य इ मेल मधे हवे असल्यास इथे रजिस्टर करा\nकाचापाणी ई मेल मधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sushant-singh-rajput-case-rhea-chakraborty-parties-by-sushant-money-said-farmhouse-manager-pawan-mhpl-480390.html", "date_download": "2021-05-10T05:33:01Z", "digest": "sha1:XZLRRTLMHHYZ3HW76KL7AMVLYOOQSLTG", "length": 19542, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"सुशांतच्या पैशांतून रिया चक्रवर्ती करायची पार्टी\", फार्महाऊस मॅनेजरने केला मोठा खुलासा sushant singh rajput case Rhea chakraborty parties by sushant money said farmhouse manager pawan mhpl | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\n\"सुशांतच्या पैशांतून रिया चक्रवर्ती करायची पार्टी\", फार्महाऊस मॅनेजरने केला मोठा खुलासा\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\n\"सुशांतच्या पैशांतून रिया चक्रवर्ती करायची पार्टी\", फार्महाऊस मॅनेजरने केला मोठा खुलासा\nसुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) ज्या फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी व्हायची असं रिया चक्रवर्तीने सांगितलं होतं, त्या फार्महाऊसच्या मॅनेजरने (farmhouse manager) मोठी माहिती दिली आहे.\nमुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहे. नार्कोटिक्स विभागाने तर ड्रग्ज अँगलच्या तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शोविकसह काही जणांना अटक केली आहे. शिवाय आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. दरम्यान याबाबत आता सुशांतच्या फार्म हाऊसचा मॅनेजर (Farmhouse Manager) पवनने सुशांत, रिया आणि तिच्या कुटुंबाबाबत मोठा खुलासा केला आहे.\nसुशांत आपल्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी करायचा. त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत, असा कबुलीजबाब रियाने एनसीबीला दिल्याची माहिती सूत्र���ंनी दिली होती. दरम्यान सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजर पवनचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर रिपब्लिकन टीव्हीशी बोलताना त्याने सुशांत आणि रियाबाबत मोठी माहिती दिली आहे.\nपवनने सांगितलं, \"रिया चक्रवर्ती आपला सर्व खर्च आणि पार्ट्यांसाठी सुशांतचा पैसा वापरत होती. रजत मेवातीने मला सांगितलं होतं की, रिया पार्टी करायची आणि सुशांत झोपलेला असायचा. जेव्हा कधी मी शोविकला पाहिलं तेव्हा तो नशेत असयचा किंवा स्मोक करत असायचा. रिया सुशांतचा पैशांचा व्यवहार स्वतः सांभाळायची. रजतने मला सांगितलं होतं की, सुशांतच्या बँक खात्यातून पैसे काढले जात आहेत. सुशांतने जेव्हा रियाच्या करत असलेल्या या खर्चाबाबत समजलं तेव्हा तो खूप नाराज झाला होता\"\nहे वाचा - \"यें बलात्कार है\", म्हणत संतप्त झालेल्या कंगना रणौतने शेअर केले PHOTO\n\"श्रुती मोदीने 2019 जुलैपासूनच येणं सुरू केलं होतं. रिया आल्यानंतर त्यांचा आयलँड ट्रिप वाढली होती. शिवाय रिया फार्महाऊसवर नेहमी सुशांतसोबत यायची. गेल्या वर्षी 8 जुलैला रियाचा बर्थडे होता. वाढदिवसाच्या एक दिवस आधी मी रियाच्या कुटुंबाला पाहिलं. रियाचे आई-वडील आणि भाऊ शोविकला पाहिलं. शोविकसह एक तरुणीही होती\", असं पवन म्हणाला.\nहे वाचा - सुशांतची हत्या की आत्महत्या उद्या येणार व्हिसेरा रिपोर्ट,खुलासा होण्याची शक्यता\nसीबीआयने आपली कित्येक तास चौकशी केली. सुशांत आणि रियाबाबत विचारलं. त्यावेळी आपण हे सर्वकाही सांगितल्याचं पवनने म्हटलं आहे.\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचा���कांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/online-learning-method-is-offline/", "date_download": "2021-05-10T05:02:18Z", "digest": "sha1:MYBBKPXTCVY2HFNFRYXYPCUDXFTTRHCO", "length": 11453, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "ऑनलाईन शिक्षण पद्धत झाली ऑफ लाईन… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर ऑनलाईन शिक्षण पद्धत झाली ऑफ लाईन…\nऑनलाईन शिक्षण पद्धत झाली ऑफ लाईन…\nधामोड (प्रतिनिधी) : ‘शिक्षण’ हा मानवी जीवनातील सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचा टप्पा. याठिकाणी यशस्वी झालेला विद्यार्थी आपल्या वैयक्तिक जीवनात प्रत्येक वळणावर येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्यासाठी बौद्धिक क्षमतेने परीपूर्ण झालेला असतो. पण हीच पायरी यावर्षी डगमगताना दिसत आहे. यामुळे सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आपले कुटुंब कोरोनाच्या संसर्गापासून कसे दूर राहील या विचारात असणारा पालक यावर्षी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलाकडे पाहून अधिकच चिंताग्रस्त होत आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होवून आता सात महिने पूर्ण झाले. शासनाने मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये,त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, शाळेत न येता मुलापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी ऑनलाइन शिक्षण पध्दत सुरू केली आहे. शिक्षकांनी देखील ही योजना मुलांपर्यंत कशी पोहचेल यासाठी प्रयत्न केला. परंतु साडेसात लाख खेडी असलेल्या या देशातील ग्रामीण भागात ही शिक्षण पध्दत पूर्णपणे अयशस्वी होताना दिसते आहे.\nयाला अनेक कारणे देखील आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध अपूर्ण साधन सामुग्री आणि ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांना ग्रामीण भागात नेटवर्कमध्ये येणारा अडथळा. यामुळे सर्वच विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर जाताना दिसत आहेत. मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असून ती टिव्ही पाहणे आणि गल्ली बोळात खेळताना जास्त दिसत आहेत. या शिक्षणापासून दूर होत चाललेल्या मुलांकडे पाहून शिक्षकांबरोबरच पालक चिंताग्रस्त होताना दिसत आहेत. यावर लवकरच शैक्षणिक विभागाने काहीतरी नवीन मार्ग काढून या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आल्यास जानेवारी ते डिसेंबर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे अशी मागणी पा���कांनी केली आहे.\nPrevious articleविना मास्कप्रकरणी १५ जणांवर दंडात्मक कारवाई…\nNext articleजिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुन�� लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-05-10T05:44:03Z", "digest": "sha1:CPPHLTOQX5WX43GSMHQFUBBL5JBP4PUN", "length": 5319, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशुक्रवारी दुपारी २ तास एक्स्प्रेस-वे बंद\nआरे वृक्षतोडीविरोधात हरकतीचा पाऊस, पण वृक्ष प्राधिकरण म्हणते ३ हजारच हरकती\n३१ ऑगस्ट पूर्वी शुल्क न भरलेल्या बांधकामांची मंजुरी रद्द\nविकास आराखड्यातील 'त्या' ३७३ हरकती-सूचना कुणाच्या\nगोविंदांचा विमा १० लाखांचा\nमुंब्रा, दिव्याचा पाणी प्रश्न मार्गी लावणार - रणजीत पाटील\nविद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचं अॅप\nतुंबलेल्या पाण्यातही सेवा बजावणाऱ्या मुंबई पोलिस कर्तव्यतत्परतेला सलाम\nसूचनांद्वारे बनणार विद्यापिठाचा बृहत आराखडा\nविद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी आता 'चिराग' अॅप\n12वी प्रवेश यंदाही ऑफलाइनच\nनियोजन समिती, सभागृहाच्या ६०० सूचना आणि बदलांना केराची टोपली\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/73-holidays-including-sundays-in-2019/05101010", "date_download": "2021-05-10T04:43:13Z", "digest": "sha1:HREOYIOYGQG7ZHQRRJ7LLT2NZPFOKECR", "length": 11166, "nlines": 71, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "73 holidays including sundays in 2019", "raw_content": "\nपुढच्या वर्षी सुट्ट्यांची लयलूट, रविवारसह तब्बल 73 रजा\nमुंबई : काही लोक नोकरी करतांना नेहमी सुट्टींवर डोळा डोळा ठवून असतात अशा लोकांसाठी आनंदची बातमी; २०१९ मध्ये रविवार धरुन ७३ सुट्ट्या मिळणार आहेत\nआत्ता कुठे 2018 चा मे महिना सुरु असला, तरी अनेक जणांना 2019 सालचे वेध लागले आहेत. पुढच्या वर्षी फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर सुट्ट्या पाहणं मस्ट सुट्टी म्हटली की बच्चेकंपनींपासून नोकरदारांपर्यंत सगळे जण खुश होतात. पुढच्या वर्षात तुम्हाला रविवार धरुन तब्बल 73 सुट्ट्या मिळणार आहेत.\n52 आठवड्यांचे 52 रविवार आणि सणावाराच्या 21 सु्ट्ट्या असे एकूण 73 दिवस सुट्ट्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार सुट्टी असते, त्यांना तर 120 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र, तीन सण रविवारी आल्यामुळे त्या तीन सुट्ट्या कमी झाल्या आहेत\n2019 सालची दिनदर्शिका तयार करण्याचं काम पूर्ण झाले असून पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील वर्षीच्या सुट्ट्यांचे सांगितले दिवस असे –\nरविवारी आलेल्या तीन सुट्ट्या\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), लक्ष्मीपूजन (27 ऑक्टोबर),\nईद-ए मिलाद (10 नोव्हेंबर)\nशनिवारी पाच सुट्ट्यांची आल्या आहेत. यामुळे शनिवार-रविवार सुट्टी असणाऱ्यांचे नुकसान झाले आहे.\nशनिवारी आलेल्या सुट्ट्या – प्रजासत्ताक दिन : 26 जानेवारी, गुढीपाडवा : 6 एप्रिल, श्रीरामनवमी : 13 एप्रिल, बुद्धपौर्णिमा : 18 मे, पतेती : 17 ऑगस्ट\nमहाशिवरात्री : 4 मार्च (पहिला शनिवार-रविवार-सोमवार), बकरी ईद : 12 ऑगस्ट (दुसरा शनिवार-रविवार-सोमवार), श्रीगणेश चतुर्थी : 2 सप्टेंबर (पहिला शनिवार-रविवार-सोमवार), दिवाळी बलिप्रतिपदा : 28 ऑक्टोबर (चौथा शनिवार-रविवार-सोमवार)\nसुट्ट्यांमध्ये मुस्लिम धर्माच्या सुट्ट्याही दिल्या आहेत पण त्यांचे दिवस चंद्रदर्शनाप्रमाणे दिवसाने बदलू शकतात (एक दिवस मागे-पुढे). सरकार या सुट्ट्यांची अधिकृत यादी नंतर प्रसिद्ध करते.\nप्रजासत्ताक दिन : शनिवार, 26 जानेवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती : मंगळवार, 19 फेब्रुवारी, महाशिवरात्री : सोमवार, 4 मार्च\nधुलिवंदन : गुरुवार, 21 मार्च, गुढीपाडवा : शनिवार, 6 एप्रिल, श्रीरामनवमी : शनिवार, 13 एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रविवार, 14 एप्रिल, श्रीमहावीर जयंती : बुधवार, 17 एप्रिल\nगुड फ्रायडे : शुक्रवार, 19 एप्रिल, महाराष्ट्र दिन : बुधवार, 1 मे, बुद्धपौर्णिमा : शनिवार, 18 मे, रमजान ईद : बुधवार, 5 जून\nबकरी ईद : सोमवार, 12 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन : गुरुवार, 15 ऑगस्ट\nपतेती : शनिवार, 17 ऑगस्ट, श्रीगणेश चतुर्थी : सोमवार, 2 सप्टेंबर\nमोहरम : मंगळवार, 10 सप्टेंबर,महात्मा गांधी जयंती : बुधवार, 2 ऑक्टोबर, विजयादशमी (दसरा) : मंगळवार, 8 ऑक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन : रविवार, 27 ऑक्टोबर, दिवाळी बलिप्रतिपदा : सोमवार, 28 ऑक्टोबर, ईद-ए-मिलाद : रविवार, 10 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती : मंगळवार, 12 नोव्हेंबर, नात��ळ : बुधवार, 25 डिसेंबर\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/mns-raj-thackarey-criricized-thackarey/", "date_download": "2021-05-10T05:34:06Z", "digest": "sha1:TFY2V7KA7XCIZEGAPTUEJN2TAH5C3ZMQ", "length": 9572, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारता; राज ठाकरेंचा घणाघात - Hello Maharashtra", "raw_content": "\nसरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारता; राज ठाकरेंचा घणाघात\nसरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारता; राज ठाकरेंचा घणाघात\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnriman Sena) ‘मराठीत करा स्वाक्षरी’ ही मोहिम सुरू केली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मनसे आणि राज ठाकरेंनी हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी मराठीत स्वाक्षरी केली.\nयावेळी राज ठाकरे म्हणाले, सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते ते चालतं पण शिवजंयती आणि मराठी भाषा दिनाच्या दिवसाला परवानगी नाकारता, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. तसेच कोरोनाची एवढी भीती वाटते तर मग निवडणुका पुढे ढकला असा सल्ला देखील राज ठाकरेंनी यांनी दिला आहे.\nहे पण वाचा -\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा…\nसंघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही नेत्रदीपक यश मिळवलंत; राज…\nसरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’…\nतसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पत्रकारांनी आपण मास्क का घालत नाही असा सवाल विचारला त्यावर राज ठाकरे म्हणाले,’मी मास्क कधीच घालत नाही. तुम्ही पण नका घालू’, असा सल्ला पत्रकारांना दिला.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’\nचित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल ; बेहिशोबी मालमत्तेची होणार चौकशी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी, संजय राठोड यांच्या बद्दल ते योग्य तो निर्णय घेतील – संजय राऊत\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा हल्लाबोल\nसंघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही नेत्रदीपक यश मिळवलंत; राज ठाकरें कडून ममतादीदींचे…\nसरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्र्यांनी केली…\nसध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून…; विरार…\nरेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंची पत्र लिहून मोदींना…\nजे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत; रुपाली ठोंबरे यांची संतप्त प्रतिक्रिया\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा…\nसंघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही नेत्रदीपक यश मिळवलंत; राज…\nसर���ारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’…\nसध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/kejariwal/", "date_download": "2021-05-10T04:54:06Z", "digest": "sha1:TUDRMZXOZRP654JXSB7DCOKVWECC656D", "length": 20145, "nlines": 135, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "केजरीवाल सरकारकडून सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा | केजरीवाल सरकारकडून सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nकेजरीवाल सरकारकडून सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nमात्र महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.\nआप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, कार्यकर्ता ठार\nआम आदमी पार्टीचे महरौली येथील आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. यादव जेव्हा मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते, तेव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते अशोक मान यांचा मृत्यू , तर अन्य एकजण जखमी झाला आहे. याप्रकऱणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\n मोदी-शहा, २०० खासदार, ७० केंद्रीय मंत्री, ११ मुख्यमंत्री फुसके बार ठरणार: सर्व्हे\nबहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५४ ते ६० जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\n केजरीवाल सरकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांचा रोहित पवारांकडून अभ्यास\nशिक्षणाच्या बाबतीत दिल्लीत नेमकं काय सुरु आहे असं काय केलं अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने, ज्यामुळे साडेतीन वर्षात इथल्या सरकारी शाळांचं रुप पालटलंय असं काय केलं अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने, ज्यामुळे साडेतीन वर्षात इथल्या सरकारी शाळांचं रुप पालटलंय सरकारी शाळांचे रिझल्टही प्रायव्हेट शाळांपेक्षा चांगले येऊ लागले. शिक्षणासारखा विषय जिथे अनेक राज्यांत शिक्षणसम्राटांच्या हातात गेलाय, तिथे दिल्ली सरकारला मात्र शिक्षण आणि आरोग्य या दोन बेसिक गोष्टींवर काम करावंसं वाटलं. काय आहे यामागची प्रेरणा, हा बदल जमिनीवर कितपत रुपांतरित झाला, जितकं हे मॉडेल चर्चिलं जातंय, तितकं ते यशस्वी झालंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोंकांना कालांतराने मिळाली.\nदिल्ली प्रदूषण: जगण्याचा अधिकार सर्वात महत्वाचा आहे: सुप्रीम कोर्ट\nदिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी रविवारी गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी नोंदवण्यात आली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीनुसार राजधानी दिल्लीत २४ तासांतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) रविवारी दुपारी चार वाजता ४९४ इतका म्हणजेच अतिगंभीर (सीव्हिअर प्लस) होता. या पूर्वी ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी हा निर्देशांक ४९७ होता. दिल्लीतील ३७पैकी २१ वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवर ‘एक्यूआय’ ४९० ते ५०० दरम्यान नोंदवण्यात आला. राजधानी दिल्लीने प्रदूषणाची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून, अनेकांच्या डोळ्यांना खाज येत आहे.\nदिल्लीतील १७९७ अनधिकृत वसाहती नियमित करणार: केंद्र सरकारचा निर्णय\nकेंद्र सरकारने दिवाळीच्या अगदी काही दिवस आधी दिल्लीतील अनियमित वसाहतीतील रहिवाशांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीच्या अनियमित वसाहती नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये एकूण १७९७ अनियमित वसाहती आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा या वसाहतींमध्ये राहणा तब्बल ४० लाख लोकांना होणार आहे. मात्र, राहिलेल्या ३ वसाहती नियमित होणार नसून, त्यात सैनिक फार्म, महेंद्र एन्क्लेव्ह आणि अनंताराम डेअरीचा समावेश आहे. या अनियमित वसाहती सरकारी जमीन, शेतजमीन आणि ग्रामसभेच्या जमिनींवर बांधल्या जात असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.\nअरविंद केजरीवाल यांचे मराठीत ट्विट, लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर\nदिल्ली चे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे सर्वेसेवा अरविंद केजरीवाल यांची मराठीतून ट्विट करत महाराष्ट्राला साद.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A5%AB%E0%A5%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T05:37:19Z", "digest": "sha1:WV6IISQGYZG3IIOEKYUHIZ5ZY5BD4ETZ", "length": 12454, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "रस्ते अपघातात दररोज ५६ पादचाऱ्यांचा मृत्यू! | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nरस्ते अपघातात दररोज ५६ पादचाऱ्यांचा मृत्यू\nरस्ते अपघातात दररोज ५६ पादचाऱ्यांचा मृत्यू\nनवी दिल्ली : रायगड माझा वृत्त\nदेशभरात दररोज रस्ते अपघातांमध्ये ५६ पादचाऱ्यांचा बळी जात असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार २०१७मध्ये एकूण २०,४५७ पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.\nकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या पादचाऱ्यांचे प्रमाण ६६ टक्क्यांनी वाढले आहे. २०१४ रोजी १२,३३० पादचारी अपघाती मृत्यूमुखी पडले होते तर २०१७ मध्ये हा आकडा वीस हजारापार गेला आहे. यामध्ये सर्वाधिक ३५०७ मृत्यू तामिळनाडूत झाले आहेत तर महाराष्ट्राचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. राज्यात गेल्या वर्षी १८३१ पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू झाला. पादचाऱ्यांप्रमाणेच,सायकल चालक, दुचाकी चालकांच्या मृत्यूचे प्रमाणही गंभीर आहे. २०१७मध्ये दररोज १० सायकल चालक तर १३३ दुचाकी चालकांचा अपघातात बळी गेला. वाहनचालकांचा हलगर्जीपणामुळे भारतात पादचाऱ्यांचा हकनाक जीव जात असल्याची खंत केंद्रीय रस्ते वाहतूक सचिव वाय.एस.मलिक यांनी व्यक्त केली आहे. तसंच पदपथांवर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरून चालाव लागत आहे आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nPosted in Uncategorized, क्राईम, देश, प्रमुख घडामोडी, लाइफस्टाईल\nठाणे ते दिवा जादा मार्गिका वेळेत पूर्ण करा-रेल्वेमंत्री पीयूष गोयल\nशिवसेनेचा दारूण पराभव, 21 पैकी 21 जागा जिंकत भाजपच वरचढ\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253786:2012-10-04-18-31-44&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T04:08:23Z", "digest": "sha1:XXK2LL5FXB4UQKWPXQR2JPRZF23OQ2OJ", "length": 15481, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पिंपरीत मंदीमुळे जकात उत्पन्नाला फटका", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पिंपरीत मंदीमुळे जकात उत्पन्नाला फटका\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\n���ाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nपिंपरीत मंदीमुळे जकात उत्पन्नाला फटका\nवर्षभरासाठी टार्गेट १३०० कोटींचे; सहा महिन्यांत ५८४ कोटी\nपिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘श्रीमंती’ अवलंबून असणाऱ्या जकात विभागाला सध्याच्या औद्योगिक मंदीचा फटका बसू लागल्याचे चित्र पुढे आले आहे. वर्षभरासाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट ठरवून दिलेल्या जकात विभागाने सहा महिन्यांच्या कालावधीत ५८४ कोटी रुपये म्हणजे अपेक्षेपेक्षा ६६ कोटी रुपये कमी उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यांमध्ये तब्बल ७१६ कोटी रुपये मिळवण्याचे अवघड आव्हान जकातीसमोर आहे. अ‍ॅटोमोबाइल क्षेत्रातील मंदीचा उद्योगनगरी असलेल्या िपपरी-चिंचवडला फटका बसू लागला आहे. सर्वाधिक जकात उत्पन्न मिळवून देणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीकडून महिन्याला अपेक्षेपेक्षा १० कोटी रुपये कमी उत्पन्न मिळाले आहे. त्याचपद्धतीने वाहन उद्योग क्षेत्रातील अन्य कंपन्यांची अवस्था आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना जकात विभागाकडून तब्बल १३०० कोटी रुपये मिळतील, असे अपेक्षित धरण्यात आले.\nमागील तुलनेत हा आकडा खूपच मोठा होता. मात्र, जकात अधीक्षक अशोक मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जकात टीमवर विश्वास व्यक्त करत वाढीव उद्दिष्ट देण्यात आले. आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत ५८४ कोटी रुपये मिळाले आहे.\nवास्तविक हा आकडा ६५० कोटी रुपये अपेक्षित होता. ३१ मार्च २०१३ पर्यंत १३०० कोटी उत्पन्न मिळवायचे आहे. मंदीची परिस्थिती अशीच राहिली, तर उत्पन्नाचा आकडा बऱ्यापैकी खालीच राहणार आहे. तसे झाल्यास महापालिकेचे आर्थिक नियोजन बऱ्यापैकी बिघडणार असल्याचे उघड चित्र आहे.\nसंपाद���ीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-illegal-sand-smuggling-river-flow-to-village-5276359-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:11:17Z", "digest": "sha1:L24WJDQTHMPYWRRILZBHUQFNG33ENDXA", "length": 8113, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Illegal Sand Smuggling, River Flow To Village | वाळूचा बेसुमार उपसा; नदीचा प्रवाह गावाकडे! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nवाळूचा बेसुमार उपसा; नदीचा प्रवाह गावाकडे\nजळगाव - गिरणा नदीच्या खेडी, वडनगरी, फुपनगरीजवळील पात्रात बेसुमार वाळू उपशामुळे नदीचा मूळ प्रवाह गावाकडे वळण्याची भीती निर्माण झाली अाहे. खाेऱ्याने पैसे देणाऱ्या वाळू उपशासाठी रान माेकळे असल्याने माफियांमध्ये वाळूसाठी नदीपात्र अाेरबाडण्याची स्पर्धा लागली अाहे. उपशामुळे नदीपात्राला खाणीचे रूप अाले असून वडनगरी गावाला पाणीपुरवठा करणारी नदीपात्रातील विहीर देखील अाटली अाहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने थेट नदीपात्रात जाऊन पाहणी केली. यात पर्यावरणाची प्रचंड हानी करणारे विदारक चित्र पुढे अाले अाहे.\nपर्यावरण विभागाची परवानगी गृहीत धरून प्रशासनाकडून घाईने वाळू लिलाव केले गेले. त्यातच प्रशासनाचे पर्यावरणापेक्षा वाळूतील महसुली उत्पन्नाकडेच अधिक लक्ष असल्याचे सिद्ध हाेते. खेडी ते फुपनगरी या पात्रामध्ये असलेल्या हजाराे ब्रास वाळूच्या उपशासाठी नदीचे पात्र माफियांच्या टाेळ्यामध्ये वाटणी करण्यात अाले अाहे. परिसरातील कामगारांचा वापर करून दिवस-रात्र वाळू वाहतूक केली जात अाहे. नदीपात्रात ठिकठिकाणी २० ते ५० फुटांपर्यंत खड्डे केल्याने नदीपात्राची चाळणी झाली अाहे.\nफुफनगरीला धाेका : गिरणेला अालेल्या पुरांमुळे अनेक ठिकाणी गाळाचे प्रदेश निर्माण झाले अाहेत. निमखेडी अाणि फुपनगरी ही गावे नदीच्या अगदीच किनाऱ्यावर अाहेत. पुरामुळे कधीकाळी गाळाचे ढीग तयार हाेऊन या ढिगांवर मानवी वस्त्या वाढल्या अाहेत. त्यातच नदीपात्रात सुरू झालेल्या बेसुमार वाळू उपशामुळे पावसाळ्यात नदीचा प्रवाह बदलण्याची भीती अाहे. नदीच्या काठावर मातीच्या ढिगाऱ्यावर असलेल्या फुपनगरी गावाजवळ उत्तरेकडून येणारा नदीचा प्रवाह वळण घेत पश्चिमेकडे वळताे. बेसुमार उपशामुळे प्रवाह अाणि प्रवाहाचा वेग गावाच्या दिशेने अधिक गतीने वाढण्याची भीती अाहे. पुराच्या पाण्यामुळे मातीचे ढिगारे खचल्यास फुपनगरी गावालाही धाेका हाेऊ शकताे.\nवाहनांची पळापळ : नदीपात्रातील वाळू खाणींमध्ये खाेलवर गेलेले डंपर अाणि ट्रॅक्टरजवळ जाऊनही लक्षात येत नाही. रस्त्याच्या कडेलाच खाेलवर खदानीमध्ये डंपर भरले जात हाेते. कॅमेरा बघताच नव्यान���च वाळू उपशासाठी अालेल्या वाहनधारकांनी पळापळ सुरू केली. दरम्यान, त्यानंतर नदीपात्रात अालेल्या तीन डंपरचालकांनी प्रशासनाकडून अाज इकडे कुणीही फिरकणार नसल्याची खात्री देत वाहन खदानीमध्ये उतरवले.\n२४ तास पाेलिस, महसूलचे पथक नेमणार\nखेडी ते कानळदा दरम्यान गिरणा नदीतून हाेणारी वाळूचाेरी थांबवण्यासाठी २४ तास पाेलिस अाणि महसूलचे संयुक्त पथक नेमण्याबाबत निर्णय घेतला अाहे. दाेन दिवसांत हे पथक कामाला लागेल. हे पथक वाहनांची तपासणी करेल. वाळूचाेरी करणाऱ्या वाहनधारकांकडून ६२ लाखांचा दंड वसूल केला असून, १० वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले अाहेत. तसेच कारवाई झालेल्या वाहनधारकांकडून बंधपत्र करून घेतले जात असून, वारंवार वाळूचाेरी करणाऱ्या गाड्या जप्तची कारवाई करण्यात येत अाहे. - गाेविंद शिंदे, तहसीलदार,जळगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/isoch/", "date_download": "2021-05-10T04:51:02Z", "digest": "sha1:2WA7CYAHWWFISFOUALU6UHAGISAENKFG", "length": 14590, "nlines": 169, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "ISoch – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nनाते संबंधातील ताणतणाव, नैराश्य, शोषण, हिंसा, घरगुती हिंसा, लैंगिकतेविषयीचे प्रश्न, कामाच्या ठिकाणच्या अडचणी, दुर्धर आजार, व्यसनाधिनता आणि करिअरविषयीचे प्रश्न यांसारख्या अनेक प्रश्नांचा सामना करत असताना आपल्याला ताणतणाव येऊ शकतो. भावनिक आणि…\nज्यांना ‘मित्र’ नाहीत अशा सर्व पुरुष मित्रांसाठी….\n१. परवा फारच अपसेट झालो होतो. वैयक्तिक कारण. (आपण पुरुष, मनातलं न बोलण्यासाठी, शेअरिंग टाळण्यासाठी हे कारण देत असतो नाही का स्त्रियांनी केव्हाच ‘पर्सनल इज पॉलिटीकल’ चा स्वीकार केला आहे.) एकटाच कुठेतरी बसलो होतो. काही तरी करायला पाहिजे असं…\nथोडं समजून घेऊयात : भाग ३ – लिंगबदल शस्त्रक्रिया एक पुनर्जन्म\nआपण आत्तापर्यंत ट्रान्सजेंडर व लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याच्या आधी येणारे महत्वाचे टप्पे पाहिले. या लेखात लिंगबदल शस्त्रक्रिया तसेच पुरुषाचं स्त्रीत रुपांतर करताना व स्त्रीचं पुरुषात रुपांतर करताना काय काय पर्याय असू शकतात व…\nथोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया\nमागील भागात आपण ‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे काय ट्रान्सजेंडरचं शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या भावविश्व काय असतं याबाबत माहिती घेतली, प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून- शिकवून घडत नाही हे ही पाहिलं या भागात आपण लिंगबदल शस्त्रक्रिया…\nथोडं समजून घेऊयात : भाग १- ट्रान्सजेंडर\n“मी संतोष चव्हाण (संती). मी ट्रान्सजेंडर आहे. मी नेहमी पँट आणि टॉपवर असते. मी अधूनमधून क्रॉसड्रेस (साडी, पंजाबी ड्रेस) करते. मी लहान असताना मुलींमध्ये खेळायचे. मुलांबरोबर खेळताना मला दडपण यायचं. मुलींमध्ये खेळताना खूप मजा यायची व मी…\nगुज एकच सांगेन कानी, प्रिती परी तुझ्यावरती…\nमाझा जन्म मुंबईचा. आमची एकूण पाच जणांची फॅमिली. घरचं वातावरण थोडं ओर्थोडॉक्स पद्धतीचं. आमची मध्यमवर्गीय फॅमिली. मी ‘रहेजा’ ला जाऊ लागल्यावर एका आठवड्याने सपनाने प्रवेश घेतला. तीही माझ्या वर्गात आली. मी मराठी मिडीयमची असल्यामुळे इंग्रजीचे…\n‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा\n“मला एवढंच आठवतंय की, माझी आई आणि आजी आपापसांत काहीतरी कुजबुजल्या... माझ्या वडिलांना काहीतरी विचारलं. ते आईला म्हणाले, ‘जे आवश्यक आहे ते कर’. ‘बाहुली आणायला जाऊयात’ असं सांगून आईनं मला बोहरा समुदायाच्याच एका बाईच्या घरी नेलं. आमच्याच शेजारी…\n‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग ३) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे\nआंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचे पहिले दोन भाग तुम्हाला आवडले असतीलच. युवक-युवतींनी त्यांच्या मनातील या विषयाबद्दलच्या प्रश्न आणि डॉ. मेघा पानसरे यांनी दिलेली उत्तरे दुसऱ्या लेखात वाचली असतील. युवकांनी या विषयाबद्दलचे इतरही…\nवेबसाईटबद्दल तुम्हाला काय वाटते \nमागच्या वर्षी तथापि संस्थेनं लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी मनमोकळ्या संवादाची, विश्वासाची एक जागा (स्पेस) letstalksexuality.com ही वेबसाईट खुली करून निर्माण केली. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावेत, लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही…\n‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग २) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे\n‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच. या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच, ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/abdul-basit-is-lying-says-shobha-dey/", "date_download": "2021-05-10T04:53:57Z", "digest": "sha1:T6ACQ5Z3FBKIAZOJ7AEHVBCC3NDQZGKL", "length": 7665, "nlines": 82, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अब्दुल बासित खोटं बोलत आहेत - शोभा डे", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअब्दुल बासित खोटं बोलत आहेत – शोभा डे\nअब्दुल बासित खोटं बोलत आहेत – शोभा डे\nपाकिस्तान माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन सरकारविरोधी लेख लिहिला असल्याचे अब्दुल बासित यांनी म्हटलं आहे. बासित यांच्या या खुलासामुळे मोठा शोभा डे यांच्या प्रचंड टीका करण्यात आली आहे. मात्र बासित यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे शोभा डे यांनी म्हटलं आहे.\nशोभा डे यांनी काश्मीरपरिस्थिती आणि बुऱ्हान वाणीचा मृत्यूबाबत लेख लिहिला होता.\nया लेखावरुन शोभा डे यांच्या पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी आरोप लावला आहे.\nशोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन सरकारविरोधी लेख लिहिला असल्याचे अब्दुल बासित यांनी म्हटलं आहे.\nबासित यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शोभा डे यांच्या घणाघाती टीका करण्यात आली आहे.\nबासित यांनी दिलेली माहिती खोटी असून हा माझा खूप मोठा अपमान असल्याचे शोभा डे यांनी म्हटलं आहे.\nमी एक अभिमानी आणि देशभक्त भारतीय असल्याचेही शोभा डे यांनी म्हटलं ���हे.\nमला यासंदर्भात प्रतिक्रिया देणं महत्त्वाचे वाटलं नाही.\nमात्र खोटं समोर आणणे महत्त्वाचे होते.\nतसेच भारताची बदनामी होत असल्याने मी खरं सांगत आहे.\nअब्दुल बासित 2016च्या लेखाबाबतीत बोलत आहेत.\nअब्दुल यांच्या वक्तव्यामुळे सत्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी धोकादायक, द्वेषयुक्त आणि अन्यायकारक असल्याचे म्हटलं आहे.\nPrevious भाजपा लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\nNext वयोवृद्ध जोडप्याने चोरांना दिला चांगलाच चोप; सीसीटीव्हीत कैद\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/caution-if-you-walk-on-the-street-on-saturday-sunday/", "date_download": "2021-05-10T04:18:51Z", "digest": "sha1:EUACDZSCFD2JRATOUZ3UIUIWM5CTM4O6", "length": 11305, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "खबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर खबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागल्याने राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन घोषीत केला आहे. त्य��मुळे शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.\nविकेंड लॉकडाऊनचे पोलीस प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, २५ स्टाइकिंग फोर्स, १५०० पोलीस, ५०० होमगार्ड, राज्य राखीव दलाची दोन पथके असा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तर पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, ३० पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांसह एकूण १२५ पोलीस अधिकारी बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावर बॅरिकेडस् लावून वाहनांची तपासणी होणार आहे. तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दसरा चौक, शिवाजी पूल, कळंबा नाका, सायबर चौक, कसबा बावडा, शिये नाका, साने गुरूजी वसाहत, आर. के. नगर आदी ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांनाच प्रवास करता येणार आहे.\nतर कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह करवीर तालुका, जयसिंगपूर, हातकणंगले, वडगाव, मलकापूर याठिकाणी पोलीस दलाचे विशेष लक्ष असणार आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात पेट्रोल पंप, दवाखाने, मेडिकलसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.\nPrevious articleसामान्यांच्या पदरात दुधाची ढोरं… संचालकपदाच्या खुर्चीवर नेत्यांची पोरं…\nNext articleपश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त : प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी ���ैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/information-on-corona-patients-at-home-will-be-available-on-this-app/", "date_download": "2021-05-10T03:50:34Z", "digest": "sha1:242A2WTRGQHXFBNF3FQ5NSMBSKT5WSLA", "length": 11912, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "‘या’ अॅपवर मिळणार घरबसल्या कोरोना रुग्णांची माहिती… | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य ‘या’ अॅपवर मिळणार घरबसल्या कोरोना रुग्णांची माहिती…\n‘या’ अॅपवर मिळणार घरबसल्या कोरोना रुग्णांची माहिती…\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ ��ुरू आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या दृष्टीने आता गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अ‍ॅड करीत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे. या फिचरला कोव्हिड लेअर असे नाव देण्यात आले आहे.\nगुगलप्ले हे नवे फिचर अँड्राईड आणि आयओएस, या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहे. यात युझर्सना केवळ कोरोना संक्रमितांची माहितीच मिळणार नाही, तर कोरोनाशी संबंधित अपडेटदेखील मिळणार आहेत. गुगल मॅपने अपल्या आधिकृत ट्विटर अकाउंटवरून या फिचरसंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे, की मॅप्समध्ये नवे लेअर फिचर अ‍ॅड करण्यात येत आहे. हे फिचर आपल्या भागात येणाऱ्या नव्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येशी संबंधित अपडेट आपल्याला देईल. एवढेच नाही, तर हे फिचर अँड्रॉईड आणि आयएसओ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. हे अपडेट याच आठवड्यात उपल्बध केले जाऊ शकते.\nकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुगलमॅपमध्ये लेअर बटन देण्यात येईल. हे बटन स्क्रीनवर उजव्या बाजूला असेल. या बटनवर क्लिक केल्यानंतर COVID -19 Info बटन येईल. या फिचरवर क्लिक केल्यानंतर मॅप कोविडच्या स्थितीप्रमाणे बदलेल. यात, भागातील प्रती 1,00,000 लोकांवर सात दिवसांतील नव्या रुग्णांचे प्रमाण दाखवेल आणि तसेच संबंधित भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, की कमी होत आहे, हेदेखील यातून दर्शवले जाईल.\nया शिवाय, गुगल प्ले आपल्या युझर्ससाठी कलर कोडिंगचे फिचरदेखील अ‍ॅड करणार आहे. यामुळे संबंधित भागातील नव्या रुग्णांची घणता समजू शकेल. तसेच ट्रेंडिंग मॅप डेटा गुगल मॅपला सपोर्ट करणाऱ्या सर्व देशांची आणि भागांची कंट्री लेवलदेखील दाखवेल. ही डेटा सुविधा, राज्य, प्रांत, जिल्हास्तरावर उपलब्ध असणार आहे.\nPrevious articleनगर विकासमंत्री एकनाथ शिंदेना कोरोनाची लागण…\nNext articleएकनाथ खडसे यांची भाजपाला सोडचिठ्ठी \nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/view/mr/mbmc_map", "date_download": "2021-05-10T03:46:51Z", "digest": "sha1:6ACBCNBVBMWUEWLE6S4ZIQHQWUAPPE4J", "length": 5470, "nlines": 117, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "नकाशे", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमुखपृष्ठ / महानगरपालिकेविषयी / नकाशा\nमिरा भाईंदर महानगरपालिका सार्व. निवडणूक २०१७ एकत्रित नकाशा\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T05:25:00Z", "digest": "sha1:3H6O4ZY64PSJP6HU7EAZFOPAGFSYQRUZ", "length": 15169, "nlines": 114, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मुलींनो आपल्या बापाला ताठ मानेने चालता याल पाहिजे अशी वागणुक ठेवा : ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nमुलींनो आपल्या बापाला ताठ मानेने चालता याल पाहिजे अशी वागणुक ठेवा : ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर\nमुलींनो आपल्या बापाला ताठ मानेने चालता याल पाहिजे अशी वागणुक ठेवा : ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर\nखोपोली : समाधान दिसले\nमाणकीवली येथे शिवजयंती उत्सवात ह.भ.प.निवृत्ती देशमुख यांची किर्तनरुपी सेवा ऐकण्यासाठी अलोट गर्दी\nसर्वत्र ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन खालापूर तालुक्यातील ग्रामीण माणकीवली गावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, ग्रामस्थ मंडळ व जय भवानी प्रतिष्ठान माणकीवली यांच्या संयुक्त विदयमाने शिवजयंती उत्सव दोन दिवस मोठ्या दिखामात साजरा करण्यात आला, तर या उत्सवात समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख – इंदोरीकर यांनी आपल्या किर्तन रुपी सेवेतून आपले मत मांडताना मुलींनो आपल्या बापाने गल्लीबोल्लातून ताठ मानेने चालता याल पाहीजे अशी वागणूक ठेवा, असे केल्यास तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचे नाव समाज चांगले राहिल, असे मत समाजप्रबोधनकार इंदोरीकर यांनी मांडले.\nशिवजयंती म्हटली की, सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरी केली. तसेच शिवजयंती निमित्ताने समाज हिताचे व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सर्वत्र ठिकाणी संपन्न झाले असुन शिवकालीन इतिहास जागा व्हावा या उद्देशाने विविध शिवकालीन इतिहासावर कार्यक्रम पार पडले. तसेच खालापूर तालुक्यात माणकीवली गावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, माणकीवली ग्रामस्थ व जय भवानी प्रतिष्ठान यांच्या विदयमाने मोठ्या जल्लोषात शिवजयंती उत्सव पार पडला. यामध्ये शिवप्रतिमेचे पुजन, सत्यनारायण महापुजा, शिवप्रतिमेची ढोल ताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक, भजन, भारुड, गवळणी, अभंग, पोवाडे, गोंधळ आदि विविध कार्यक्रमासह ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख – इंदोरीकर याचे सुवाश्र हरिकिर्तन पार पडल्याने माणकिवली गाव शिवकालीन इतिहासात न्हावुन गेले होते. तर आपल्या किर्तन रुपी सेवेतुन पुढे बोलताना समाजप्रबोधन ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख – इंदोरीकर असे म्हणाले की, मुलगी हीच खरी बापाची इज्जत असुन तिच्या सुखासाठी तो आयुष्यभर काबाडकष्ट करीत असतो, म्हणून मुलींनी बापाच्या इज्जतली गाळबोट लागणार नाही असे कृत्य करू नये. तसेच गरीबाला केली मदत कधीच वाया जात नाही आणि मदतीची ज्यांना गरज आहे त्यांना खऱ्या मनाने मदत केल्याने जीवनात वेगळाच आनंद तुम्हाला मिळेल. तर माझा किर्तन महाराज म्हणून न ऐकता एक मित्र व मुलगा म्हणून ऐका असे आवाहन सर्वाना इंदोरीकर महाराजांनी केले.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, फोटो, मनोरंजन, महाराष्ट्र, रायगड\nपुलवामा हल्ल्यानंतर मोठा निर्णय, आता CRPF च्या जवानांसाठीही विमानसेवा\nपुलवामा: काँग्रेसचे वार; मोदींना विचारले ५ प्रश्न\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्या���ाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-10T03:55:28Z", "digest": "sha1:L25MIMKNZLGXDU5VAOITSFWNO3KBNLYF", "length": 15102, "nlines": 118, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "सरकारची स्मार्ट सिटीची संकल्पना फेल; मोटरसायकल लाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nसरकारची स्मार्ट सिटीची संकल्पना फेल; मोटरसायकल लाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार\nसरकारची स्मार्ट सिटीची संकल्पना फेल; मोटरसायकल लाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार\nकल्याण : रायगड माझा वृत्त\nस्मार्ट सिटीची स्वप्ने दाखविणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणेदेखील शक्य झालेले नाही. पाण्यासाठी निघणारे मोर्चे आणि आंदोलने नित्याचीच आहेत, मात्र शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गौरीपाडा या वेगाने विकसित होत असलेल्या प्रभागात चार दिवसांपूर्वी मोटरसायकल लाइटच्या उजेडात मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागल्याचा प्रकार समोर आला. याबाबत आगरी सेनेचे कल्याण तालुका अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन सादर करत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतीनिधींना जाब विचारत मूलभूत सुविधा देण्याची मागणी केली.\nकेंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीमध्ये निवड केली. यामुळे शहर स्मार्ट होण्याची स्वप्ने दाखविली जात असली तरी प्रत्यक्षात मोठ्या रकमेचा मालमत्ता कर भरूनही नागरिक मूलभूत सुविधांपासून दूर आहेत. रस्ता, पाणी, रुग्णालय, मैदान अशा मूलभूत सुविधांअभावी नागरिकांना आंदोलने करावी लागत आहेत. कल्याण पश्चिमेकडे गौरीपाडा येथे गगनचुंबी इमारती उभ्या राहत असून या प्रभागात स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानात वीज किंवा पाण��याची सोय नाही. गौरीपाड्यापासून तब्बल एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने मृतदेह नेताना खाचखळग्यातून प्रवास करावा लागतो. आठवडाभरापूर्वी याच परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर मोटरसायकलच्या लाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nआगरी सेनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी याबाबत संताप व्यक्त केला. ही स्मशानभूमी शहरालगत असूनही रस्ता, वीज व पाण्याची सोय नाही, ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या ३५ वर्षांत आजवरच्या कोणत्याही पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींने उल्लेखनीय काम केलेले नाही. पालिकेची मूलभूत सुविधा पुरवण्याची ऐपत नसेल तर या गावांना पालिकेतून वगळून त्यांची ग्रामपंचायत करावी, ज्यामुळे विकासाच्या नावाखाली भूमिपुत्राच्या जमिनी लाटत विकासकांना आंदण देण्याला लगाम लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाणकर यांनी चार पानांचे पत्र आयुक्तांना पाठवले आहेत.\nPosted in जागतिक, टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल\nसरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं अनावरण\nपश्चिम रेल्वेवर उद्या, १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुं���ई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-aishwarya-takes-aaradhya-to-big-bs-shoot-4181060-PHO.html", "date_download": "2021-05-10T04:20:00Z", "digest": "sha1:JB46NZTWZJMOWQRWE5LY53XXONTR7UL2", "length": 2659, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aishwarya Takes Aaradhya To Big B's Shoot | PHOTOS : बिग बींच्या शुटिंगस्थळी आराध्याला घेऊन पोहोचले अभि-ऐश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nPHOTOS : बिग बींच्या शुटिंगस्थळी आराध्याला घेऊन पोहोचले अभि-ऐश\nसध्या बच्चन फॅमिली भोपाळमध्ये आहे. येथे बिग बी प्रकाश झा यांच्या आगामी 'सत्याग्रह' या सिनेमाचे शुटिंग करत आहेत. यानिमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक मुलगी आराध्याला घेऊन भोपाळला गेले आहेत.\nशिवाय बिग बींचे सासरसुद्धा भोपाळमध्येच आहे. जया बच्चन यांची आई इंदिरा यांचा वाढदिवसही नुकताच झाला. बिग बींबरोबर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याने त्यांचा वाढदिवस साजरा केला.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बच्चन फॅमिलीची ही खास छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-05-10T05:06:30Z", "digest": "sha1:JZITOFF3C7XJJJZRINENMFE2XZWFPROM", "length": 11585, "nlines": 105, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंवर ईडीची मोठी कारवाई; २५५ कोटींची मालमत्ता जप्त | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nसाखरसम्राट रत्नाकर गुट्टेंवर ईडीची मोठी कारवाई; २५५ कोटींची मालमत्ता जप्त\nसाखरसम्राट रत्नाकर गुट्टेंवर ईडीची मोठी कारवाई; २५५ कोटींची मालमत्ता जप्त\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त\nराष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या संबंधी माहिती दिली आहे.\nईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. ईडीने गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर कारवाई केली आहे. शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीची आहे. ते कंपनीचे संचालकही आहेत. रत्नाकर गुट्टे इतरांच्या मदतीने गरीब शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी कर्ज योजनेचा गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.\nPosted in क्राईम, महाराष्ट्र\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान���यात मोठी चोरी, 38 लाखांचं साहित्य लंपास\nकोर्लई किल्ल्यातील तोफेला नवसंजीवनी; सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाचे गौरवास्पद कार्य\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/amit-shah-is-not-brahma-says-jitendra-awhad/", "date_download": "2021-05-10T04:04:50Z", "digest": "sha1:SJHJ3BH7XFV3ZKEY6NX472VQ5K47OTXS", "length": 12452, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नव्हे’, जितेंद्र आव्हाड यांची टीका - Hello Maharashtra", "raw_content": "\nअमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नव्हे’, जितेंद्र आव्हाड यांची टीका\nअमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नव्हे’, जितेंद्र आव्हाड यांची टीका\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला केला.\nजितेंद्र आव्हाड मंगळवारी (20 एप्रिल) ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्यामुळे आम्हाला अपवित्र ठरवले जात असेल तर आम्हाला ते चालेल”, असा टोला आव्हाड यांनी लगावला.\nहे पण वाचा -\n संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण\nममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ\nअमित शाह राजीनामा कधी देणार नवाब मलिक यांचा सवाल\n“आपण बोलण्यापेक्षा महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा जो जबरदस्तीने कमी केला आहे तो जरा व्यवस्थित करा. तसेच महाराष्ट्र्राला रेमडेसिवीर देण्याबाबत जे राजकारण केले गेले आहे ते जरा बंद करा. कमी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातला व्हेंटिलेटर दिले. आम्हाला दुपटीने देऊ नका. मात्र गरज आहे तेवढी तरी द्या. तेव्हा महाराष्ट्राचा गळा दाबण्याचा काम करून महाविकास आघाडीला अपवित्र म्हणण्यापेक्षा इथली माणसे मारणार नाही, याची काळजी घ्या”, अशा शब्दात आव्हाड यांनी सुनावलं.\nअमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं शहा म्हणाले.\nशहा यांनी अगदी मोजक्याच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. परंतु, त्यातून त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत शिवसेना हाच मोठा पक्ष राहिला आहे. किंबहुना शिवसेनेच्या खांद्यावरच राज्यात भाजप मोठा झाला आहे. फक्त गेल्या दहा वर्षात राजकीय वारं बदलल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यामुळेच शहा यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे, असं राजकीय निरीक्षक सांगतात. ठाकरे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट भाजप सरकार पाडणार असं म्हटलं नाही. मात्र, ठाकरे सरकार कोसळणार हे सांगून त्यांनी बरेच संकेत दिले आहेत, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. त्यामुळे शहा यांच्या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.\n कोरोना संकटात गरोदर महिला DSP ऑन ड्युटी रस्त्यावर …\nपहिली भारतीय महिला ः सातारच्या प्रियांका मोहितेने सर केले हिमालयातील अन्नपूर्णा शिखर\n संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण\nममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ\nअमित शाह राजीनामा क���ी देणार नवाब मलिक यांचा सवाल\nमहाविकास आघाडीचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार ः देवेंद्र फडणवीस\nपश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही; राऊतांनी सांगितला आपला ‘एक्झिट…\nमला काही होणार नाही या भ्रमात राहू नका ; जितेंद्र आव्हाड यांचं जनतेला आवाहन\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\n संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण\nममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ\nअमित शाह राजीनामा कधी देणार नवाब मलिक यांचा सवाल\nमहाविकास आघाडीचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार ः…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/mns-announce-agitation-against-electricity-bill-issue-in-maharashtra/", "date_download": "2021-05-10T05:44:55Z", "digest": "sha1:A26JGAVKWP7UFIY7IVQPLF3BLQ2KGVUR", "length": 12500, "nlines": 130, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सोमवारपर्यंत वीजबिल माफ करा, नाहीतर खळखट्याक! मनसेचे अल्टिमेटम - Hello Maharashtra", "raw_content": "\nसोमवारपर्यंत वीजबिल माफ करा, नाहीतर खळखट्याक\nसोमवारपर्यंत वीजबिल माफ करा, नाहीतर खळखट्याक\n वीजबिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना असून सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असं अल्टिमेटमचं नांदगावकर यांनी राज्य सरकाराला दिलंय.\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली. राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. सरकारने हे बील कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांना निवेदनं दिली. पण वीजबिल माफ झाली नाही. उलट ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवून महाराष्ट्राचा घोर अपमान केला.\nत्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाली असून जनतेत संतापाची भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर वीजबिल माफ नाही केलं तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात उग्र आंदोलनं होतील. लोकांचा संयम सुटला आहे. पब्लिक क्राय झाल्यास त्याला जबाबदार सरकारच असेल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. तसेच कुणाची वीज कापल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (mns announce agitation against electricity bill issue)\nआणि मग..Penguin Gang ची पार्टी सुरु नितेश राणेंनी साधला निशाणा\nहे पण वाचा -\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा…\nसरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’…\nसध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण…\nपरिवहन विभागाला एका मिनिटात हजार कोटी दिलेत; मग वीजबिल माफीसाठी का नाही\nफडणवीसांचं मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण… – जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in\n“मोदी सरकारच्या मदत पॅकेजमुळे मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला मिळाली चालना”- Moody’s\nप्राप्तिकर विभागाने 40 लाख करदात्यांच्या खात्यावर पाठविले 1.36 लाख कोटी रुपये, आपल्या पैशांविषयी जाणून घ्या\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा हल्लाबोल\nसरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्र्यांनी केली…\nसध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून…; विरार…\nरेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंची पत्र लिहून मोदींना…\nजे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत; रुपाली ठोंबरे यांची संतप्त प्रतिक्रिया\nमहाविकास आघाडीच्या नेत्यांनीही रेमडेसिव्हीरचा साठा करुन ठेवलाय : मनसेचा आरोप\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा…\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nमन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा…\nसरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’…\nसध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण…\nरेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T05:29:47Z", "digest": "sha1:X75BNNMUKL7AYOSOUYQZVBYJ33ZU3ST3", "length": 8891, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "वनमंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार १३ कोटी वृक्ष लागवडीच्या पूर्व तयारीचा आढावा | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार १३ कोटी वृक्ष लागवडीच्या पूर्व तयारीचा आढावा\nठाणे – १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत कोकण विभागात राबवावयाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या पूर्व तयारीचा आढावा शुक्रवार दिनांक ४ मे रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे घेणार आहेत.ही आढावा बैठक जिल्हा नियोजन भवनातील पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार असून ही बैठक झाल्यानंतर म्हणजे सायंकाळी सुमारे ६ वाजता वन मंत्री हे मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी वार्तालाप करतील.अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्�� अष्टपुत्रे यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.\n← निवृत्तीवेतनधारकांचा 5 मे रोजी मेळावा\nगर्दीच्या काळातील खासगी प्रवासी वाहनांच्या अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण →\nकल्याणमध्ये मनसेचे खड्ड्यांवरून पुन्हा एकदा उस्फुर्त आंदोलन \nडोंबिवली – कोपर रेल्वे स्थानकदरम्यान लोकलमधील गर्दीचा बळी\nपोलीस खात्याने परतवली १४३० बुलेटप्रुफ जॅकेट\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/fergusson-college/", "date_download": "2021-05-10T05:12:34Z", "digest": "sha1:RTQFK2LU466FNO223G2AHI4PJWEVLNTX", "length": 4736, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Fergusson College Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पुणेकर अनुभवणार भारतीय व युरोपियन मातीची ‘खुशबू’\nएमपीसी न्यूज- भारतीय संगीत व युरोपियन ‘जिप्सी’ संगीताचा अनोखा मिलाफ ‘खुशबू’ या नृत्य व संगीताच्या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील ‘अलीऑन्स फ्राँसेज’ व ‘अॅस्टीटयू फ्राँसे’ यांच्या वतीने आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘फ्रेंच’…\nPune : करिअर आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर उत्साहात\nएमपीसी न्यूज - सृजन आणि फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात प्रशासकीय सेवेतील, यशस्वी उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिबिरासाठी सोलापूर जिल्हा…\nPune : अखेर गरवारे महाविद्यालयाने सत्यनारायणाची पूजा घातलीच \nएमपीसी न्यूज- फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेचे प्रकरण ताजे असतानाच आता गरवारे महाविद्यालयाने आज (बुधवारी) सत्यनारायण पूजेचे आयोजन करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. वा���्तविक यापूर्वी आयोजित करण्यात आलेली सत्यनारायण पूजा गरवारे…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/ifco-tokyo/", "date_download": "2021-05-10T05:25:32Z", "digest": "sha1:UO6JDXLQ45RZZHHX33SJZMRMTR64EFFX", "length": 2965, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ifco tokyo Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : शिवसेनेने फोडले पीक विमा कंपनीचे कार्यालय\nएमपीसी न्यूज - शेतक-यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतक-यांना पिक विमा मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी आज (बुधवारी) पुण्यातील पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले आहे.पुण्यातील इफको टोकियो पिक विमा कंपनीचे कार्यालय शिवसैनिकांनी…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/ncp-graduates-association/", "date_download": "2021-05-10T03:49:10Z", "digest": "sha1:SHDQ2BR2VQSSWOXPNWNSOD7LN7JXHISW", "length": 3951, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "NCP Graduates Association Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad News: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रक्तदान शिबिरातून दिला महिलांना सन्मान\nएमपीसी न्यूज - रक्त आटऊन जी कुटुंबासाठी झिझते, अपार कष्ट आणि मेहनत घेते. त्या आईसाठी, ताईसाठी महीला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेत्या सुलभा उबाळे,…\nPimpri news: राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या शहराध्यक्षपदी माधव धनवे\nएमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या पि��परी -चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी माधव धनवे-पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी याबाबत घोषणा केली.राष्ट्रवादी काँग्रेस…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/shivsena-executive/", "date_download": "2021-05-10T04:51:07Z", "digest": "sha1:QWC25ALOMWXOLJ2VBI7DABLMICTZ7OQK", "length": 3036, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shivsena Executive Archives - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : तलवारीने केक कापल्याबद्दल शिवसेना पदाधिका-यावर गुन्हा\nएमपीसी न्यूज -तलवारीने केक कापल्याबद्दल शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा मुळशी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (दि. 28) हिंजवडी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1%20/", "date_download": "2021-05-10T05:41:42Z", "digest": "sha1:KOHUQFGVKGDYFBWVY25JNT2SYFYCGIBU", "length": 10053, "nlines": 196, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले मोरागड :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nभौगोलिक दृष्टया पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय.\nइतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणरे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.\nगडावरील पहाण��यासारखी ठिकाणे :\nगडमाथ्यावर जाताना दुसर्या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय.माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत.एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाडांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची,हरगड,मांगी-तुंगी,न्हावीगड,तांबोळ्या,हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.\nगडावर जाण्याच्या वाटा : मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते.मुल्हेरमाचीवर\nअसणार्या सोमेश्र्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते.पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.\nराहण्याची सोय : मोरागडावर राहण्याची सोय नाही मात्र मुल्हेर किल्ल्यावर आपण राहू शकतो.\nजेवणाची सोय : आपणं स्वतः करावी\nपाण्याची सोय : पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत,मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नाही\nजाण्यासाठी लागणारा वेळ :४५ मिनिटे मुल्हेर पासून.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-small-and-middle-scale-industries-4338706-NOR.html", "date_download": "2021-05-10T03:50:16Z", "digest": "sha1:RPTUT27SZPBAQTXN6G4TLF5UIBH6HKWE", "length": 7841, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Small and Middle Scale Industries | सरकारचे पाऊल: लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसरकारचे पाऊल: लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न\nमुंबई- फुगलेली चालू खात्यातील तूट हा सरकारसमोर निर्माण झालेला एक गहन प्रश्न आहे. ही तूट कमी करण्यासाठी वेळोवेळी योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता सरकारच्या समितीने लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राकडून होणाºया निर्यातीला चालना देण्यासाठी चार टक्के व्याजदर सवलत वाढवण्याबरोबरच वित्तीय आणि बिगरवित्तीय सवलती देण्याची सूचना केली आहे.\nवित्त सचिव आर. एस. गुजराल यांच्या अध्यक्षतेखालील सहासदस्यीय आंतरमंत्रालयीन समितीने लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राकडून होणाºया निर्यातीत वाढ करण्यासाठी अल्प आणि मध्यम मुदतीच्या उपाययोजना करण्याचे सुचवले आहे. एमएसएमई क्षेत्रासाठी निर्यात कर्जाचा खर्च हा 11 ते 14 टक्क्यांच्या दरम्यान असतो आणि आंतरराष्टÑीय दर्जाच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.\nत्यामुळे एमएसएमई निर्यातदारांसाठी व्याजदर कमी करण्याची गरज आहे. त्यामुळे वेळेवर कर्जाची परतफेड करणाºया निर्यातदारांना अतिरिक्त 2 टक्के व्याज सवलत देण्याची शिफारस या समितीने केली असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.\nदरम्यान, सरकारने अलीकडेच निर्यातदारांसाठी व्याज अनुदानात दोन टक्क्यांवरून तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली; परंतु निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हा व्याजदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार कमीच आहे.\nअर्थसंकल्पीय खर्चात वाढ करणे, कर महसूल कमी करणे यांसह अनेक शिफारशी या समितीने केल्या आहेत. त्याचप्रमाणे एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांसाठी असलेली निर्यात कर्ज मर्यादा स्वयंचलित मार्गाने 20 टक्क्यांनी वाढवण्यात यावी तसेच जेथे शक्य असेल तेथे पर्यायी कर्ज मर्यादा डॉलरमध्ये समाविष्ट करावी, असेही या सामितीने सुचवले आहे. समितीच्या या शिफारसी लागू झाल्यास लघू तसेच मध्यम उद्योगांना फायदा होणार आहे.\nवित्तीय तुटीचे प्रमाण कमी करण्यासाठी निर्यातदारांना देण्यात येणारी सवलत मर्यादा ही किमान पाच वर्षांसाठी असावी, असेही या समितीने सुचवले आहे.\nएमएसएमई क्षेत्रासाठी बँकांनी 40 टक्के निर्यात कर्जाचे लक्ष्य ठेवावे तसेच खरेदीदारांसाठीची कर्ज मर्यादा (स्वयंचलित मार्ग) 20 दशलक्ष डॉलरवरून 50 दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवावी, असेही यात म्हटले आहे.\nउत्पादनांचा ब्रँड विकास आणि विपणनासाठी बाजार विकास साहाय्य तसेच अन्य योजनांमधील अर्थसंकल्पीय तरतूद दुपटीने वाढवून ती सध्याच्या 50 कोटी / 180 कोटी रुपयांवरून 100 कोटी/ 300 कोटी पर्यंत (अनुक्रमे) न्यावी. एमएसएमई विभागांमधील कौशल्य विकास, उत्पादकता आणि तंत्रज्ञानात वाढ करावी. एमएसएमई क्षेत्रासाठी असलेली भांडवली गुंतवणूक मर्या��ादेखील तुलनेने कमी आहे. ही मर्यादा किमान 50 टक्क्यांनी वाढवावी.\nरसायने, हस्तकला, चर्म, वस्त्र, प्लास्टिक, कृषी आणि अन्न प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांसाठी विशेष उपाययोजना करून निर्यातीला चालना द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-about-indias-new-warship-vishal-5005639-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:07:51Z", "digest": "sha1:WWZSQ3UGYC53RCFG527ZVNZSPLZSIGJO", "length": 16450, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article about India's new warship 'VISHAL' | स्वदेशी - 'विशाल' युद्धनौकेची नांदी, अणुशक्तीच्या वापराने पल्ला वाढणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nस्वदेशी - \"विशाल' युद्धनौकेची नांदी, अणुशक्तीच्या वापराने पल्ला वाढणार\nनौदलासाठी सुमारे ६५ हजार टन वजनाची ‘विशाल’ ही भारतात बांधली जाणारी आजपर्यंतची देशातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका असेल. या बहुप्रतीक्षित प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. अणुशक्तीचा वापर केल्यामुळे ‘विशाल’चा पल्ला बराच वाढणार आहे.\nभारतीय नौदलासाठी ‘विशाल’ हे आणखी एक विमानवाहू जहाज स्वदेशातच बांधण्याच्या बहुप्रतीक्षित प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे या जहाजाच्या प्राथमिक कामाला लगेच सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र, हे जहाज भारतीय नौदलात दाखल होण्यासाठी किमान १० ते १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय नौदलाच्या भविष्यकालीन गरजांनुरूप हे जहाज बांधले जाणार आहे.\nभारताने १९६१ पासून आजपर्यंत आपली विमानवाहू जहाजांची गरज ब्रिटन आणि रशियाकडून (विक्रांत, विराट व विक्रमादित्य) भागविली आहे. आपल्या नौदलासाठी स्वदेशातच दोन विमानवाहू जहाजे बांधण्याचा विचार सर्वप्रथम १९८९ मध्ये मांडण्यात आला होता. त्या वेळच्या नियोजनानुसार त्यातील पहिले जहाज २००० मध्ये आणि दुसरे पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतीय नौदलात सामील होणे अपेक्षित होते. पण निर्णयप्रक्रियेतील परंपरागत दिरंगाईमुळे भा.नौ.पो. विक्रांत (आयएनएस विक्रांत) हे पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज २०१८ मध्ये नौदलात दाखल होत आहे. त्याचे बहुतांश काम पूर्ण होत आल्याने आता दुसऱ्या ��िमानवाहू जहाजाच्या बांधणीसाठी केंद्र सरकारने नुकतेच तीस कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून हैदराबादस्थित नौदलाच्या ‘डायरेक्टोरेट ऑफ नेव्हल डिझाइन’द्वारे नव्या जहाजाचे आरेखन करण्यात येणार आहे. हे काम येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर या जहाजाच्या प्रत्यक्ष बांधणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर आठ ते दहा वर्षांनी हे जहाज नौदलात दाखल होईल.\nसुरुवातीच्या संकल्पनेनुसार, दोन्ही स्वदेशी विमानवाहू जहाजे समान आरेखनाची आणि २५ हजार टन वजनाची असणार होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नौदलाच्या कार्यक्षेत्रात झालेली प्रचंड वाढ आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन नौदलाने मोठ्या आकाराच्या विमानवाहू जहाजांची मागणी केली आहे. भविष्यात नौदलाला विमानवाहू जहाजावरून अवजड विमाने हाताळावी लागणार असल्याने दुसरे स्वदेशी विमानवाहू जहाज (आयएनएस विशाल) पूर्णपणे वेगळ्या आरेखनाचे असणार आहे.\nसुमारे ६५ हजार टन वजनाचे ‘विशाल’ हे भारतात बांधले जाणारे आजपर्यंतचे सर्वात मोठे जहाज असेल. भारतीय नौदलात आजपर्यंत व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग व शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (स्टोबार) या तंत्रावर आधारलेली विमानवाहू नौका घेतली होती. दोन दशकांपूर्वी भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर त्याच्या राष्ट्रहिताचाही मुख्य भूमीपासून दूरवर विस्तार झालेला आहे. अलीकडच्या काळात चीनच्या नौदलाच्या हिंदी महासागरातील हालचालीही वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारताला आपल्या सुरक्षेच्या हेतूने नौदलाची शक्ती वाढविण्याची गरज अधिकच प्रकर्षाने जाणवू लागली आहे. नौदलाची शक्ती वाढवण्याचा एक भाग म्हणून आणखी एका स्वदेशी विमानवाहू जहाजाच्या बांधणीचे काम आता हाती घेण्यात आले आहे.\nजहाजे कार्यरत आहेत. मात्र ‘विशाल’मध्ये वाफेवर आधारित कॅटॅपल्ट असिस्टेड टेक-ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (कॅटोबार) तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाच्या अन्य विमानवाहू जहाजांप्रमाणे याच्या डेकवरील धावपट्टीला पुढील बाजूस स्की-जंप केलेली नसणार आहे. पूर्वीच्या ‘विक्रांत’वर सुरुवातीला अशी कॅटोबार यंत्रणा होती. ‘विशाल’च्या आरेखनासाठी सहकार्य देण्याबाबत आणि यावरून विमानांच्या संचलनासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्�� लाँच सिस्टिम (ईएमएएलएस) ही कॅटोबारचीच सुधारित आवृत्ती पुरविण्याबाबत अमेरिकेने तयारी दर्शविली आहे. वाफेवर आधारित पारंपरिक कॅटोबार यंत्रणेपेक्षा ही यंत्रणा अधिक किफायतशीर पण महागडी आहे. या यंत्रणेमुळे अधिक वजनदार आणि मोठ्या आकाराच्या विमानांना जहाजावरून उड्डाण करणे सोपे जाते. पण अमेरिकेकडून असे तांत्रिक सहकार्य घेताना आपल्या विमानवाहू जहाजाच्या संचालनाच्या स्वातंत्र्यावर भविष्यात बंधने येणार नाहीत, याबाबत भारताला सर्वाधिक जागरूक राहावे लागणार आहे. हे जहाज चालविण्यासाठी अणुशक्तीच्या पर्यायावरही विचार करण्यात येत आहे. त्यासाठी रशियाचे सहकार्य घेण्याबाबत विचार सुरू आहे. अणुशक्तीचा वापर केल्यामुळे ‘विशाल’चा पल्ला बराच वाढणार आहे. मात्र यामुळे या जहाजाच्या बांधणीच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे.\n‘विशाल’चे आरेखन पूर्णपणे वेगळे असल्यामुळे त्यावर तैनात केल्या जाणाऱ्या विमानांच्या पर्यायाबाबतही वेगळा विचार करावा लागणार आहे. सध्याची ‘मिग-२९ के’ ही लढाऊ विमाने स्टोबार तंत्रावर आधारलेली आहेत. त्यामुळे ‘विशाल’वर ही विमाने तैनात केली, तर त्या विमानांमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील. तसेच अन्य विमानांच्या पर्यायावरही नौदलाचा विचार करावा लागेल. या जहाजावर शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हवाई दलाप्रमाणे ‘ॲवॅक्स’ विमाने तैनात करण्याचा नौदलाचा विचार आहे. ही विमानेही भारतीय नौदलात स्वतंत्रपणे समाविष्ट करावी लागतील. सध्याच्या ३० कोटी रुपयांच्या तरतुदीतून या सर्व बाबींवर सखोल विचार करण्यात येणार आहे. या जहाजाच्या बांधणीत परदेशांची मदत घेतली जाणार असली तरी त्याचे आरेखन व त्यावरील किमान ६०-६५ टक्के यंत्रणा स्वदेशी बनावटीच्याच असणार आहेत.\nजहाजावरील मर्यादित धावपट्टीवर विमानांना उतरणे शक्य व्हावे यासाठी त्यावर तीन अरेस्टेड वायर बसविण्यात येणार आहेत. विमानांच्या मागील हूक या वायरमध्ये अडकून ते जागच्या जागी थांबेल. या धावपट्टीखाली विमाने व हेलिकॉप्टरच्या देखभालीसाठी हँगरही असेल. नौसैनिकांसाठी अत्याधुनिक रुग्णालय, चित्रपटगृह, स्वयंपाकघर, बेकरी इत्यादी सुविधाही यावर उपलब्ध असतील. या जहाजावर अत्याधुनिक संदेशवहन यंत्रणा, क्षेपणास्त्रे, रॉकेट, रडार इत्यादी बसविले जाणार आहे.\nभारतीय नौदलाला आज क��मान तीन विमानवाहू जहाजांची आवश्यकता भासत आहे. मात्र नौदलाची ही गरज कधीच पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ‘विशाल’च्या समावेशापर्यंतही ती पूर्ण होणार नाही. सध्या भारतीय नौदलात ‘विराट’ आणि ‘विक्रमादित्य’ ही दोन विमानवाहू जहाजे कार्यरत आहेत. त्यातील विराट २०१६ मध्ये निवृत्त होत आहे. त्यानंतर नवी ‘विक्रांत’ येईपर्यंत नौदलाला ‘विक्रमादित्य’वरच विसंबून राहावे लागणार आहे. ‘विक्रांत’ सेवेत आले तरी नौदलाकडे आवश्यकतेपेक्षा एक विमानवाहू जहाज कमीच असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-jalgaon-municipal-corporation-election-issue-4360424-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:00:17Z", "digest": "sha1:CQRHDRRWNX7ZSHC6KLOKBTJQQFPKEQZU", "length": 5118, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jalgaon Municipal Corporation Election issue | विशेष काळजी: जळगावातील सभांमुळे पोलिसांना फुटला घाम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nविशेष काळजी: जळगावातील सभांमुळे पोलिसांना फुटला घाम\nजळगाव- महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ बुधवारी गृहहमंत्री आर.आर.पाटील, भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे आणि समाजवादी पक्षाचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी बुधवारी शहरात दाखल झाले होते. सर्वांच्या सभांना बंदोबस्त पुरवण्यासाठी पोलिस प्रशासनाला चांगलाच घाम फुटला.\nपाटील, मुंडे आणि आझमी या तिघांनी प्रत्येकी दोन सभा घेण्याचे नियोजन प्रशासनाला दिले होते. त्यामुळे इतर कामकाजासह अतिरिक्त बंदोबस्तासाठी पोलिसांची ससेहोलपट झाली. आझमी यांनी गेल्या आठवड्यात आपल्या भाषणादरम्यान राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर दुसºयाच दिवशी दोघेही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी पाटील आणि आझमी हे दोघे शहरात असल्यामुळे शांतता राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.\nस्टार प्रचारकांच्या शहरातील मुक्कामांच्या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस, सिल्व्हर पॅलेस, सभांची सर्व ठिकाणे तपासण्यात आले\nआबांसाठी पोलिस कर्मचा-यांना विशेष सूचना\nगृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या सभांसाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती. दुपारी 11 वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचा-यांना विशेष सूचना दिल्या गेल्या. बंदोबस्त तपासण्यासाठी चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन मोहाडीकर स्वत: शहर पोलिस ठाण्यात हजर झाले होते. तर वाहतूक पोलिस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांनीही वाहतुकीसंदर्भात विशेष काळजी घेतली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-story-about-maharaja-sir-rajinder-singh-5280694-PHO.html", "date_download": "2021-05-10T04:58:18Z", "digest": "sha1:K2GTTZN4JEUP2GPR5OWQZVQTFW4CVFKX", "length": 3391, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharaja Rajinder Singh of Patiala had 365 Wives | पंजाबचा हा राजा होता कार विकत घेणारा पहिला भारतीय, होत्‍या 365 राण्‍या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपंजाबचा हा राजा होता कार विकत घेणारा पहिला भारतीय, होत्‍या 365 राण्‍या\nपाटियाळा(पंजाब) - आजघडीला कारचे नव-नवीन मॉडेल बाजारात येत आहेत. महानगरात कारची संख्‍या एवढी वाढली की, पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे कार खरेदी करणाऱ्या पहिल्‍या भारतीय व्‍यक्‍तीविषयी रंजक माहिती....\nकोण आहे ती व्‍यक्‍ती \n> देशात इंग्रज राजवट बळकट झाली होती.\n> तेव्‍हा इंग्रज अधिकाऱ्यांकडेच मोटार गाड्या होत्‍या.\n> त्‍या काळात पटियालाचे राजे राजींदर सिंग यांनी कार खरेदी केली होती.\n> असे म्‍हणतात की, भारतात ज्‍या माणसाने पहिली कार विकत घेतली ते हेच आहेत.\nपुढील स्‍लाइड्सवर वाचा, होत्‍या 365 राण्‍या.... अपमान झाला म्‍हणून 20 'रोल्‍स रॉइस' गाड्यांना बनवले कचरा टाकणाऱ्या घंडागाडी... स्‍वत:च्‍या मालकीची होती क्र‍िकेट आणि पोलो टीम्‍स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-monday-21-march-2016-daily-horoscope-in-marathi-5280360-PHO.html", "date_download": "2021-05-10T05:14:41Z", "digest": "sha1:UZ4UY7UB5L4B2I7KXR5MUIV53HJJ6FFO", "length": 2713, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Monday 21 March 2016 daily horoscope in Marathi | सोमवार : रिस्क घेऊ नका, अनामिक भीती आणि अपूर्ण राहतील काही कामे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसोमवार : रिस्क घेऊ नका, अनामिक भीती आणि अपूर्ण राहतील काही कामे\nसोमवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शूल नावाचा योग जुळून येत आहे. या योगामध्ये जोखमीचे काम केल्यास नुकसान होऊ शकते. यासोबतच राहू-केतूचा चंद्रावर प्रभाव असल्यामुळे ग्रहण योगाचा प्रभाव राहील. याच्या प्रभावाने अनामिक भीती आणि तणाव राहू शकतो. व्यर्थ कामामध्ये वेळ वाया जाऊ शकतो. ठरवलेली कामे अपूर्ण राहिल्यामुळे लोकांचा मूड खराब होऊ शकतो.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सोमवारचे संपूर्ण राशिभविष्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/alert-3-3-lakh-credit-and-debit-card-data-auctioned-on-the-dark-web/", "date_download": "2021-05-10T04:01:00Z", "digest": "sha1:SEWPF3O43R57FV7WN6CRWZJVD5SUT3A6", "length": 12031, "nlines": 127, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सावधान ! डार्क वेबवर 3.3 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या डेटाचा झाला लिलाव - Hello Maharashtra", "raw_content": "\n डार्क वेबवर 3.3 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या डेटाचा झाला लिलाव\n डार्क वेबवर 3.3 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या डेटाचा झाला लिलाव\n ऑनलाइन गिफ्ट कार्ड पोर्टलने आपला डेटा डार्क वेबला (Dark Web) विकल्याची माहिती मिळाली आहे. या डेटामध्ये 3.3 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्ससह 285 कोटी रुपयांच्या गिफ्ट कार्डचा देखील समावेश आहे. सायबर सिक्याेरिटी फर्म जेमिनी अ‍ॅडव्हायझरी (Gemini Advisory) ने याचा खुलासा केला आहे.\nजेमिनी अ‍ॅडव्हायझरीनुसार फेब्रुवारी 2020 मध्ये प्रसिद्ध रशियन डार्क वेब हॅकर फाेरम वर या डेटाचा लिलाव होताना दिसून आला. या डेटाबेसचा आधीच लिलाव झाला आहे, असे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये गिफ्ट कार्ड्ससह क्रेडिट आणि डेबिट कार्डची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.\nया ब्रँडचे गिफ्ट कार्ड्स\nमाहितीनुसार, डार्क वेबवर जे गिफ्ट कार्ड्स डेटाबेस सापडले त्यांमध्ये ते अ‍ॅमेझॉन, एअरबीएनबी, मॅरियट, नाईके, वॉलमार्ट आदींचे आहेत. हॅकर्स या चोरी झालेल्या गिफ्ट कार्ड्सची विक्री दहा हजार डॉलर्सच्या लिलावाच्या किमतीवर करत असल्याचीही बातमी आहे. तर, थेट खरेदी केल्यावर त्यांची किंमत 15 हजार डॉलर्स म्हणजेच 11 लाख भारतीय रुपये इतकी आहे.\nहे पण वाचा -\nएलन मस्कची कंपनी SpaceX पेक्षा मोठा झाला त्यांचा आवडता…\nCryptocurrency द्वारे व्यवहार करण्यास मिळाली परवानगी \nआपला वैयक्तिक डेटा जुन्या फोन नंबरवरून चोरला जाऊ शकतो,…\nक्रेडिट कार्ड माहितीसाठी इतक्या रुपयांची बाेली\nजेमिनी अ‍ॅडव्हायझरीनुसार हेही दिसून आले आहे की, हॅकर्सनी 15 हजार डॉलर्समध्ये 3.3 ला��� क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्स विकले आहेत. या अहवालात असेही म्हटले गेले आहे की, बहुतेक सायबर गुन्हेगार कंपन्यांनी त्या गिफ्ट कार्ड्सना बंद करण्यापूर्वीच लवकरात लवकर या कार्डमधून पैसे काढतात. या अहवालानुसार,हे दोन्ही डेटाबेस गिफ्ट कार्ड ऑक्शन प्लॅटफॉर्म कार्डपूल वरून घेण्यात आला आहे, जो कोविड दरम्यान बंद झाला होता आणि तो अमेरिकेत खूपच लोकप्रिय होता.\nबिटकॉइनमार्फत डेटा अघोषित किंमतीवर विकला जातो.\nतज्ज्ञांचे म्हणणे आहे की,” क्रिप्टो करन्सी बिटकॉइनच्या माध्यमातून असा डेटा अज्ञात किंमतीमध्ये डार्क वेबवर विकला जात आहेत. या डेटासाठी, हॅकर्स टेलिग्रामद्वारे देखील संपर्क साधत आहेत. ज्यावर युझर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्योरिटी स्टॅण्डर्ड (PCIDSS) चे पालन करते. कार्ड फिंगरप्रिंट तयार करण्यासाठी हॅकर्स हॅश अल्गोरिदम वापरू शकत असल्यास ते मास्कस्ड कार्ड नंबर देखील डिक्रिप्ट करू शकतात. अशा परिस्थितीत सर्व कार्डधारकांचे अकाउंट धोक्यात येऊ शकते.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nफक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण\nपीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यावर पोहोचले नाहीत तर येथे करा तक्रार\nएलन मस्कची कंपनी SpaceX पेक्षा मोठा झाला त्यांचा आवडता Dogecoin कसे ते जाणून घ्या\nCryptocurrency द्वारे व्यवहार करण्यास मिळाली परवानगी \nआपला वैयक्तिक डेटा जुन्या फोन नंबरवरून चोरला जाऊ शकतो, त्याबाबत काय काळजी घ्यावी ते…\nमुलीचा मोबाईल हॅक करून कोणीतरी करत होते फोटो लीक; जाणून घ्या वारंवार घडणाऱ्या अशा…\nक्रेडिट कार्ड vs क्रेडिट लाइन: मिलेनियमसाठी कोणता चांगला पर्याय आहे ते जाणून घ्या\n HDFC Bank आपले क्रेडिट कार्ड करणार अपग्रेड, संपूर्ण प्रकरण काय आहे ते…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nएलन मस्कची कंपनी SpaceX पेक्षा मोठा झाला त्यांचा आवडता…\nCryptocurrency द्वारे व्यवहार करण्यास मिळाली परवानगी \nआपला वैयक्तिक डेटा जुन्या फोन नंबरवरून चोरला जाऊ शकतो,…\nमुलीचा मोबाईल हॅक करून कोणीतरी करत होते फोटो लीक; जाणून घ्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-10T03:40:48Z", "digest": "sha1:DV2GQP4ISMWJK5UIT2NSOFGIM5JIRLN2", "length": 13642, "nlines": 169, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "प्रेम – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nमित्र मैत्रिणींनो, मुला-मुलींमध्ये फक्त मैत्री असू शकते का मुलगी बोलली म्हणजे ‘ती आपल्यावर प्रेमच करते’ असे गृहीत धरणे योग्य आहे का मुलगी बोलली म्हणजे ‘ती आपल्यावर प्रेमच करते’ असे गृहीत धरणे योग्य आहे का ‘ती आपल्या प्रेमात आहे असा मुलांचा/मित्रांचा गैरसमज होऊ नये म्हणून ‘मुलींनी मुलांपासून जरा लांबच…\nनजरिया – बदलत्या कल्पनांचा ….\nसमाजामध्ये सौंदर्याच्या फालतू आणि साचेबद्ध कल्पना अगदी खोलवर रुजल्या आहेत, हे जरी खरं असेल तरीही प्रत्येक मुलगा किंवा मुलगी फक्त सामाजिकदृष्ट्या सुंदर समजल्या जाणाऱ्या मुलाकडे किंवा मुलीकडेच आकर्षित होतात का\nकबीर सिंग – पडद्यावरचा अन् आपल्या आतला\nकबीर सिंग हा हिंदी सिनेमा आला अन सुपर डुपर हिट झाला. सिनेमाच्या बाजुने अन सिनेमाच्या विरुद्ध असा भरपुर धुराळा उठला. आम्ही पण आपल्या वेबसाईटवर निरनिराळ्या सिनेमांबाबत नेहमी बोलत असतो. या सिनेमाच्या निमित्ताने एक व्हिडिओ आपल्या समोर सादर…\nप्रॅक्टिकल आणि रॅशनल होत प्रेम ‘जबाबदारी’ घेतं, तेव्हा……. प्रणव सखदेव\n तिला माझा ‘हाय’ सांग. काल तू मला व्हॉट्सअ‍ॅपवर v4 karte असा मेसेज पाठवला. नंतर मी अर्धा तास v4 म्हणजे काय असेल, याचा ‘विचार’ करत डोकं खाजवत बसलो होतो. मग शेवटी माझी टय़ूब पेटली. ‘विचार करते’…\nसेक्स अणि बरंच काही- एपिसोड ५- समलिंगी प्रेमकहाणी-भाग २\nमित्र मैत्रिणींनो, प्रेम समलिंगी असो वा भिन्नलिंगी, काही गोष्टी अगदीच कॉमन असतात. पण आपल्याकडे आजही समलिंगी नाती सहजपणे स्वीकारली जात नाहीत. शिवाय कायद्याने देखील समलिंगी संबंधांना मान्यता नाही. त्यामु��े अशा प्रकारच्या नात्यांमध्ये…\nसेक्स अणि बरंच काही- एपिसोड ४- समलिंगी प्रेमकहाणी-भाग १\nनात्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, कधी भांडण, कधी अबोला… कपल्समध्ये काही गोष्टी किती कॉमन असतात ना हे सगळं सगळं समलिंगी जोडप्यांमध्ये सुद्धा असतं. पण या नात्याचा उत्सव मात्र त्यांच्यासाठी नाही कारण ही लैंगिक ओळख अजूनतरी समाजमान्य नाही.…\nत्या अबोल, अव्यक्त नात्यासाठी- अभिनव ब. बसवर\nआपल्या वयाच्या दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी पडले कशी, याचं नवल मलाचं वाटतं..दिसायला एकदम दणकट, राकट म्हणजे कोणतीही मुलगी भावसुद्धा देणार नाही असा. कॉलेजमध्ये येऊन टवाळक्या करायच्या. बसल्या जागची जमीन थुंकून लाल करायची.बुलेट काढून…\nसेक्स आणि बरंच काही – एपिसोड ३ : प्रेमासाठी वाट्टेल ते \nआपल्या सगळ्यांच्याच मनात प्रेम, सेक्स अशा विषयांबद्दल किती तरी प्रश्न असतात. प्रेमात पडलं तर चालतं ना कोणत्या वयात प्रेमात पडावं कोणत्या वयात प्रेमात पडावं एखाद्याबद्दल प्रेम वाटतंय हे कसं कळतं एखाद्याबद्दल प्रेम वाटतंय हे कसं कळतं मला एक मुलगा खूप आवडतो पण त्याला मी नाही आवडत. मला कुणीच आवडत नाही.…\n‘प्रेम आमच्या हक्काचं...’ अशा घोषणा पुण्यातील एफ. सी. रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर तरुण-तरुणी देत होते. साधारण ३ एक वर्षापूर्वी. जानेवारी २०१५ मधील ही घटना असेल. लातूरमध्ये एका प्रेमी युगलाला भयानक पद्धतीने मारहाण…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.blogspot.com/2009/11/", "date_download": "2021-05-10T04:50:12Z", "digest": "sha1:LNY5C6T7QT73Y6U5OWEHM2K7KGA2TOAB", "length": 6807, "nlines": 51, "source_domain": "santsahitya.blogspot.com", "title": "संत साहित्य सुधा: November 2009", "raw_content": "\nसंतांचे शब्द प्रापंचिक जीवांना जीवनाच्या ध्येयाचं योग्य मार्गदर्शन करतात. असे अनेक ग्रंथ आणि उतारे आपल्या वाचनात येतात. या शब्दांनी आपल्यात असलेल्या साधकाला दिलासा आणि दिशा दिलेली असते. त्यांचे हे संकलन...\nस्वामी विवेकानंदांच्या शिष्यमालिकेत स्वामी रंगनाथानंदांचे कार्य लक्षवेधी आहे.\nत्यांच्या व्याख्यानाच्या मराठी अनुवादाचा हा एक अंश.\nरामकॄष्ण मठातर्फे हा प्रकाशित झाला आहे.\nभारतात मुक्तीशी दोन कल्पना पुष्कळदा जोडलेल्या दिसतात.\nएक म्हणजे जगताविषयी वितॄष्णा किंवा घॄणा आणि पुनर्जन्माचे भय.\nसर्वच मुक्तीवादी पंथांमध्ये हे दोन विचार स्पष्टपणे दिसतात.\nदुसरा थोड्‌या वेगळ्या स्वरुपात दिसतो. मनुष्याच्या अध्यात्मिक शिक्षणात या दोन कल्पनांना महत्व आहे. फक्त पुष्कळश्या धर्मपंथांनी त्यांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी धर्मजीवन हे आनंदरहित व उदास बनवले आहे. ईश्वरसानिध्याचा आनंद दुःख आणि दमन यांनी झाकोळून गेलेला आहे. ईश्वरदर्शनाची प्रकाशमय उत्तुंगता बोटावर मोजण्याइतक्या थोर योग्यांनी अनुभवण्याची गोष्ट होवून राहिली आहे.\nराबिया ही महान मुसलमान संत होती.\nतिला कोणीतरी विचारले, \"तुम्ही प्रभूवर प्रेम करता का\n\"होय, करते.\" ती उत्तरली.\n\"मग तुम्ही सैतानाचा द्वेष करत नाही काय\" दुसरा प्रश्न आला.\n\"माझे प्रभूवर इतके प्रेम आहे की सैतानाचा द्वेष करण्यासाठी वेळच मिळत नाही.\" राबियाने नेमके उत्तर दिले.\n\"देवा उदासवाण्या संतांपासून आम्हाला वाचव\" असे सेंट तेरेसानी म्हटले आहे.\nगुरु नानकदेव आणि कितीतरी भारतीय संत अतिशय उत्कट वॄत्तीचे, विनोदी बुद्धीचे, खेळकर आणि हसरे होते.\nपरंतु जगताविषयी घॄणा आणि पुनर्जन्माविषयीचे भय यांचा मोठा पगडा भारतावर होता हे खरे.\nउत्तरकालातील भारतीय वाङ्‍मयात तो जोरकसपणे दिसतो.\nधर्माकडे लोक पहातात ते जन्ममॄत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्याचे साधन म्हणून.\nजीवनाविषयीचे भय, मुक्तीविषयीची आस, पुनर्जन्म न यावा अशी तीव्र इच्छा- यांनी एवढे प्रश्न आणि प्रस्थ माजवले की हे पृथ्वीवरील अल्पकालीन मानवी जीवन , त्यातील प्रश्न, त्याचे भविष्य यांच्या छायेमध्येच त्यांनी आपल्याला झोकून टाकले. त्यातून एक नकारात्मक वॄत्ती उगम पावली.\nती एका जर्मन कवीच्या काव्यपंक्तीत उतरलेली दिसते.\nपण मधूरतम गोष्ट म्हणजे जन्मालाच न येणे\nगेल्या हजार वर्षात या वॄत्तीने भारतीय मनाला पछाडले आहे.\nत्यातून अत्यंत व्यक्तीवाद आणि सामाजिक जाणिव यांचा अभाव निर्माण झाला.\nत्यामुळॆ मनुष्याचा अध्यात्मिक विकास तर थांबलाच पण ऐहिक विकासालाही खिळ पडली.\nपरकीय आक्रमणांचि मालिकाच सुरू झाली.\nअवाजवी भय हे चारित्र्य जडणघडणीला हानिकारक असते.\nत्यामुळे व्यक्तित्व विकासला मर्यादा पडतात; निर्दयता आणि दंभही वाढतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rainbow-inkjet.com/mr/our-story/", "date_download": "2021-05-10T04:08:33Z", "digest": "sha1:HL4BWPIRJZU4MICIFAHYXPCQICU2PWTV", "length": 6536, "nlines": 143, "source_domain": "www.rainbow-inkjet.com", "title": "आमच्या कथा - शांघाय इंद्रधनुष्य औद्योगिक कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nअतिनील Flatbed प्रिंटर मशीन\nअन्न आणि कॉफी प्रिंटर मशीन\nशांघाय इंद्रधनुष्य औद्योगिक कंपनी, लिमिटेड\n2005 मध्ये स्थापना, शांघाय इंद्रधनुष्य औद्योगिक कंपनी, लिमिटेड शांघाय उच्च टेक आजार आहे. इंद्रधनुष्य R & D लक्ष केंद्रित एक व्यावसायिक निर्माता आहे, उत्पादन, उच्च-टेक डिजिटल flatbed प्रिंटर, डिजिटल पराभव प्रिंटर, अन्न प्रिंटर विक्री आणि एकूणच डिजिटल छपाई उपाय प्रदान. इंद्रधनुष्य अनेक प्रथम श्रेणी आंतरराष्ट्रीय कंपन्या जे समीप सर्वश्रेष्ठ सिटी शांघाय Songjiang औद्योगिक पार्क औद्योगिक क्षेत्र मुख्यालय आहे. इंद्रधनुष्य कंपनीच्या Wuhan, डाँगुआन, हेनान इ शहरात शाखा कंपन्या आणि कार्यालये स्थापन केले आहे\nपाया असल्याने, इंद्रधनुष्य मिशन देतो \"रंगीत जग.\" आणि \"ग्राहक अधिक मूल्य तयार करा आणि कर्मचारी स्वाभिमानाची साध्य करण्यासाठी एक व्यासपीठ तयार\" आणि कठोर गुणवत्ता नियंत्रण आणि विवेकी ग्राहक सेवा समर्पित व्यवस्थापन कल्पना आग्रही अनुभवी कर्मचारी व्यावसायिक सेवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण कोणत्याही चर्चा करण्यासाठी तयार आहेत.\nआम्ही तंत्रज्ञान अद्ययावत ठेवा आणि सेवा म्हणून सलग अशा इ.स., SGS भारतीय वायुसेनेचे, EMC आणि इतर 15 पेटंट आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे प्राप्त आहे. उत्पादने चीन मध्ये सर्व शहरे आणि प्रांतांमध्ये चांगले विकले, आणि युरोप, उत्तर अमेरिका, मध्य पूर्व, आशिया, ओशेनिया, दक्षिण अमेरिका आणि इतर 200 देशांमध्ये निर्यात केली जाते. OEM आणि ODM आदेश देखील स्वागत आहे. कॅटलॉग नवीनतम उत्पादन निवडा हरकत नाही किंवा आपल्या स्वत: च्या विशेष अर्ज अभियांत्रिकी सहाय्य मिळवा, आपण मदत मिळवण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र आपल्या खरेदी गरजा चर्चा करू शकता.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. वैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइटमॅप - मोबाइल साइट\nटी-शर्ट प्रिंटर , थेट प्रतिमा मुद्रण यंत्र किंमत , यूव्ही प्रिंटर किंमत , A2 अतिनील प्रिंटर , डिजिटल टी-शर्ट मुद्रण यंत्र , फोन कव्हर प्रिंटिंग मशीन ,सर्व उत्पादने\nई - मेल पाठवा\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/coronavirus-update-corona-outbreak-in-the-country-more-than-1-lakh-new-cases-and-1027-deaths/", "date_download": "2021-05-10T04:43:59Z", "digest": "sha1:M57FM4BZZZMAQFGIOPC4NHZEH32ZOKKA", "length": 10398, "nlines": 132, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "#Coronavirus update देशात कोरोनाचा उद्रेक,1 लाखांहून आधीक नवे बाधित तर 1,027 जणांचा मृत्यू - Hello Maharashtra", "raw_content": "\n#Coronavirus update देशात कोरोनाचा उद्रेक,1 लाखांहून आधीक नवे बाधित तर 1,027 जणांचा मृत्यू\n#Coronavirus update देशात कोरोनाचा उद्रेक,1 लाखांहून आधीक नवे बाधित तर 1,027 जणांचा मृत्यू\nकोरोना लेटेस्ट अपडेटकोरोना व्हायरस\nनवी दिल्ली | वृतसंस्था\nदेशात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 1,84,372नव्या कोरोनाबाधित रुग्नांची नोंद करण्यात आली आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 1,027 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान देशात एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ही अतिशय चिंतेची बाब ठरली आहे.\nदरम्यान मागील 24 तासात 82 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात एक कोटी 23 लाख 36 हजार 36 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या देशातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 लाख 65 हजार 704 इतकी आहे. तर कोरोना मुळं देशभरात एकूण एक लाख 72 हजार 85 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.\nकोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तर काही परदेशी लसी देखील आता भारतातल्या व्यक्तींना दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत देशात लसीकरणाने अकरा कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात एकूण अकरा कोटी 11 लाख 79 हजार 578 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.\nहे पण वाचा -\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nदेशात 13 एप्रिल पर्यंत 26 कोटी 6 लाख 18 हजार 166 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. तर 14 लाख 11 हजार 758 जणांचे नमुने काल मंगळवारी तपासन्यात आले असल्याची माहिती ICMR ने दिली आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nलॉकडाऊनबद्दल अर्थमंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, देश पुन्हा लॉक होणार कि नाही ते जाणून घ्या\nबावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या रस्त्यांचे काम थांबवले\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का जाणून घ्या या मागचे सत्य\nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा डॉक्टर’; मुख्यमंत्र्यांचा 1…\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत, कशी घ्यावी ते जाणून घ्या\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना…\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/maha-vikas-aghadi-government-will-collapse-soon-says-chandrakant-patil/", "date_download": "2021-05-10T04:25:54Z", "digest": "sha1:3XRVBYJNFRV2MOLCUPQI4VAMAGK73XTU", "length": 11595, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "आघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल : चंद्रकांत पाटील - Hello Maharashtra", "raw_content": "\nआघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल : चंद्रकांत पाटील\nआघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल : चंद्रकांत पाटील\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आज विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केलेला असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतला मुलगाही सांगू शकेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते.\nपंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लानिंग नाही. सरकारमध्ये विल पॉवर कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतला मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असं पाटील म्हणाले.\nहे पण वाचा -\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nअजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेलं पॅकेज फसवं आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. दीड हजारात कुटुंबाचा खर्च चालतो का असा सवाल त्यांनी केला. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. हे आम्ही आधीपासून सांगतोय. कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे. परंतु, गडी, हमाल, माथाडी कामगार, व्यापारी हा वर्ग मोठा आहे. त्याचा या पॅकेजमध्ये विचार करण्यात आलेला नाही, असंही ते म्हणाले.\nराज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे व���चार केलेला दिसत नाही, असंही ते म्हणाले. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टर रडले. सरकारने आरोग्य यंत्रणेचं काहीच प्लानिंग केलं नाही. आम्ही आमदारांच्या विकास निधीतले चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केलं नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, असं ते म्हणाले.\n 9 महिन्यांच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला, सामान्य माणसावर याचा काय परिणाम होईल ते जाणून घ्या\nकोरोना झाल्याच्या भितीने झाडाला गळफास घेऊन मजुराची आत्महत्या\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा डॉक्टर’; मुख्यमंत्र्यांचा 1…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी स्टंट : प्रवीण दरेकरांची…\nअजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळालाय ; पडळकरांनी पुन्हा…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nएकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना चिमटा\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nअजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/samsung-galaxy/", "date_download": "2021-05-10T05:14:07Z", "digest": "sha1:J5QDIWXQONK6C3TQU3ASYVEF4VTNKBWT", "length": 15521, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Samsung Galaxy Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्�� करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग ��ीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nहे जबरदस्त स्मार्टफोन स्वस्तात घेण्याची आज शेवटची संधी; Amazon, SBI ची खास ऑफर\nस्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India-SBI) ग्राहक असाल, तर आज अ‍ॅपल आयफोन, सॅमसंग यासह अनेक नामांकित ब्रँडसचे स्मार्टफोन (Smartphones) अतिशय स्वस्त किंमतीत अ‍ॅमेझॉनवर (Amazon) खरेदी करता येतील.\nटेक्नोलाॅजी Mar 7, 2021\n'हा' ठरला जगातील सर्वात पॉप्युलर Android Smartphone; किंमतही बजेटमध्ये\nटेक्नोलाॅजी Mar 3, 2021\n64 मेगापिक्सलसह Samsung Galaxy A32 लाँच, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स\nटेक्नोलाॅजी Feb 28, 2021\nSamsung चा 17 हजारांचा स्मार्टफोन 10,849 रुपयांत खरेदी करण्याची संधी; ही आहे ऑफर\nटेक्नोलाॅजी Feb 10, 2021\nSamsung Days Sale: स्मार्टफोन आणि टॅबलेट्सवर बंपर ऑफर्स, कॅशबॅकही मिळणार\nSamsung Galaxy S21 : प्री-बुकिंगवर धमाकेदार ऑफर्स\nटेक्नोलाॅजी Jan 15, 2021\nSamsung Galaxy S21 सीरीजचे स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nटेक्नोलाॅजी Jan 14, 2021\nSamsung Galaxy Unpacked 2021 इव्हेंट: Galaxy S21 सह नवे स्मार्टफोन लाँच होणार\nटेक्नोलाॅजी Dec 3, 2020\n2021 पासून खरेदी करता येणार नाही Samsung चा हा पॉप्युलर स्मार्टफोन\nटेक्नोलाॅजी Nov 16, 2020\nSamsung च्या या स्मार्टफोनवर ऑफर;17 हजारांचा स्मार्टफोन 10,860 रुपयांत खरेदी करा\nटेक्नोलाॅजी Oct 26, 2020\n6000mAh बॅटरी, 64 मेगापिक्सल कॅमेरा; फक्त 12 हजारात मिळवा Samsung चा 'हा' फोन\nSamsung Galaxy A51 आज लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nSamsung Galaxy S10 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-05-10T05:53:03Z", "digest": "sha1:7T7ZBOBXXB54TL475PNGTGNEL33Z4CY7", "length": 4502, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्तनाग्र - विकिपीडिया", "raw_content": "\nमहिलामधील स्तनाग्रा भोवतीचा वर्तुळाकार गडद काळा भाग\nस्तनाग्र हे स्तनाच्या पृष्ठभागावरील ऊतींचे वाढलेला भाग होय ज्यातून दूध निघते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१९ रोजी ०४:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mscit.mkcl.org/mr/become-digital-citizen", "date_download": "2021-05-10T05:12:27Z", "digest": "sha1:5JUUCYDZW3BF5DTTLMIEIUVDTJIWVF3X", "length": 3074, "nlines": 54, "source_domain": "mscit.mkcl.org", "title": "How did I become digital citizen | MS-CIT", "raw_content": "\nएमएस-सीआयटी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची (आयटी) साक्षरता प्रदान करण��रा अभ्यासक्रम आहे. याची सुरुवात सन २००१ मध्ये एमकेसीएल यांच्याकडून करण्यात आली. आयटी साक्षरता प्रदान करणारा हा अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहे.\nशिकणार्‍यांसाठी अटी व शर्ती\nदक्षिण आशियामध्ये कौश्यल्याबाबत रोटरी इंटरनॅशनल आणि एमकेसीएल यांच्यामध्ये सहयोग\nसव्वा कोटीपर्यंत MS-CIT शिकणाऱ्यांची संख्या\nग्रामीण भागात MS-CIT अभ्यासक्रमाच्या ६ लाख विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट\nकॉपीराइट © 2021 महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pakistan-continued-to-perform-poorly-in-the-second-innings/", "date_download": "2021-05-10T05:32:33Z", "digest": "sha1:BNHZCUSR2T2KK4G2X27I3KKMCMQM3KO4", "length": 9976, "nlines": 104, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#AUSvPAK 2nd Test : पाकची दुस-या डावातही खराब कामगिरी सुरूच", "raw_content": "\n#AUSvPAK 2nd Test : पाकची दुस-या डावातही खराब कामगिरी सुरूच\nऑडलेड : पाकिस्तान विरूध्दच्या दुस-या कसोटी सामन्यात दुस-या दिवशी ऑस्ट्रोलीयाने ३ बाद ५८९ धावांपर्यत मजल मारली आणि पहिला डाव घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीच्यासमोर पाकचा पहिला डाव ३०२ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलीयाला २८७ धावांची मजबूत आघाडी मिळाली. त्यानंतर दुस-या डावातही पाकची खराब कामगिरी सुरूच राहिली आणि तिस-या दिवसअखेर पाकची १६.५ षटकांत ३ बाद ३९ अशी बिकट अवस्था झाली आहे.\nदुस-या डावातही ऑस्ट्रेलीयन गोलंदाजीसमोर पाक फलंदाजाची दाणादाण उडताना दिसली. जोश हेजलवूडने ‘इमाम-उल-हक’ ला एल बी डब्ल्यू बाद करत पाकला पहिला झटका दिला. इमाम-उल-हक शून्यावर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला अजहर अलीसुध्दा फार काळ मैदानावर तग धरू शकला नाही. अजहर अली ९ धावांवर असताना स्टार्कने त्याला स्टिव स्मिथकरवी झेलबाद करत दुसरा झटका दिला. पहिल्या डावात ९७ धावा करणारा आझम दुस-या डावात फेल गेला. जोश हेझलवूडने टीम पेनकरवी बाबर आझमला ८ धावांवर बाद करत माघारी धाडले. दुस-या डावात ऑस्ट्रेलीयाकडून जोश हेझलवूड २ तर मिशेल स्टार्कने १ गडी बाद केला.\nतिस-या दिवसअखेर पाकची ३ बाद ३९ अशी बिकट अवस्था झाली असून पाक संघाला डावाने पराभव टाळण्यासाठी अजूनही २४८ धावांची आवश्यकता आहे. पावसामुळं खेळ लवकर थांबवावा लागला, तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवर शान मसूद १४ तर असद शफीफ ०८ धावांवर खेळत होते.\nतत्प���र्वी, कालच्या ६ बाद ९६ वरून पुढे खेळताना पाकने आज तिस-या दिवशी सावधरितीने खेळ केला. बाबर आझम आणि यासिर शाहने सातव्या विकेटसाठी ९८ धावांची भागिदारी रचली. आझम ९७ धावांवर असताना स्टार्कने टीम पेनकरवी त्याला झेलबाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेला शाहीन अफरीदी शून्यावर बाद होत माघारी परतला. त्यानंतर यासिरने मोहम्मद अब्बासच्या साथीनं डाव सावरत नवव्या विकेटसाठी ८७ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या २८१ पर्यत नेली. मोहम्मद अब्बास २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर यासिरने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यासिर शाह ११३ धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याला लायनकरवी झेलबाद करत पाकचा पहिला डाव ३०२ वर संपुष्टात आणला.\nऑस्ट्रेलीयाकडून गोलंदाजीत पहिल्या डावात मिशेल स्टार्कने ६६ धावा देत सर्वाधिक ६ गडी बाद केले. कमिन्सने त्याला उत्तम साथ देत ३ तर हेझलवूडने १ गडी बाद केला.\nऑस्ट्रेलीया : पहिला डाव : ३ बाद ५८९ घोषित. पाकिस्तान : पहिला डाव : सर्वबाद ३०२( यासिर शाह ११३, बाबर आझम ९७, मिशेल स्टार्क ६६/६, कमिन्स ८३/३). पाकिस्तान : दुसरा डाव : ३ बाद ३९( इमाम उल हक ०, अजहर अली ९, बाबर आझम ८, शान मसूद नाबाद १४ आणि असद शफीफ नाबाद ०८ खेळत आहे, हेझलवूड १५/२, मिशेल स्टार्क १०/१)\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nऑलिम्पिक स्पर्धेतून अमित धनकर बाहेर\nरणजीपटू विवेक यादवचे करोनामुळे निधन\n#Corona | टी-20 विश्‍वचषक स्पर्धाही संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A1/", "date_download": "2021-05-10T05:52:13Z", "digest": "sha1:3NR5AY2SQ3AWKG3VQKD5CI5MD4AQ6SBK", "length": 4354, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची य��दी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव\nप्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव\nप्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/international/viras-bomb-in-wuhan-55911/", "date_download": "2021-05-10T04:46:44Z", "digest": "sha1:T7D5HSTDZTC7JJVV2LSGPX3QCWC3N4PC", "length": 9879, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "वुहानमध्ये विषाणू बॉम्ब?", "raw_content": "\nनवी दिल्ली: एखाद्या महामारीची साथ संपुर्ण मानवी जीवनाला किती धोकादायक ठरु शकते, याचा अनुभव गेल्या दीड वर्षांपासून संपुर्ण जग घेत आहे. चीनच्या वुहानमधून प्रसारित झालेल्या कोविड-१९ विषाणूमुळे जगभरात लाखोंच्या संख्येने लोक मरण पावले व अर्थव्यवस्थाही प्रचंड मोठ्या प्रमाणात रसातळाला गेल्या.\nमात्र धक्कादायक बाब म्हणजे चीनची बदमाशी अजूनही चालूच असून वुहानमध्ये कोरोना विषाणुपेक्षाही अत्यंत धोकादायक अशा अनेक विषाणुंचा साठा असून त्यांना सुरक्षितपणे न ठेवल्याने त्यांचा प्रसार सुरु झाल्यास कोरोनापेक्षाही घातक महामारींचा जगाला पुन्हा सामना करावा लागण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.\nआंतरराष्ट्रीय शोधकर्त्यांच्या एका टीमने हा दावा केला आहे. वैज्ञानिकांनी चीनच्या अन्य शहरातील कृृषि प्रयोगशाळेतील तांदूळ आणि कापूस यांच्या गुणसुत्रीय माहितीवरुन ही बाब जगासमोर आणली आहे. गुणसुत्रीय माहितीचे विश्लेषण केल्यानंतर त्यांनी वुहान परिसरात कोरोनापेक्षाही घातक विषाणुंचा साठाच असल्याचे म्हटले आहे.\nकृषि प्रयोगशाळेत मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये किंवा वायरोलॉजी लॅबप्रमाणे मजबूत सुरक्षा व्यवस्था नाहीत, त्यामुळे हे विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडण्याची अधिक शक्यता आहे. तसे झाल्यास चीनमुळे पुन्हा जगापुढे मृत्यूचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र चीन सरकारकडून याचे खंडन करण्यात आले आहे.\nकुराणातील आयती रद्द करण्याबाबत याचिकेवर सुनावणी\nPrevious articleएनबीई ची कोरोनासंदर्भात मार्��दर्शक तत्त्वे जाहीर\nNext article‘चिन्हांकित यादीतली माणसं’\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nकाश्मीरचे ३७० कलम काढणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा\nनवीन स्ट्रेन भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत; डब्ल्यूएचओकडून खुलासा\nडीआरडीओचे अँटी कोरोना औषध मंगळवारपासून मिळणार\nअफगाणिस्तानात अतिरेक्यांचा कहर सुरु; काबुलमध्ये गर्ल्स हायस्कुलसमोर स्फोट ५३ ठार\n अखेर चीनचे ते रॉकेट हिंदी महासागरात कोसळले\nकोणीही भारताला लेक्चर देऊ नये, फ्रान्सचे पंतप्रधान कडाडले\nटाटा ग्रुप कोरोना लढ्यात अग्रेसर\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2021-05-10T05:45:11Z", "digest": "sha1:LHGRFCXWSYNZENHQFGT7EGOG7QPZ4KKD", "length": 4606, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आंद्रे अर्श्वीन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआंद्रे अर्श्वीन हा एक रशियन फुटबॉलपटू आहे.\nसेंट पीटर्सबर्ग, रशिया, सोवियत संघ\n१.७२ मी (५ फु ७+१⁄२ इं)[१]\nसेंट पीटर्सबर्ग २३६ (५२)\nआर्सेनल एफ.सी. ९८ (२३)\n→ सेंट पीटर्सबर्ग (लोन) १० (३)\nरशिया २१ ९ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ०४:३९, ३१ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:३०, १६ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-05-10T04:51:55Z", "digest": "sha1:2JWEW5GFEOOCW5W23CPH3W4EWMXWCMXF", "length": 5921, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फँड्री (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\n(फॅंड्री या पानावरून पुनर्निर्देशित)\nनवलखा आर्टस आणि होली बेसिल[१]\n५ करोड (US$१.११ मिलियन)[२]\nफॅंड्री (मराठी अर्थ: डुक्कर) हा चित्रपट नागराज मंजुळे यांचा चित्रपट आहे.\n४ संदर्भ आणि नोंदी\nसुदर्शन देवानंद सरदार,किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, सूरज पवार, साक्षी व्यवहारे, प्रवीण तरडे\nगाणे # गाणे गायक\nविंचू मला चावला सुदर्शन सरदाऱ\n^ \"प्रत्येक खेड्यातील कथा.. 'फॅंड्री' (इफ्फी 2013)\". 8 February 2014 रोजी पाहिले.\n\"फॅंड्री ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट\".\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n[ चित्र हवे ]\nइ.स. २०१४ मधील मराठी भाषेमधील चित्रपट\nइ.स. २०१४ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०२० रोजी १६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्य��शन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/bhandara-festival-at-chile-maharaj-temple-at-paijarwadi-canceled/", "date_download": "2021-05-10T04:45:06Z", "digest": "sha1:AIEU6P5AQWFUUJOXY6OC7QXAUVB2KZEK", "length": 9599, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "पैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash पैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द\nपैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द\nबोरपाडळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथील प. पू. सदगुरू चिले महाराज समाधी मंदिर येथे होणारा भंडारा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने रद्द करण्यात आला आहे.\nदरवर्षी पैजारवाडी येथील सदगुरू चिले महाराज यांच्या कासवाकृती मंदिरात भंडारा महोत्सव आयोजित केला जातो. यावेळी आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमास हजारो भक्तांची गर्दी होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पंधरा मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे भंडारा महोत्सवात होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणीही मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केले आहे.\n : उद्या निकाल, जिल्ह्यात उत्सुकता शिगेला….\nNext articleलोटेवाडीत २३ जणांना कोरोनाची लागण : गावात पूर्णपणे लॉकडाऊन\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6305?page=1", "date_download": "2021-05-10T03:48:50Z", "digest": "sha1:ABGP57H6D2LZWWW7CTDRO2XYA77Q5PT5", "length": 6966, "nlines": 123, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रसग्रहण स्पर्धा : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रसग्रहण स्पर्धा\nरसग्रहण स्पर्धा: अंत ना आरंभ ही. लेखिका अंबिका सरकार\nपुस्तकाचे नावः ��ंत ना आरंभ ही.\nलेखिका : अंबिका सरकार\nप्रकाशक : मौज प्रकाशन\nपहिली आवृत्ती: ७ मे, २००८\nस्त्रीवाद व स्त्रीवादी चळवळ हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय. देशी-विदेशी लेखिका, विचारतज्ञ, शास्त्रज्ञ\nRead more about रसग्रहण स्पर्धा: अंत ना आरंभ ही. लेखिका अंबिका सरकार\nरसग्रहण स्पर्धा - ’माझी लाडकी पुतना मावशी’ : लेखक- सतीश तांबे\nमाझी लाडकी पुतना मावशी\nप्रथम आवृत्ती- नोव्हेंबर, २००८\nRead more about रसग्रहण स्पर्धा - ’माझी लाडकी पुतना मावशी’ : लेखक- सतीश तांबे\nरसग्रहण स्पर्धा- 'समुद्र' : लेखक- श्री. मिलिंद बोकील\nलेखक: श्री मिलिंद बोकील\nप्रथम आवृत्ती- मार्च २००९\nRead more about रसग्रहण स्पर्धा- 'समुद्र' : लेखक- श्री. मिलिंद बोकील\nरसग्रहण स्पर्धा - झुळूक अमेरिकन तोर्‍याची - लेखक - शरद वर्दे\nआधी शिक्षणानिमित्त, संशोधनानिमित्त, व्यवसायानिमित्त एखादी सदिच्छा भेट, नोकरीसाठी असलेल्या तुरळक संधीतील एखादी पटकावून वगैरे परदेशी जाणार्‍यांच्या तुलनेत, आता ग्लोबलायजेशनमुळे प्रचंड वाढ झाली आहे. आयटीक्षेत्राने तर परदेशवारीची दारे सताड उघडलेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन दशकांपासून परदेशवारी दुर्मीळ राहिलेली नाही. तरीही आपल्याकडे अजूनही 'फॉरीन रीटर्न्ड' माणसाकडे भक्तीभावाने पाहिलं जातं.\nRead more about रसग्रहण स्पर्धा - झुळूक अमेरिकन तोर्‍याची - लेखक - शरद वर्दे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T04:34:25Z", "digest": "sha1:2GQR2BWELBBMBJ2IYPWH4WJ5ZEZPZS5Q", "length": 12660, "nlines": 199, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले विसापूर :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nपुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला ��तिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.\nमराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nपाय-यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत.\nगडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे\nगडावर जाण्याच्या वाटा : मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.\n१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पाय-या आहेत. या पाय-या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पाय-यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.\n२) दुस-या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.\n३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.\nराहण्याची सोय : गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत.\nजेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.\nपाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : अडीच तास.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्�� Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-17/", "date_download": "2021-05-10T04:59:18Z", "digest": "sha1:BOGIS3P5PBR6YUSSXC3XO4TZOS3H7TP6", "length": 9757, "nlines": 169, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "हस्तमैथुन – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nमाझे वय 26 वर्षे आहे. अजून मी सिंगल आहे.\nमागील 6 महिने झाले मी दर दोन दिवसांनी हस्तमैथुन करतोय.\nमाझ्याकडून control होत नाहीये.\nजर हस्तमैथुन केले नाहीतर कुठेच लक्ष लागत नाही, डोक्यात sexual विचार येतात आणि मग ब्लूएफिल्म पाहून लिंग हलवतो मी. मग तेव्हा मनाला शांती भेटते आणि फ्रेश वाटते.\nआणि मग परत 24 तासानंतर परत लिंग ताठ होतो आणि मग परत हात लिंगाकडे जातो… नि हस्तमैथुन करतो…\nहफ्त्यातून 3-4 वेळा तरी मी हस्तमैथुन करतो.\nकंट्रोल होताच नाहीये मला कितीही प्रयत्न केले तरी डोक्यातुन जातं नाही.\nमाझ्यासोबत असे का होत आहे\nहे सगळे नॉर्मल आहे का\nयामुळे लग्नानंतर काहि दुषपरिणाम होतील का\nहे फार नॉर्मल आहे. जास्त ताण घेऊ नका.\nसारखे लैंगिक विचार मनात येत असतील. तर अशी इच्छा होणं साहाजिक आहे. जर हे कमी करायचं असल्यास इतर गोष्टीत मन रमवा, एकटे जास्त राहू नका, लैंगिक भावना ज्यामुळे सारखी चाळवते त्या गोष्टी पाहाणं टाळा.\nअन महत्वाचे….. लग्नानंतर काही दुष्परिणाम नाही होणार. लग्न झालेले पुरुष ही हस्तमैथुन करतातच की.\nअधिक माहितीसाठी पुढिल काही लिंक पहा, ऐका, वाचा.\nमी लवकर थकतो तसेच नियमित पणे करत नाही., कारण की तिला आता आवडत नाही, कधी कधी च करत असतो\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nध��वपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T03:59:57Z", "digest": "sha1:JRPOYYCAZEPCODBEHJLHEUENXVKZCNL4", "length": 13019, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "तूर डाळ विक्रीमागे रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nतूर डाळ विक्रीमागे रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये\nमुंबई – रास्तभाव दुकानांमधून तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी अधिकृत रास्तभाव दुकानदारांमार्फत वितरित होणाऱ्या तूर डाळीकरिता रास्तभाव दुकानदारांच्या निश्चित केलेल्या मार्जिनमध्ये बदल करण्यात आला आहे. आता रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये एवढे मार्जिन देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.\nयापूर्वीच्या शासन निर्णयानुसार रास्तभाव दुकानदारांना अन्न धान्य वितरणासाठी पॉस मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारानुसार वितरीत होणाऱ्या तूर डाळीस रुपये 1.50 प्रतिकिलो व पॉस मशिन व्यतिरिक्त होणाऱ्या तूरडाळीस 70 पैसे प्रतिकिलो एवढे मार्जिन देण्यात येत होते. तूरडाळीचा विक्री दर 55 रुपये प्रतिकिलो आहे. तूर डाळीला अन्नधान्याप्रमाणे दीड रुपया आणि सत्तर पैसे असा दर देण्यात येत होता. तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी मार्जिन वाढविण्यात आली आहे.\nराज्यात रास्तभाव दुकानातून आता पर्यंत एकूण 1 लाख 66 हजार 75 क्विंटल तूर डाळीचे वाटप करण्यात आले असून, त्यापैकी 1 लाख 51 हजार 289 क्विंटल तूर डाळ वितरीत झाली आहे. यात मे महिन्यासाठी रायगड 444.06 क्विंटल, नंदूरबार 238.62 क्विंटल, सातारा 2250 क्विंटल, सांगली 3836 क्विंटल, कोल्हापूर 2900 क्विंटल. जालना 439.49 क्विंटल, बीड 500 क्विंटल, उस्मानाबाद 150 क्विंटल, अकोला 500 क्विंटल, वाशिम 400 क्विंटल, अमरावती 1750 क्विंटल, यवतमाळ 2678.94 क्विंटल, नागपूर 2000 क्विंटल, वर्धा 400 क्विंटल, भंडारा 2450 क्विंटल, गोंदिया 4000 क्विंटल, गडचिरोली 595.8 क्विंटल. पालघर 903 क्विंटल असे एकूण 26 हजार 435.91 क्विंटल वाटप मे महिन्यासाठी झाले आहे.\nडिसेंबर 2017 पासून राज्यातील रास्तभाव दुकानदारांना तूर डाळ विक्रीसाठी देण्यात आली आहे. डिसेंबर 2017 ला राज्यात 84 हजार 499.24 क्विंटल, जानेवारी 2018 मध्ये 37 हजार 533.88 क्विंटल, फेब्रुवारीमध्ये 8 हजार 812 क्विंटल, मार्च 980 क्विंटल, एप्रिल 6 हजार 436.28, आणि मे महिन्यासाठी 26 हजार 435.91 तूरडाळ वाटप करण्यात आली आहे.\nराज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तुरडाळीची विक्री राज्यातील रास्त धान्य दुकानातून करण्याबाबतचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि. 28 नोव्हेंबर 2017 नुसार घेतला होता. या भरडाई केलेल्या तुरडाळीची विक्री सर्व शिधापत्रिकाधारका रास्तभाव धान्य दुकानामार्फत वितरीत करावयाच्या सूचना दि. 30 नोव्हेंबर 2017 च्या शासन परिपत्रकाद्वारे निर्गमित केल्या होत्या.\n← नादुरुस्त मीटर तात्काळ बदलण्याचे आदेश : ग्राहकांना मिळणार अचूक व वेळेत बिल\nआमदार पंकज भुजबळ यांनी मानले केईएम रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार →\nशासकीय व खासगी सेवेतील मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर\nहिंदु एकता दिंडी’ चे आयोजन\nKalyan ; बॅगमध्ये महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी ���ोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16286", "date_download": "2021-05-10T04:59:40Z", "digest": "sha1:CN6JIK7TSLFSW6F4MTCJHF3AWI3BQ257", "length": 19105, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "देसी पास्ता | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /देसी पास्ता\nपास्ता- पेन्ने. पॅकेटवर सांगितल्याप्रमाणे शिजवून घ्यावा.\nपास्ता सॉसकरता : ऑलिव्ह ऑईल किंवा नेहमीचं तेल, बारीक चिरलेला कांदा-अर्धा ते एक, भोपळी मिरची-लाल आणि हिरवी-उभी चिरुन, कॉर्नचे दाणे- अर्धी ते एक वाटी, मटार- अर्धी ते एक वाटी, कॅन्ड टोमॅटो सॉस (१ ते २ कॅन), लसणीची सुकी चटणी (वडा-पावबरोबर घेतो ती), थोडी लवंग (४,५) ,वरुन थोडं चीज.\nनॉनस्टीक सॉसपॅनमध्ये तेल तापवून त्यावर लवंग टाकून कांदा परतून घ्यावा. त्यावर लसणीची सुकी चटणी घालून चांगलं परतून घ्यावं. त्यावर कॉर्न, मटार, भोपळी मिरची ह्या भाज्या घालून परतून घ्यावं. व टोमॅटो सॉस घालून एक वाफ काढावी. भोपळी मिरची वगैरे अती शिजवायची गरज नाही. हे सगळं दाट सॉससारखं झालं की त्यावर शिजवलेला पेन्ने पास्ता घालावा. एक दोन मिनिटं वाफ काढून बेकिंग डीश मध्ये घालावा. वरुन चीज घालून आयत्यावेळी थोडा वेळ अव्हनला टाकावा.\nजसं हवं असेल त्याप्रमाणे जिन्नसांचं प्रमाण कमी जास्त करावं.\nपरवा मैत्रिणीकडे जेवायला गेलो होतो. तिने गार्लिक ब्रेड, सूप, सॅलड वगैरे केलं होतं आणि हा पास्ता फक्त तिच्या सासर्‍यांनी केला होता. सुक्या लसणीच्या चटणीमुळे (:फिदी:) मस्त झणझणीत झाला होता. लगेच रेसिपी घेऊन आले आणि थोडा पास्ता डब्यात भरुन घेऊनही आले. हा त्याचा फोटो.फ्रिजमध्ये ठेवल्याने जरा ड्राय वाटतोय.\nप्राजक्ता, एकत्र केला मेसेजमध्येच.\n( जरा म्हणुन धिर नाही\n( जरा म्हणुन धिर नाही\nसाधारण सायो सारखीच माझी देसी\nसाधारण सायो सारखीच माझी देसी पास्ता कृति आहे\nवेगळी कृति लिहित नाही, फक्त जे चेन्जेस करते ते असे :\n* त्यात वडापाव चटणी ऐवजी कान्दा लसुण मसाला घालते\n* भाज्या परतण्या आधी जीरे-कढीपत्ता-लाल मिर्ची फोडणी देते.\n* विकतचा टोमॅटो पास्ता सॉस प्रिझर्वेटिव्ह मुळे मला जास्त आंबट लागतो आण�� टमॅटो पास्ता सॉस मधे मला चीज नाही आवडत म्हणून घरीच करते पास्ता सॉस( टमॅटो-कान्दा-कोथींबीर- पास्ता हर्ब्स-मिरपूड टाकून , थोडे अननसाचे तुकडे पण टाकते.)\nझणझणीत आवडणार्‍या लोकंनाच आवडेल , इतरांना झेपणार नाही :).\nटिपः फोडणीचं टॉप रॅमन करी फ्लेवर पण या पध्दतिनी मस्तं लागतं, फक्त पास्ता सॉस ऐवजी जीरा-मिर्ची-कढीपत्ता फोडणीत परतलेल्या भाज्या (सिमला मिर्ची, गाजर, मटार) , उकळतं पाणी आणि टेस्ट मेकर.\nछान डिजे. कांदा लासूण\nछान डिजे. कांदा लासूण मसाल्याने मस्तच झणका होत असेल.\nचला. फोटो दिलाय. नाहीतर परत\nचला. फोटो दिलाय. नाहीतर परत 'बघारे ' .. गुड. आणि हो, शिर्षक बदला. देशी म्हणा. ही माबोली नाहीये.. :रागः (उगाचच हां काय.. )\nरुयाम, तुला कळलं नाही. अरे ते\nरुयाम, तुला कळलं नाही. अरे ते 'फोटो' बघारे नव्हतं तर 'करुन' बघारे होतं.\nमी बाकी सगळं असंच करते फक्त\nमी बाकी सगळं असंच करते फक्त लसूण चटणी टाकून नाही पाहीली.. पुढच्या वेळी नक्की पाहीन्...आणि हो पास्ता होल व्हीट पाहून घेते...\nसायो छानचं पास्तामधे, mdh चा\nपास्तामधे, mdh चा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालून पण मस्त होतो झकास झणझणीत\nहो, मी पास्ता सॉस करताना गरम\nहो, मी पास्ता सॉस करताना गरम मसाला पण घालते, राहिलच लिहायचं :).\nआणि सिमला मिर्ची हिरवी आणि पिवळी घेते ( लाल आणि केशरी मिर्ची लाल टोमॅटो ग्रेव्ही बरोबर उठून दिसत नाही.)\nहायला, सहीच कृती आहे की. करून\nहायला, सहीच कृती आहे की. करून बघेन लवकरच.\nविकतचा टोमॅटो पास्ता सॉस\nविकतचा टोमॅटो पास्ता सॉस प्रिझर्वेटिव्ह मुळे मला जास्त आंबट लागतो>> अनुमोदन.\nलच आयडीया मस्त आहे. करून बघणार. आमच्यात लसूण बटर चे लग्न झाले की विमाने हवेत तरंगायला लागतात पास्ता पास्ता करून. काय वास पसरतो. कोथिंबीर पण घालीन.\nसहिये. सायो आमचा एक जपानातला\nसायो आमचा एक जपानातला मित्र आलं, लसुण, गरम मसाला, टोमॅटो ग्रेव्ही करुन पास्ता खायचा. खरंतर पास्त्याची रस्सा भाजी म्हणायला हरकत नाही.\nबापरे, बरेच प्रकार आहेत की\nबापरे, बरेच प्रकार आहेत की देसी व्हर्जनचे. मी तरी मैत्रिणीकडे पहिल्यांदाच खाल्ला.\nमैत्रिणीने बरोबर केलेलं सूप पण खूप पौष्टिक होतं. भरपूर भाज्या घातल्याने एकदम पोटभरीचं.\nमी पास्ता किंवा पिझ्झा वर\nमी पास्ता किंवा पिझ्झा वर लोणचं मसाल घालून खाते (चिली flakes ऐवजी). मस्त लागतं.\nमी पण सांगू मी कसा करते\nमी पण सांगू मी कसा करते ते\nएकीकडे मीठ घालून पाणी उकळते मग पास्ता त्यात घालते गॅस लहान करून.\nऑऑ वर आलं लसूण पेस्ट/ क्रश्ड आणि ड्राय हर्ब्ज घालून कांदा टॉमेटो परतून घेते. मग थोडा शेपू. याचा फ्लेवर भारी येतो अगदी शेपूप्रेमी नसाल तरी. मग सुक्या लाल मिरच्या/ लाल तिखट. जेवढं तिखट हवं त्याच्या अर्ध्या. मग पाहिजे त्या भाज्या (भोपळी मिरची मस्ट, बेबीकॉर्न, गाजराचे तुकडे, अगदी बारीक चिरलेला पालक, मक्याचे दाणे, तोंडल्याच्या चकत्या, भिजवलेली कडधान्ये इत्यादी) त्यात ढकलून खमंग परतते. नंतर मिक्सरातून टॉमेटो + हिरवी मिरची (प्युरीसदृश पण कच्चे) असं काढून ते या भांज्यांवर घालते. परत थोडं परतणे आणि गरजेप्रमाणे पाणी, मीठ घालणे. एक उकळी, एक वाफ काढणे.\nप्लेटमधे पास्ता आणि वरून हे कालवण. बाजूला गा ब्रेड.\nभारी रेस्पी. हा घ्या\nभारी रेस्पी. हा घ्या झब्बू.\nयाच्यावर थोडं चीज टाकून ओव्हनमधे गरम करून घेतलं.\nअन हा व्हाईट सॉस वाला\nफोटो छान दिसतायत इब्लिस. काय\nफोटो छान दिसतायत इब्लिस. काय रेसिपी वर सगळ्यांनी आपापली टाकलीये त्यातलीच की तुमचं वेगळं वर्जन\nवेगळं काही नाही. तुमच्याच\nवेगळं काही नाही. तुमच्याच रेस्पीने केलाय म्हणून झब्बू दिला.\nपास्त्याच्या मानाने रेड सॉस कमी झाला म्हणुन थोडास्स रेडिमेड टोमॅटो-चिली सॉसचा जोड दिला, अन उरलेल्या पास्त्याला व्हाईटसॉस बनवला इतकाच डिफरन्स.\nछान पाककृती . पास्त्याचे\nपास्त्याचे फोटो मस्त इब्लिस \nलगेच पास्ता शिजायला टाकला .\nव्हाईट सॉस साठी यु ट्यूब वर चक्कर मारून येते .\nस्वराली, इथे बघ. एकदम अहाहा\nस्वराली, इथे बघ. एकदम अहाहा पास्ते आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमिक्स सॅलडचा झुणका आणि ज्वारीची भाकरी हर्ट\nपुरणाची खीर उर्फ हयग्रीव. नंदिनी\nकुरडयांसाठी इन्स्टंट चीक तृप्ती आवटी\nमाबो ज्युनिअर शेफ्स - ३ - इझी केक पॉप्स फॉर मदर्स डे लाजो\nफ्रुटदोसा आणि खमंग रोस्टी चिन्नु\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/road-safety-world-series-2020-india-legends-vs-windies-lengend-zaheer-khan-catch-video-mhpg-440148.html", "date_download": "2021-05-10T05:22:37Z", "digest": "sha1:J4ISQ7I6D6Y4X6SISHMOPT7MKZJOO7BH", "length": 19882, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन! हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच Road safety world series 2020 india legends vs windies lengend zaheer khan catch video mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल ���ातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nVIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच\nड सेफ्टी 2020 (Road safety world series 2020) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजंड्सने 7 गडी राखून विंडिज लिजंड्सला पराभूत केलं.\nमुंबई, 08 मार्च : अनअकॅडमी रोड सेफ्टी 2020 (Road safety world series 2020) स्पर्धेच्या पहिल्या सामन्या��� इंडिया लिजंड्सने 7 गडी राखून विंडिज लिजंड्सला पराभूत केलं. शनिवारी वानखेडे मैदानावर दिग्गजांविरुद्ध पहिला सामना झाला. विंडिजने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजंड्सच्या सचिन आणि सेहवाग या सलामीच्या जोडीने 83 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सेहवागने एका बाजुने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासोबत मोहम्मद कैफने 14 तर युवराज सिंगने नाबाद 10 धावा काढल्या.\nया सामन्याच्या 17व्या ओव्हरमध्ये मुनाफ पटेलच्या चेंडूवर रिकॉर्डो पावेलने फ्लिप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मिड ऑनवर उभ्या असलेल्या जहीरने शानदार टायमिंग वापरून एका हाताने जबरदस्त कॅच घेतला. सोशल मीडियावर जहीर खानच्या या शानदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे.\nवाचा-Road Safty World Series : पहिल्याच चेंडूवर सेहवागचा 'पुराना' अंदाज, पाहा VIDEO\nवाचा-एकटा टायगर सेहवाग विंडिज लिजंड्सवर पडला भारी, इंडिया लिजंड्सचा विजय\nसामन्यानंतर कर्णधार सचिनने, “जहीरला माझा आवाज ऐकू येत नव्हता, मात्र त्याने शानदार कॅच घेतला. या कॅचमुळे खरतर आम्ही सामना जिंकलो”, असे सांगितले. दरम्यान, मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात सेहवागने त्याच्या जुन्या शैलीत फटकेबाजी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत त्याने पहिल्या गड्यासाठी 83 धावांची भागिदारी केली. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.\nवाचा-7 वर्षांनंतर पुन्हा वानखेडेवर खेळणार सचिन येथे पाहा सामना LIVE\nतत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंडिया लिजंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या विंडिज लिजंडने शिवनारायन चंदरपॉलच्या अर्धशतकी आणि डॅरेन गंगाच्या फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या. चंदरपॉलने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर डॅरेन गंगाने 24 चेंडूत 32 धावांची वेगवान खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त ब्रायन लारा 17 धावा, डॅन्झा हॅट 12 धावा तर टिनो बेस्ट 11 धावांवर बाद झाले. इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.\nभारताकडून गोलंदाजी करताना जहीर खान, मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर इरफान पठाणने एक गडी बाद केला. जहीर खानने सलामीवीर डॅरेन गंगाला बाद करून विंडीजला पहिला दणका दिला. मुनाफ पटेलनं शिवनारायण चंदरपॉलला बाद करून शेवटच्या षटकांत विंडिज���्या धावांची गती कमी केली.\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/chris-gayle/", "date_download": "2021-05-10T04:37:10Z", "digest": "sha1:ULZG3MZ2OE4GOWACXGL2ECYXFZP2M5EM", "length": 15689, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chris Gayle Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोड��े, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nIPL 2021 : रबाडाचा फूलटॉस, 'युनिव्हर्स बॉस'लाही झेपला नाही, गेलचा भन्नाट बोल्ड\nआयपीएलच्या (IPL 2021) पंजाब आणि दिल्ली यांच्या सामन्यात चाहत्यांना क्रिस गेल (Chris Gayle) आणि कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांच्यातला सामना बघायला मिळाला. या लढतीमध्ये अखेर कागिसो रबाडा विजयी झाला.\nIPL 2021 : गेल-चहलचा शर्टलेस PHOTO, पंजाबचा बँगलोरवर निशाणा\nगेलच्या पदार्पणावेळी जन्मलाही नव्हता हा खेळाडू, त्यालाच झिरोवर बाद करत बनला हिरो\nIPL 2021 : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर गेलने मारला बॉलिवूडचा फिल्मी डायलॉग\nOn This Day : IPL मध्ये Gayle Storm, टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड\nChris Gayle Music Song: IPL स्पर्धेत 'युनिव्हर्स बॉस'च्या गाण्याची धमाल, VIDEO\nIPL 2021 : या 4 महान खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल असणार शेवटची\nVIDEO : ख्रिस गेलनं मानले पंतप्रधान मोदींचे आभार, जाणून घ्या काय आहे कारण\nख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी Good News, वेस्ट इंडिजमधून आली मोठी बातमी\nक्रिस गेलने केला विश्वविक्रम, या भारतीय खेळाडूला टाकलं मागे\nIPL इतिहासातले 'हे' 3 ओव्हर ठरले सर्वात महागडे\n'हे' 5 फलंदाज आहेत IPL चे किंग नावावर सर्वात जलद अर्धशतक लगावण्याचा विक्रम\nIPL 2020 आधी गेलवर कोरोनाचे संकट, 'त्या' पार्टीमुळे करावी लागली कोरोना चाचणी\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाह�� Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-10T04:58:37Z", "digest": "sha1:N6YRFPCLBS72FRPFNXZF4RF4XEVC4TAD", "length": 17191, "nlines": 122, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "बिनीता जैन यांनी केबीसीमध्ये जिंकले एक कोटी पण मिळाले किती? | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nबिनीता जैन यांनी केबीसीमध्ये जिंकले एक कोटी पण मिळाले किती\nबिनीता जैन यांनी केबीसीमध्ये जिंकले एक कोटी पण मिळाले किती\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या गेम शो ‘कौन बनेगा करोडपती-10’ला या मोसमाला पहिला करोडपती स्पर्धक मिळाला. आसामच्या बिनीता जैन यांनी एक एक टप्पा पार करत एक कोटी रुपये जिंकले. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर बिनीता यांना सात कोटींचा प्रश्नही विचारण्यात आला होता. मात्र शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बिनिता यांना माहित नसल्याने त्यांनी खेळ तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आणि एक कोटी रुपयांमध्ये समाधान मानलं.\nखात्यात किती रुपये जमा झाले\nपण कोट्यधीश झालेल्या बिनीता जैन यांच्या बँक खात्यात नेमके किती रुपये जमा झाले याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल. अनेकांनी गुगल, यूट्यूबवर याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नही केला असेल. मात्र याचं उत्तर खुद्द बिनीता जैन यांनीच दिलं आहे. जिंकलेल्या एक कोटी रुपयांवर 33 टक्के टॅक्स लागेल. त्यामुळे जवळपास 67 लाख रुपये बँकेत जमा होतील, असं बिनीता जैन यांनी सांगितलं.\nपरंतु संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांनी ही रक्कम बँक अकाऊंटमध्ये जमा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच एक कोटी रुपयांसोबत मिळालेली महेंद्रा मराझ्झो या कारवरही टॅक्स लागणार असल्याचं बिनीता जैन यांनी सांगितलं. ही कार म्हणजे सरप्राईजच होतं, असंही त्या म्हणाल्या.\nएक कोटी रुपयांचं काय करणार\nएक कोटी रुपयांचं काय करणार, असा प्रश्न विचारलं असता, बिनीता जैन म्हणाल्या की, “हे एक कोटी माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. इतरांप्रमाणे आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी मला हे पैसे वापरायचे आहेत. सध्या माझ्यासाठी मुलाचं करिअर महत्त्वाचं आहे. तो डेन्टिस्ट आहे, आता तो एमडी पूर्ण ��रत आहे. सात-आठ महिन्यांमध्ये तो ऑर्थोडोन्टिक्स बनेल. मला त्याच्यासाठी एक क्लिनिक बनवायचं आहे.\n“तसंच शिक्षणाच्या क्षेत्रात मला माझ्या परीने शक्य तेवढं सामाजिक कार्य करायचं आहे. ज्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडे कोचिंग क्लास परवडत नाही, त्यांच्यासाठी मला काम करताचं आहे.\nकाय होता सात कोटींचा प्रश्न\n1867 मध्ये पहिल्यांदा स्टॉक टिकरचा शोध कुणी लावला होता असा प्रश्न बिनीता यांना सात कोटींसाठी विचारण्यात आला होता. मात्र बिनीता यांना स्टॉक टिकर म्हणजे काय हे देखील माहित नव्हत. त्यामुळे त्यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र खेळ सोडला तरी स्पर्धकाला उत्तर देण्याची संधी केबीसीमध्ये मिळते. ती संधी बिनिता यांनाही मिळाली आणि त्यांनी या प्रश्नाचंही बरोबर उत्तर दिलं. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासह सर्वांनाच दु:ख झालं.\nदहशतवाद्यांकडून पतीचं अपहरणबिनीता यांनी शोदरम्यान त्यांच्या आयुष्यातील काही दु:खद अनुभवही सांगितले. बिनीता यांचे पती 2003मध्ये बिझनेस ट्रिपसाठी गेले होते, मात्र तिथून ते परतलेच नाहीत. दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती नंतर उघड झाली. बिनीता यांच्या कुटुंबियांनी त्यांना शोधण्यासाठी आणि परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.\nया घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी बिनीता यांच्यावर आली. त्यावेळी बिनीता यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. सात विद्यार्थ्यांपासून त्यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे 125 विद्यार्थी आहेत. बिनीता यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास ऐकल्यानंतर अमिताभ बच्चनही भावूक झाले होते.\nPosted in जागतिक, प्रमुख घडामोडी, फोटो, मनोरंजन, महामुंबई, महाराष्ट्रTagged KBC, अमिताभ बच्चन, केबीसी, कौन बनेगा करोडपती १०, बिनिता जैन\nमायावतींची स्वबळावर लढण्याची घोषणा\nअभिनेत्री श्रद्धा कपूरला झाला डेंग्‍यू\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना त���ाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्���ोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/first-look/", "date_download": "2021-05-10T05:19:41Z", "digest": "sha1:626GLOBPDGKZTIHCQ3WFEPKPW4CVFG3Q", "length": 2958, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "first look Archives - MPCNEWS", "raw_content": "\nFirst Look : ‘लॉ ऑफ लव्ह’ च्या फर्स्ट लूकचे झाले डिजिटल अनावरण\nएमपीसी न्यूज - निर्माता आणि पटकथाकार जे. उदय हे रसिकप्रेक्षकांसाठी नवा मराठी चित्रपट 'लॉ ऑफ लव्ह' घेऊन येत आहेत. सध्या ऑनलाईन जास्तीत जास्त लोकं अ‍ॅक्टिव्ह असल्याने निर्मात्यांनी याच वेळेला आपली संधी मानत 'लॉ ऑफ लव्ह'च्या फर्स्ट लूक…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/of-indian-independence/", "date_download": "2021-05-10T05:22:56Z", "digest": "sha1:3CTC23DRFKVHGV5TF6SOJVRVK6IEMSTP", "length": 3129, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "of Indian Independence Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त पुण्‍याच्‍या आगाखान पॅलेसमधून वारसा…\nएमपीसी न्यूज - भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ पुण्यातील आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रेने (हेरिटेज वॉक) करण्‍यात आला.यावेळी हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वो��्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/samvidhan-bachao/", "date_download": "2021-05-10T05:13:13Z", "digest": "sha1:DK73PTOXM5EB5MTZYFKFJQTKS6HMTOEX", "length": 3932, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Samvidhan bachao Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : जनगणना कायद्यान्वये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी झाल्यास आक्षेप नाही – खालीलूर्रहमान…\nएमपीसी - जनगणना कायद्यान्वये आजवर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) करण्यात आली आहे. मात्र, यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये (सीएए) एनपीआर केली जाणार आहे. सीएएद्वारे होणार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला आमचा आक्षेप असून जर सरकारने…\nPimpri : पिंपरीत संविधान बचाओ परिषद; पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nएमपीसी न्यूज - सीएए, एनपीआर, एनआरसीच्या विरोधात कुल जमाअती तंजीम पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने संविधान बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/behind-the-scenes-of-the-wrestling-movement-ajit-pawar/", "date_download": "2021-05-10T05:16:54Z", "digest": "sha1:JWPJEXV6FI3HX4VI3CGTWHRCEL3L4PSF", "length": 10228, "nlines": 90, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड : अजित पवार | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड : अजित पवार\nकुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड : अजित पवार\nमुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ, उदयोन्मुख कुस्तीपटूंचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीपती खंचनाळे यांच्या निध���ाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.\nश्रीपती खंचनाळे बेळगावच्या एकसंबा गावातून कोल्हापूरात आले आणि कोल्हापूरचेच होऊन गेले. १९५९ ला दिल्लीत झालेल्या कुस्तीत त्यांनी त्यावेळचा दिग्गज पहेलवान रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंगला हरवून हिंदकेसरी झाले. वडिलांकडून आलेला कुस्तीचा वारसा त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत, राज्यातील अनेक नवोदय पहेलवानांपर्यंत पोहोचवला. राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भरीव काम केले. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्रातील कुस्ती चळवळीला व कुस्तीपटूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणे, हीच खंचनाळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.\nPrevious articleकृषी कायदे देशामध्ये त्वरित लागू करा : प्रा. एन. डी. चौगुले (व्हिडिओ)\nNext article‘महाज्योती’, ‘सारथी’साठी कोट्यवधींची तरतूद\nगोकुळ दूध संघाचे ओपल हॉटेलमधील खाते आत्तापासूनच बंद करा : नवीद मुश्रीफ\nगोकुळ चांगला चालवा, कोणावरही अन्याय होऊ नये..\nखा. धैर्यशील माने यांच्या फंडातून नगरपालिकेला दीड कोटींचा निधी : अलका स्वामी\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाध���त…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/ration-scam-exposed-by-ex-serviceman-shop-license-revoked/", "date_download": "2021-05-10T05:07:12Z", "digest": "sha1:FX3APEOID4VOEMFQ3TWYSXXUZS5AQENK", "length": 12165, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "रेशन घोटाळा माजी सैनिकाने केला उघड : दुकानाचा परवाना रद्द | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर रेशन घोटाळा माजी सैनिकाने केला उघड : दुकानाचा परवाना रद्द\nरेशन घोटाळा माजी सैनिकाने केला उघड : दुकानाचा परवाना रद्द\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगांव येथील सौ. एल. एस.पाटील रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबित करून अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश आज पुरवठा विभागाने दिले. कोरोना काळात सरकारने दिलेले धान्य वाटप परस्पर हडप करत असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडच्या रेशन दक्षता समितीचे अध्यक्ष माजी सैनिक निवृत्ती कुरणे यांनी दिली होती. एकूणच प्रकरणाची चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवीतके यांनी कारवाईचे आदेश दिले.\nगिरगांवमधील या रेशन दुकानाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. दुकानदारांकडून मयत, परगावी असणारे लाभार्थी तसेच रेशन कार्डवरील एकूण नावे आणि ऑनल���इन नावे यामध्ये तफावत आढळून येत होती. कोरोना काळात केंद्र सरकारकडून मिळालेल्या धान्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणावर आल्या होत्या. संभाजी ब्रिगेडने या तक्रारींची दखल घेत पुरवठा विभागाकडे चौकशीची मागणी केली होती.\nत्यानुसार प्रत्यक्ष दुकानात भेट देऊन तपासणी केली असता दुकानांमध्ये अनधिकृतरित्या धान्याचे वाटप करणे, कोरोना काळातील धान्य वाटपाच्या पावत्यात खाडाखोड करणे, शिधापत्रिकेतील नावे परस्पर वाढवणे अथवा कमी करणे यामध्ये तहसीलदार ऑफिसला न कळवणे आशा गोष्टी प्रथमदर्शनी दिसून आल्या. त्यानंतर एकुणच प्रकरणाची गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर या रेशन दुकानातून जानेवारी २०२० ते मे २०२० च्या पावत्यांमध्ये खाडाखोड करणे. असा ठपका ठेवत अनामत रक्कम जप्त करून पुढील आदेशपर्यंत परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जवळच्या दुकानांत या दुकानातील ग्राहकांना जोडावे या आदेशात म्हटले आहे.\nयावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, सुहास चव्हाण, प्रकाश पाडळकर, हरी पाटील, दशरथ जाधव, एकनाथ पाटील, शांताबाई पाटील, सचिन कदम, सुरेश साळोखे, रोहित खंडागळे, मोहन मेढे, सागर शिंदे, सुरेश पाटील उपस्थित होते.\nPrevious articleकोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांची जागृती : निखिल मोरे\nNext articleचंदगड तालुक्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत : भाजपा\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/parbhani/inspection-by-central-squad-at-parbhani-55801/", "date_download": "2021-05-10T04:08:54Z", "digest": "sha1:SBSVRQQYLY3NQQBYRYHPQFRR74QNNCIG", "length": 10244, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "परभणीत केंद्रीय पथकाकडून पाहणी", "raw_content": "\nHomeपरभणीपरभणीत केंद्रीय पथकाकडून पाहणी\nपरभणीत केंद्रीय पथकाकडून पाहणी\nपरभणी : कोरोनाच्या वाढत्या प्रादूभार्वाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना संसर्गासह उपाययोजनांबाबतचा आढावा केंद्रीय पथकाने घेण्यास सुरवात केली असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह शहरातील कोविड व व्हॅक्सिनेशन सेंटरला पथकाने भेटी दिल्या. जिल्ह्यात गुरुवारी (दि.आठ) केंद्राचे दोन सदस्यीय पथक दाखल झाले. यात पथकात पाँडेचेरी येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. दिनेश बाबू व नागपूर येथील असोसिएट प्रोफेसर श्रीमती डॉ. रंजन सोळंकी यांचा समावेश आहे. परभणीत दाखल होताच सदस्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.\nया चचेर्तून त्यांनी प्राथमिक माहिती घेतली. तसेच पुढील नियोजन यावेळी करण्यात आले. शुक्रवारी या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरसह व्हॅक्सिनेशन सेंटरला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ, प्रकाश डाके, डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासमावेत होते.\nपथकातील सदस्यांनी शहरातील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यात त्यांनी रुग्णांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधा, उपचार याबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर व्हॅक्सीनेशन सेंटरला भेटी देत तेथील अधिकारी – कर्मचा‍-यांशी चर्चा केली. पाथरी रस्त्यावरील डॉ. प्रफुल्ल पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पथकाने भेट दिली. त्यावेळी तेथील लसीकरण केंद्रासही भेट दिली. दरम्यान प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनाबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले.\nगुंडलवाडी शिवारात प्रेमीयुगलाची आत्महत्या\nPrevious articleजि.प.अध्यक्षांना जिवे मारण्याचा प्रयत्न\nNext articleअर्धापूर कोव्हिड योद्यांची सुरक्षा रामभरोसे..\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nपरभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या पोहचली हजारावर\nमानवत बाजार समितीने उभारले कोविड सेंटर\nपरभणी हातगाडे चालकांची जागेवरच आरटीपीसीआर तपासणी\nपरभणी जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता\nपाथरीत एकाच रात्रीत पाच औषधी दुकानात चोरी\nपरभणीत दुकाने सुरू ठेवल्यास होणार पोलिस कारवाई\nपरभणी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावल��\nसोशल डिस्टेन्सींगचा उडाला बोजवारा; परभणी बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली नागरिकांची गर्दी\nपरभणी ग्रामीण भागात एप्रिल अखेर ३२० कोरोना बाधितांचा मृत्यू\nपरभणी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-10T04:14:25Z", "digest": "sha1:TBK3JQMFYCTES63XYMIA2KUE7GXVNYAQ", "length": 13443, "nlines": 113, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "कधी कधी वाटतं मोदी पाकिस्तानचेच पंतप्रधान आहेत : केजरीवाल | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nकधी कधी वाटतं मोदी पाकिस्तानचेच पंतप्रधान आहेत : केजरीवाल\nकधी कधी वाटतं मोदी पाकिस्तानचेच पंतप्रधान आहेत : केजरीवाल\nनवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना योग्यप्रकारे वागणूक देत नसल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते सोमवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मी पंतप्रधानांना एवढेच सांगू इच्छितो की, ते केवळ भाजप पक्षाचे पंतप्रधान नाहीत तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना ते सापत्न वागणूक देतात. ही सगळी परिस्थिती पाहून ते भारताचे नव्हे तर पाकिस्तानचेच पंतप्रधान आहेत, असे वाटू लागल्याची खोचक टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची (आप) सत्ता आल्यापासून भाजपशी त्यांचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. अनेकदा हा संघर्ष विकोपालाही गेला होता. केंद्�� सरकार ‘आप’ सरकारच्या कारभारात राज्यपालांकरवी हस्तक्षेप करत असल्याची तक्रार अनेकदा केजरीवाल यांनी केली होती.\nयाशिवाय, सध्या केंद्र सरकार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणत असल्याची चर्चा सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची वादग्रस्त प्रकरणांमध्ये सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांकडून शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कारवाईला आक्षेप घेत केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन केले होते. यावरून देशभरात मोठी खळबळ माजली होती.\nPosted in जागतिक, टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, फोटो\nमनमाडमध्ये थंडीनं गारठून दोन जणांचा मृत्यू\nभीषण आगीचे सत्र सुरूच; मलंगगडावरील हजारो झाडे जळून खाक\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घ���तला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/chara-ghotala/", "date_download": "2021-05-10T04:31:03Z", "digest": "sha1:E7VA7CCBYLYNN5TIBL6WRC3TBRHVNBKV", "length": 11367, "nlines": 117, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Lalu Prasad sentenced to 3-5 years in second fodder scam case | लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाचा तुरुंगवास : स्पेशल सीबीआय कोर्ट | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप���रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nलालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाचा तुरुंगवास : स्पेशल सीबीआय कोर्ट\nरांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टात काल आरजेडी चे सर्वेसेवा लालू प्रसाद यांना चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप���रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%20%20/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%20%20/", "date_download": "2021-05-10T04:25:08Z", "digest": "sha1:3LIF72FDTWTFQMX4H7PAP6P6VAHQ3OJ4", "length": 32235, "nlines": 192, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "अभयारण्य :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nश्रीक्षेत्र भीमाशंकराच्या सह्याद्री भूमीत\nकोकणात सरासरी २५० से.मी. पाऊस दरवर्षी पडतो. धरणे तुडुंब भरल्यावर व काही ठि़काणी धरणे नसल्याने महाराष्ट्राच्या एकूण जलसंपत्तीच्या ४६ टक्के पाणी नदीनाल्यातून समुद्राकडे जाते. ते पाणी अडविले गेले तर कोकणातील माणूस ख-या अर्थाने सुखी होईल. परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात कधी अंमलात येणार आहे या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत राहते. सह्याद्री पर्वताच्या विशिष्ट स्वाभाविक रचनेमुळे महाराष्ट्रातील नद्यांचे दोन प्रकार स्पष्ट दिसतात. सह्याद्रीवर उगम पावून अनेक नद्या कोकणपट्टी ओलांडून पश्चिमेस अरबी समुद्रास मिळतात. या नद्यांचे उगम सह्��ाद्री पर्वतावर साधारणपणे ५०० ते ७०० मीटर उंचीवर असून या नद्या पश्चिमेकडे सुमारे १०० ते १५० किलोमीटर प्रवास करुन अरबी समुद्रास मिळ्तात. याचा अर्थ उपयुक्त असे पाणी, खा-या पाण्यात मिसळून उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा अशी परिस्थिती रायगडकरांवर नेहमीच येते. रायगड जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, गांधारी, पाताळगंगा, व भोगावती या नद्यांचे उगमस्थान सह्याद्रीतच आहे. परंतु यातील बहुतेक नद्या आता ऊगमस्थानापासून ५० ते ६० कि.मी. अंतरावर कारखानदारीमुळे प्रदूषित होउन पुढे समुद्राला मिळ्त असल्याने ऊगमस्थानापासूनच ५० ते ६० किलोमीटर अंतराच्या अलिकडे पाणी आडवा, पाणी जिरवा ही मोहीम ख-या अर्थाने राबविली पाहिजे. मात्र त्या उपनद्यांचे उगमस्थान रायगड जिल्ह्यामधूनच आहे. अशा उपनद्यांवर मंजूर झालेले परंतु रखडलेल्या पाटबंधारे योजनांचा पाठपुरावा करण्याची आज गरज आहे. याऊलट सह्याद्री पर्वतावर उगम पावूनही एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे भीमाशंकरजवळ उगम पावून भीमा नदी कर्जतजवळ रायगडमध्ये न उतरता पुणे- सोलापूर या जिल्ह्यातून वाहणारी अशी ही एकमेव नदी असल्याने तिचा उपयोग पूर्व महाराष्ट्रातील जनतेला होत आहे. याच भीमा नदीला पुढे कुकडी, धोम, पवना, इंद्रावती, मुळा मुठा, गंगावती, वेळ्वंटी, नीरा, क-हा, सिना या नद्या मिळतात.\nअलिकडेच भीमाशंकर येथे जाऊन आलो, भीमा खोर्‍यात फिरत असताना भीमा नदीवर डिंबे, कुकडी, चाकरमासाना मोठमोठी धरणे होत असताना पाहण्यात आली आणि परत एकदा आमच्या रायगडमधील अरबी समुद्राला मिळणा-या नद्यांची आठवण झाली. राजगुरु नगर, घोडेगाव या परिसरात एखाद्या नदीप्रमाणे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे वळवण्याचे काम सुरु असून येत्या दोन-तीन वर्षात हजारो हेक्टर शेतजमीन या कालव्यांच्या पाण्याखाली येऊन भीमा खो-याचे नंदनवन झालेले पहावयास मिळेल. आजही येथील शेतकरी वर्ग भाजीपाला व बागायतीत मग्न आहे. रायगडमधील आमच्या नद्यांची लांबी जास्तीत जास्त १५० किलोमीटर समुद्रापर्यंत असते. परंतु भीमा नदीचे कार्यक्षेत्र सुमारे ४५१ किलोमीटर असे आहे. इंद्रायणीच्या काठी देहू व आळंदी ही तुकाराम महाराज यांच्या वास्तव्यांनी पवित्र झालेली तीर्थक्षेत्रे सा-या महाराष्ट्राला परिचित आहेत. भीमेच्या कठावरील मोठे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आहे. तेथे अर्धवर्तुळाकार वाहणार्‍या भीमेला चंद्रभागा म्हणतात. म्हणजे सह्याद्रीवरील भीमाशंकरवरुन उगम पावणा-या भीमा नदीची लांबी ४५१ किलोमीटर असून पुढे ही नदी कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांच्या सीमेवर रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते. चंद्रभागेच्या विशाल वाळवंटात पंढरीला लाखो वारकरी आनंदाने नाचतात, भीमा-भागा गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळ करुन पावन होतात. ती भीमारुपी नदी, भागीरथी गंगेचं जुनं रुप आहे. त्यामुळे पुढे कर्नाटकमध्ये जाणा-या या नदीचा प्रवाह पाहिला की, महाराष्ट्राच्या या विठोबाचे आणि कर्नाटकचे संबंध लक्षात येतात.'कानडा राजा पंढरीचा' या ओळीत या भीमा नदीने ही दोन राज्य नैसर्गिकरीत्या जवळ आणली असली तरी व्यावहारिक जगात मात्र कर्नाटक,महाराष्ट्र सीमावाद माणसानेच कसा निर्माण केला आहे याचे प्रत्यंतर गेले कित्येक वर्षे आम्ही अनुभवत आहोत. भागीरथी, गंगा स्वर्गातून श्री शंकराच्या डोक्यावर उतरली आणि भीमरुपी गंगा भगवान शंकराच्या अंगातून घामाच्या रुपाने अवतरली. त्या भीमा नदीचे उगमस्थान बरा ज्योतीर्लिंगापैकी भीमाशंकर या नावाने प्रसिध्द आहे.\nपावसाळ्यात तुरळक वाहतूक असणा-या मंचर ते भीमाशंकर हा रोड श्रीवणी सोमवार असल्याने रहदारीने फुलून गेला होता. मारुती व मोठ्या प्रमाणात जीपगाड्यांनी या खिंडीला घाटाचे स्वरुप आणले होते. अरुंद रस्ता व पावसामुळे रस्ते नादुरुस्त झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. मात्र पुणे जिल्ह्याच्या बांधकाम खात्याने रस्त्याची अखंडता हीच देशाची अखंडता असे बोर्ड लिहून आपली कार्यक्षमता लपविली होती. एरवी पोलिस खात्याबद्दल लोकांची भावना तशी नापसंतीची असते, परंतु राजगुरुनगर व भीमाशंकरच्या पोलिसांची खरी सेवा लोकांना पाच-पाच किलोमीटर अंतरावर पहावयास मिळत होती. मुसळ्धार पावसात व गडद धुक्यात केवळ छ्त्रीचा आधार घेवून वळणा-वळणावर हे पोलिस ओल्या अंगाने वाहन चालकांना मार्गदर्शन करीत होते. लायसन्स दाखवून कगदपत्र दे हा नेहमीचा प्रकार येथे नेव्हता, खुद्द मंदिरातही भक्तांच्या सेवेत पोलीस सामील झाल्याने अनेकांनी येथे पोलिसांबद्दल चांगले उदगार काढले. अर्थात मंदिरात बसलेले पोलीस झट्पट दर्शन घ्या असे सांगून विजेच्या वेगाने भक्ताला बाहेरचा मार्ग दाखवत होते. त्याबद्दल एवढ्या दूरवरुन येवूनही दोन मिनीटे नामस्मरण करता आले नाही याचे दु:ख भक्तांना होत होते. परंतु दिवसभरात येणा-या सुमारे चार ते पाच लाख भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलीसांच्या हातात तरी काय होते बाहेर उभ्या असणा-या भाविकांना पावसात ताटकळत ठेवणेही काही बरोबर नव्हते त्यामुळे पोलीसांनाही दोष देण्यात अर्थ नव्हता.\nशिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, बाळाजी विश्वनाथ यांचे हे स्थान अत्यंत आवडीचे होते. रघुनाथदादा पेशवे यांनी या क्ष्रेत्रावर एक फार मोठी विहीर बांधली होती, पुण्याचे चिमाजी पंताजी नाईक, भिडे, सावरकर यांनी या मंदिराचा १७३७ साली सभामंडप बांधला असा उल्लेख असला तरी त्यानंतरच्या काळात हे सभामंडप नादुरुस्त होऊन पडले असावे. कित्येक दिवस मंदिर एकाकी होते, अलिकडेच राजस्थानचे कारागीर आणूनसभामंडप पूर्वीच्याच पार्श्वभूमीवर बांधले आहे. १७७३ नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. हे मंदिर हेमाडपंथी असून त्यावर दशावताराच्या सुरेख मुर्ती कोरल्या आहेत, श्री शंकराच्या मंदिराच्या शेजारीच नंदिचे स्वतंत्र मंदिर आहे, तेथे पाच मण वजनाची घंटा आहे,च्यावर इ.स. १७२९ असा उल्लेख आहे. या घंटेच्या आवाजाने सारा परिसरच मंत्रमुग्ध होतो. मोक्षकुंड, ज्ञानकुंड, गुप्तभिमाशंकर, सर्वतीर्थ, पापनाशनी, आख्यातीर्थ, व्याघ्रपादतीर्थ, साक्षीविनायक, गोरक्षनाथांचा मठ, दैत्यसारनी, कमळजादेवीचे स्थान, कमळजा तळे, हनुमान तळे अशी पुष्कळ दर्शनीय स्थळे आजुबाजुला आहेत.\nअलिबाग तालुक्यातील कनकेश्वरप्रमाणे येथे पाय-या आहेत, परंतु कनकेश्वराला डोंगर चढावयाला लागतो तर तेथे तो उतरायला लागतो. एस्.टी बस स्थानकापासून या दुहेरी पध्दतीच्या रुंद पाय-यांना सुरवात होते, त्यामुळे चढताना किंवा उतरताना फारसा त्रास होत नाही. रायगड जिल्ह्यातील खांडस हे गाव येथून फक्त ८ ते ९ किलोमीटर आहे. येथुन गणपतीघाट किंवा शिडीघाट या रस्त्याने फारच लवकर भीमाशंकरला येता येते, पण हा रस्ता ऊभा चढावयाचा असल्याने अवघड आहे, अनेक ठिकाणी लाकडी शिड्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अनेक अपघात येथे झाले आहेत. या रस्त्याचा वापर सध्या अदिवासी किंवा जंगलखात्याशिवाय कोणच करीत नाही. हल्ली रायगडमधुन वाहनाने भीमाशंकरला येण्यासाठी लोणावळा, तळेगाव, चाकण, मंचर, राजगुरु मार्गे यावे लागते. सुमारे २२५ किलोमीटर फेरा घालुन परत रायगड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असे यावे लागते. भीमाशंकर हे वाहन मार्गाने पुण्याच्या उत्तरेस ११९ किलोमीटर आणि नागोठण्यापासून २२५ किलोमीटर अंतरावर असले तरी भौगोलिक दृष्ट्या ते रायगडाच्या सरहद्दीवर असल्याने या भागात फिरताना कोकणात असल्यासारखा भास होतो. प्रचंड धुक्यात कुठे फिरता आले नसले तरी येथील नागफणी हा भाग फारच उग्र आणि भयंकर असा आहे. सुमारे तीन हजार मीटर उंचीवरुन येथून खाली कर्जत-माथेरानचा देखावा विमानातून पाहिल्यासारखा दिसतो, असे निर्मल गुरुजी यांनी आपल्या बारा ज्योतीर्लिंग या पुस्तकात नमुद केले आहे. तुटलेल्या या कोकण कड्यावरुन तो देखावा पाहण्यासाठी एकाने खाली पालथे पडुन दुस-याने त्याचे पाय ओढुन धरुन जय जय भीमाशंकर असा घोष येथील थंडगार वा-याच्या झोतावर केल्यावर एक वेगळीच अनुभुती येथे मिळ्ते. खरं म्हणजे स्वर्ग सुखाचा अनुभव येथेच मिळत होता म्हणून श्री शंकरांनी येथे वास्तव्य केले होते, असे आमच्या रांगेत असलेले भाविक बोलत आणि तेच खरे होते. आमची जीप भीमाशंकरकडे जात असताना आणि भीमाशंकरकडून येत असताना तेथील पोखरा घाटात आल्यावर निसर्गरम्य व मनोहर दृष्य अलंकारांनी नटलेला हा प्रदेश अबू पहाडाची आठवण करुन देत होता. सौंदर्यपूर्ण विविधतेचा ईश्वरी आणि नैसर्गिक साक्षातकार या कोकण माथ्यावरील परीसरातच पहावयास मिळाला, त्यामुळे भर पावसात पोखरीचा नागमोडी घाट चढत आणि उतरत असताना हिरव्यागार डोंगरावरुन मातृत्वाच्या ओढीने धरणीमातेकडे झेपविणारे ते पांढरे शुभ्र धबधबे मनाची प्रसन्नता वाढवित होते. भातांच्या हिरव्यागार खलाट्या व त्यापेक्षा थोडे उंच हिरवेगार मातीचे छोटे छोटे चौकोनी बांध आणि त्यावरुन वाहणारा पाण्याचा प्रवाह ईश्वरानेच या रांगोळीचा सडा मुक्त हस्ताने मानवाला अर्पण केला आहे अशी धुंद परिस्थिती येथे होती. कडेला डोंगरमाथ्यावर आणि हिरव्यागार झुडूपात वास्तव्य करणा-या त्या गावातील घरांची गावठी पध्दतीची ती लाल भडक आणि पिवळ्सर कौले एखाद्या पुष्पगुच्छाची आठवण करुन देत होती. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये जगण्यासाठी धडधपडत असलेला तो भीमाशंकर परिसरातील डोक्यावर घोंगडी घेतेलेला खेडुत तेथे असलेल्या हिंस्र प्राण्यांशी आणि नैसर्गिक आपत्तींशी सदैव सामना करावयास ���ागत असल्याने की काय, काटक दिसत होता. हवामानातील फरकामुळे दाट धुके व वार्‍याबरोबर फुलदाणीतील अत्तराप्रमाणे शिंपडुन पडणारा तो पाऊस भीमाशंकर परिसराची विशालता अधिकच वाढवत होता. रानआंबा, जांभुळ, उंबर, साग, ए॓न, हिरडा, आवळा, शिरीष, खैर, शिसव व वेताच्या त्या गर्द झाडीने गच्च भरलेला तो परिसर. भर मे महिन्यातही येथे सूर्याचे दर्शन होत नसेल असे तेथील वातावरणावरुन जाणवले, कारण पावसाळ्यातील दिवसात दुपारी एक वाजता देखील मोटारीचे हेडलाईट तीन ते चार फुटापलीकडे सरकत नव्हते. एवढ्या मध्यरात्रीच्या गच्च काळोखाप्रमाणे येथे अंधार होता.\nहे जंगल राखीव व संरक्षित असल्याने शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती व डिंक, मध यासाठी भीमाशंकर प्रसिध्द आहे. येथील जंगलात अस्तीत्वास असलेली शेकरु, बिबळ्या, सांबर, चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, काळविट, मुंगुस, भेकर, सर्प हे प्राणी या जंगलाला तर परिचित आहेतच परंतु मोर, रानकोंबडे, सकात्री, कोकीळ, सूर्यपक्षी, घुबड, ससाणा, पिंगळा या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या आवाजात रमणारा येथील शेतकरी गॅस, अपचन, डायबेटीस, हृदयविकार, रक्तदाब या आधुनिक काळातल्या श्रीमंत रोगापासून खूप खूप दूर आहे. थोड्यावेळासाठी या रोगाचे जे प्रवासी येथे आले होते ते परत शहराकडे आपल्या वाहनातून जाणार होते, शेवटी निसर्गाचे सान्निध्य व बिअरबारचे सान्निध्य यांच्यात तडजोड झाली तर चांगल्या तीर्थक्षेत्राचेही पर्यटन केंद्र होण्यास वेळ लागत नाही. परंतु येथे पर्यटन केंद्र असूनही ही परिस्थिती नव्हती, कारण हा परिसर १९७४ पासून दारुमुक्त आहे असा तेथील एक बोर्ड प्रवाशाला संद ेश देत उभा होता.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/nanded/in-the-new-order-of-the-collector-some-rules-will-be-relaxed-55942/", "date_download": "2021-05-10T03:46:51Z", "digest": "sha1:B2X7C75SOGWX7CWOYZXR2NWHAFSX3A54", "length": 11761, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "जिल्हाधिका-यांच्या नव्या आदेशात काही नियम शिथील", "raw_content": "\nHomeनांदेडजिल्हाधिका-यांच्या नव्या आदेशात काही नियम शिथील\nजिल्हाधिका-यांच्या नव्या आदेशात काही नियम शिथील\nनांदेड : आपत्ती विरुध्द प्रतिबं���ात्मक उपाययोजना अंतर्गंत दि. ५व ६एप्रिल च्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात ५ एप्रिलपासून सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आले. यांची मुदत ३०एप्रिल च्या रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या ९ एप्रिलच्या आदेशान्वये कोविड-१९ विषाणुच्या संक्रमन खंडीत करण्याच्या जागेवर पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यापुर्वीच्या आदेशात नमूद करण्यात आलेल्या प्रतिबंधित /बंद क्षेत्र व सूट/ वगळण्यात आलेले क्षेत्र कायम ठेवण्यात आलेले आहेत.\nआरटीपीसीआर चाचणी आयोजित करण्याच्या संदर्भात सार्वजनिक परिवहन/खाजगी वाहतूक/चित्रपट, मालिका, जाहिराती, घरपोच सेवेशी संबंधित कर्मचारी,परीक्षा घेणारे कर्मचारी , लग्नाच्या ठिकाणी कर्मचारी, यासह विविध क्षेत्राकरिता लसीकरण न करणा-्या कर्मचा-्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे. अंत्यसंस्कार स्थळावर, खाण्यायोग्य विक्रेते, कामगार/उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी, ई-कॉमर्स कर्मचारी, परवानगी असलेल्या बांधकाम कार्यात सहभागी कर्मचारी, आरबीआय आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असणा-या आदेशात नमूद केलेल्या इतर कोणत्याही क्षेत्रात आरटीपीसीआर चाचणीला एक पर्याय म्हणून रॅपीड अ‍ॅटीजन टेस्टला परवानगी दिली जात आहे. हे आदेश १० एप्रिल पासून अंमलात येतील.\nआपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र, सेतु केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र इत्यादी जे शासकीय सेवेसाठी एक खिडकी योजना अंतर्गत सेवा पुरवितात ते केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहतील. वर्तमानपत्राच्या संज्ञेमध्ये मासिके, जर्नल्स आणि नियतकालिके यांचा समावेश राहील. आदेशाचे पालन न करणा-्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरतील असे जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.\nकोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nPrevious articleकोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNext articleनांदेड जिल्ह��यात कोरोनाचा उच्चांक, १७५९ बाधित; २७ जणांचा मृत्यू\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nनांदेड जिल्ह्याचा कोरोनाच्या रूग्ण संख्येचा आलेख घटला\nकोरोनाच्या आशेवर माफीयांकडुन गुटख्याची साठवण\nइंग्लडच्या गोयल यांनी माणुसकी जपली\nनांदेड जिल्ह्यात २ हजार १४२ रेमडेसिविरचे वाटप\nब्रेक द चेन मध्ये वाळूमाफीयासह महसुल विभागाचे चांगभल\nइंटर्न डॉक्टरांचे आंदोलन: कोविड वॉर्डात रुजू होणार नसल्याचा पवित्रा\nवाहनांची बनावट ई-पास तयार करणा-या दोघांना अटक\nलालवाडी शिवारात सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले\nउन्हाचा पारा वाढला ; जंगलातील जलसाठे पडले कोरडे\nविविध कार्यक्रमातील पारंपारिक वाजंत्री ,कलावंतांची लॉकडाऊनमुळे उपासमार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/11/14/how-were-noodles-invented/", "date_download": "2021-05-10T05:09:10Z", "digest": "sha1:GFGD5NPDOXOLCK2E4WMRAY3JQG62T2ZJ", "length": 8641, "nlines": 44, "source_domain": "khaasre.com", "title": "दुसऱ्या महायुद्धावेळी जपानी भुकेने तडपडत असताना लागला झटपट नूडल्सचा शोध – KhaasRe.com", "raw_content": "\nदुसऱ्या महायुद्धावेळी जपानी भुकेने तडपडत असताना लागला झटपट नूडल्सचा शोध\nझटपट नूडल्स चुटकी वाजवताच दोन मिनिटात शिजून तयार होतात. आपण हे नूडल्स कधीही कोठेही शिजवून खाऊ शकता. जितक्या लवकर ते तयार होतील तितके ते अधिक चवदार असतील.\nया नूडल्सनी घरापासून दूर राहणाऱ्या लोकांना स्वयंपाक करण्याची आणि पोट भरण्याची समस्या दूर केली आहे. परंतु कोणती हे झटपट नूडल्स खाताना तुम्ही आमच्या प्रश्नाचे झटपट उत्तर देऊ शकाल का, आम्हाला सांगा की झटपट नूडल्स सर्वात प्रथम कोणी आणि कुठे बनवले\nदुसरे महायुद्ध आणि झटपट नूडल्स\nही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. जपानमधील हा एक अत्यंत वाईट काळ होता. या हल्ल्यामुळे एक शक्तिशाली औद्योगिक साम्राज्य असणारे जपान रेडिओएक्टिव्ह अवशेषांमध्ये बदलत होता. अशा या कठीण परिस्थितीत कोट्यवधी लोकांचे पोट भरण्याचा प्रश्न जपानच्या सरकारसमोर आ वासुन उभा होता.\nया हल्ल्याच्या एका आठवड्यानंतर अमेरिकेला आपली चूक लक्षात आली. त्यांनी जपानला उपासमारीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पीठ पाठविले. त्यांना वाटले की यापासून ते ब्रेड बनवून आपल्या देशवासीयांची भूक भागवू शकाल. पण जपानमधील लोकांना मोठ्या संख्येने ब्रेड कसा बनवायचा हे माहित नव्हते.\nया सगळ्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जपानी लोक नूडल्स बनवण्यात निष्णात होते. पण तेव्हाच्या नूडल्सच्या बाबतीत सर्वात मोठी कमतरता अशी होती की नूडल्स बनवायला बराच वेळ लागायचा.\nएके दिवशी अशाच कडाक्याच्या थंडीत “मोमोफुकू अंडो” नावाच्या व्यक्तीने नूडल्ससाठी लोक रांगेत उभे असल्याचे पाहिले. तेव्हा त्याने विचार केला की एका वाटीभर नूडल्ससाठी लोकांनी इतका वेळ रांगेत उभे राहायची काय गरज आहे काहीतरी असे केले पाहिजे ज्यामुळे कमी वेळेत त्यांच्या पोट भरण्याची सोय होईल.\nअसा लागला झटपट नूडल्सचा शोध\nमोमोफुकू अंडो याने नूडल्सवर अनेक प्रयोग केले. शेवटी एके दिवशी त्याला झटपट नूडल्स बनवण्याचा फॉर्म्युला सापडला. हे नूडल्स तयार केल्यानंतर त्यांना वळवले जायचे. नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून दोन मिनिटात लोकांना खायला दिले जाऊ शकत होते.\nया पद्धतीने बनवण्यात आलेले हिकन नूडल्स तर लोकांना इतके आवडले की प्रत्येक घरात चिकन नूडल्स बनवले जाऊ लागले आणि लोकांनी चिकन नूडल्सला आपल्या दैनंदिन जेवणाचा भागच बनवून टाकले. हे नूडल्स जपानबाहेर जगभर प्रसिद्ध झाले. अंडो देखील त्याच्यामुळे एक श्रीम���त व्यक्ती बनला.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as Uncategorized, इतिहास आणि परंपरा, नवीन खासरे, बातम्या\nभारतात सर्वाधिक टीआरपी मिळालेल्या या ५ बहुचर्चित प्रकरणांचे रहस्य अजूनही उलगडले नाही\nदम बिर्याणी: कामगारांसाठी बनवलेली बिर्याणी अशी पोहोचली शाही स्वयंपाकघरात\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T05:54:36Z", "digest": "sha1:BRTOIDEL5S7PDT54SV6LSAZ5PNAWJ4OD", "length": 11921, "nlines": 113, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "जे नको ते मतदारांनी नाकारले; मतदारांचे अभिनंदन – उद्धव ठाकरे | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nजे नको ते मतदारांनी नाकारले; मतदारांचे अभिनंदन – उद्धव ठाकरे\nजे नको ते मतदारांनी नाकारले; मतदारांचे अभिनंदन – उद्धव ठाकरे\nमुंबई : रायगड माझा वृत्त\n या फालतू प्रश्नात गुंतून न पडता चार राज्यांतील मतदारांनी जे धाडस दाखवले त्यांच्या बेडरपणाचं मी अभिनंदन करतो,’’ अशा प्रखर शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.\nचार राज्यांतील निवडणूक निकालांवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण निकालानंतर आपले मत मांडले. ‘‘निवडणुकीत हार-जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. पण चार राज्यांत परिवर्तन घडवणाऱया निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ते ईव्हीएम, पैसावाट��, गुंडागर्दी आणि त्याही पेक्षा पर्याय कोण या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता जे नकोत त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले. पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने देशाला दाखविलेली ही दिशा आहे. त्या सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो,’’ असेही शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले.\nPosted in जागतिक, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, राजकारण, लाइफस्टाईलTagged उद्धव ठाकरे, निवडणूक, शिवसेना\nभाजप मुख्यालयात स्मशानशांतता; काँग्रेसचा जल्लोष\nPaytmचा कॅशबॅक डे सुरू, ७० टक्क्यांपर्यंत सूट\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जाग��िक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-10T04:29:34Z", "digest": "sha1:KLTE6BU2MHSGF3WPMHUYWUXGTYYZDY55", "length": 12937, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "भारतीयांना उद्धवस्त करण्यासाठी पाकचा माल आयात – जितेंद्र आव्हाड | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nभारतीयांना उद्धवस्त करण्यासाठी पाकचा माल आयात – जितेंद्र आव्हा��\nपाकिस्तानी साखर आयातप्रकरणी आ. आव्हाडांनी घेतला भाजप सरकारचा समाचार\nठाणे (प्रतिनिधी)- भारतीयांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजप सरकारने आखले आहे. मात्र, त्यांचे हे धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आज आमचा ऊस उत्पादक शेतकरी हमी भावासाठी रडत असताना पाकिस्तानातील साखर येथे आणून आमच्या शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले जात असेल तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही. पाकची ही साखर आमच्या देशात विकू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.\nराज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजार भावापेक्षा 1 रुपयांनी कमी किमतीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आ. आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.\nआ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यामधील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात करीत असल्याची माहिती सभागृहाला दिली होती. आता हीच साखर बाजारात विकली जाणार आहे. एकीकडे पाकिस्तानच्या नावाने बोंब ठोकायची आणि त्यांच्याच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पाकिस्तानी साखर आयात करायची; म्हणजेच आपली अर्थव्यवस्था मेली तरी चालेल;पण, पाकिस्तानची अर्थव्यवस्था जगली पाहिजे, अशी दुहेरी नीती या सरकारने आखली आहे. त्यांचे हे बेगडी राजकारण आता उघडकीस आले आहे. या आधी पाकिस्तानी कांदा भारतात आणून आमच्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना देशोधडीला लावले होते. आता साखर आणून आमच्या ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट भाजप सरकारने आखला आहे. त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ही पाकिस्तानी साखर आम्ही बाजारात विकू देणार नाही; आमचे जवान सीमेवर पाकिस्तानच्या गोळ्या झेलून शहीद होत असतानाच पाकिस्तानची मदत घेऊन भारतीयांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा हा कट आहे, असा आरोप करुन आता यांना ऊसाच्या चिपाडानेच बडवण्याची वेळ आली आहे, असेही आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.\n← क���र आणि ट्रकचे भीषण अपघात\nसात वर्षीय मुलीवर अत्याचार →\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nभूतानची ओळख जगातील एकमेव टोबॅको फ्री देश\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदीर्घ आयुष्य लाभावे, मात्र पेट्रोल व डिझेल चे वाढलेले दर १०० रुपयांपर्यंत वाढू नयेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केक कापून निषेध\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-9-2008-09-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-05-10T05:56:19Z", "digest": "sha1:525ZCXEIRDLK2ZOHKFZDLUMNLN5DRLHI", "length": 5143, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भू.स.प्र.क्र.9/2008-09 माहुली ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा मध्ये प्रारूप निवाड्यासाठी मुदतवाढ | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभू.स.प्र.क्र.9/2008-09 माहुली ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा मध्ये प्रारूप निवाड्यासाठी मुदतवाढ\nभू.स.प्र.क्र.9/2008-09 माहुली ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा मध्ये प्रारूप निवाड्यासाठी मुदतवाढ\nभू.स.प्र.क्र.9/2008-09 माहुली ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा मध्ये प्रारूप निवाड्यासाठी मुदतवाढ\nभू.स.प्र.क्र.9/2008-09 माहुली ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा मध्ये प्रारूप निवाड्यासाठी मुदतवाढ\nभू.स.प्र.क्र.9/2008-09 माहुली ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा मध्ये प्रारूप निवाड्यासाठी मुदतवाढ\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2020/07/18/ranvir-kapoor-look-like/", "date_download": "2021-05-10T05:01:08Z", "digest": "sha1:SHJR35T7QMS5EJRQUAGJZ4NF5BOBNLU6", "length": 7573, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "हुबेहूब रणवीर दिसणाऱ्या या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन – KhaasRe.com", "raw_content": "\nहुबेहूब रणवीर दिसणाऱ्या या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन\nबॉलिवूडची २०२० हे वर्ष अत्यंत दुःखद राहिले आहे. अशातच अजून एका प्रतिभावान मॉडेलने जगाचा निरोप घेतला आहे. फोटोत दिसणारा हा मॉडेल बघून तुम्ही रणवीर कपूर म्हणून चुकला असाल. पण हा रणवीर कपूर नसून हेबेहूब रणवीर कपूरसारखा दिसणारा काश्मीरचा सुप्रसिद्ध मॉडेल जुनैद शाह आहे. जुनैद शाहचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.\nतो हुबेहूब रणवीर कपूरसारखा दिसायचा म्हणून तो नेहमी चर्चेत असायचा. श्रीनगर येथील घरात त्याचा मृत्यू झाला आहे. काश्मीरी पत्रकार यूसुफ जमील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. युसुफ हे जुनैदच्या घराजवळ राहत होते.\nमागील काही काळात त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याला लाखो लोक इंस्टाग्रामवर फॉलो करायचे. रणवीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांनी जुनैद आणि रणवीर कपूरचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यांनी त्याचे त्यावेळी कौतुक केले होते. २०१५ मध्ये ऋषी कपूर यांनी जुनैदचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता.\nऋषी कपूर यांनी ट्विटरवर दोघांचे फोटो टाकत म्हंटले होते,’ हे देवा माझ्या मुलाचा हुबेहूब कॉपी बघून विश्वास बसत नाहीये.’ मीडिया रिपोर्टनुसार २००७ मध्ये रणवीर कपूरने जेव्हा सावरिया मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती तेव्हा जुनैद कॉलेजमध्ये होता. हा सिनेमा बघून लोकांनी त्याला रणवीर कपूर म्हणायला सुरुवात केली.\nजुनैद शाहने काश्मीर युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले होते. त्यानंतर त्याने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. पत्रकार युसूफ जुनैद यांनी ट्विटरवर पोस्ट करून म्हंटल आहे,’रात्री उशिरा आमचे शेजारी निसार अहमद यांचा मुलगा जुनैद शाहचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. लोक त्��ाला बॉलिवूडच्या रणवीर कपूरची कॉपी समजायचे.’\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as Uncategorized, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nअमिताभ बच्चनने कसे संपवले होते उत्तरप्रदेशच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांचे राजकारण\nचिट्ठी पाठवून दरोडा टाकणाऱ्या सुलताना डाकूला पकडण्यासाठी ब्रिटनवरुन अधिकारी बोलवले होते\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-10T05:09:10Z", "digest": "sha1:3URX32MSKCJE4I4GODH44BN5DCA6H2GS", "length": 27014, "nlines": 94, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "श्यामची आई' ते 'कासव' या सिनेप्रवासात ६६ मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार (विशेष वृत्त) | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nश्यामची आई’ ते ‘कासव’ या सिनेप्रवासात ६६ मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार (विशेष वृत्त)\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागालाही राष्ट्रीय पुरस्कार\nराष्ट्रीय चित्रपट पु��स्काराच्या 65 वर्षाच्या इतिहासात मराठी चित्रपटाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. आजपर्यंत 66मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, यातील 5 मराठी चित्रपटांना सर्वोच्च सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला आहे, तर पुरस्काराच्या विविध श्रेणीमध्ये मराठी चित्रपटाने आजपर्यंत 183 राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत.\nभारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके हे मराठीच.भारतीय चित्रपट क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलावंतांना त्यांच्याच नावाने सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. आजपर्यत देशातील 49दिग्गज कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,यामध्ये 5 मराठी कलावंतांचा समावेश आहे. दुर्गा खोटे, व्ही. शांताराम, गानकोकिळा लता मंगेशकर, भालजी पेंढारकर व आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nदेशातले पाहिले सुवर्ण कमळ मराठी सिनेमाला\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरुवात1953सालापासून झाली आणि पहिलेवहिले सुवर्ण कमळ मिळाले तेही मराठी सिनेमाला. प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाने सुवर्ण कमळावर आपले नाव कोरले. यानंतर श्वास, देऊळ,कोर्ट आणि कासव या मराठी चित्रपटांना सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला. आजपर्यंत देशातील 65चित्रपटांना सुवर्ण कमळ मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक 23सुवर्णकमळ हे बंगाली भाषेतील चित्रपटांना मिळाले आहेत,त्याखालोखाल हिंदी भाषेतील 13चित्रपट, मल्याळम भाषेतील 10चित्रपट तर कन्नड भाषेतील 6चित्रपटांना सुवर्ण कमळ मिळाले आहे.\nतीन मराठी चित्रपटांची ऑस्कर वारी\nसन 1957 पासून आजपर्यंत 50चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात आले, यामध्ये तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे .श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी व कोर्ट हे मराठी चित्रपट ऑस्करपर्यंत धडकले. हिंदी भाषेतील सर्वाधिक 32 सिनेमे ऑस्करसाठी पाठविण्यात आले,तामिळ भाषेतील 9 चित्रपट तर बंगाली व मल्याळम प्रत्येकी दोन व तेलगू भाषेतील एक सिनेमा ऑस्कर साठी पाठविण्यात आला होता. या50 चित्रपटांपैकी मदर इंडिया, सलाम बॉम्बे व लगान हे तीन हिंदी चित्रपटच ऑस्कर पुरस्कारासाठी नामनिर्देशित झाले होते.\nमहात्मा फुले ते कच्चा लिंबू…..\nप्रादेशिक भाषेतील चित्रपटांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील 23 प्रादेशिक भाषेतील676 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये 61 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. 1954 साली प्र. के. अत्रे दिग्दर्शित महात्मा फुले हा मराठीतला पहिला चित्रपट प्रादेशिक भाषा श्रेणीत सर्वोत्कृष्ट ठरला होता. यानंतर मी तुळस तुझ्या अंगणी,शेवग्याच्या शेंगा,गृहदेवता,कन्यादान,माणिनी, पाठलाग असा प्रवास करीत किल्ला, रिंगण,दशक्रिया व आत्ताचा कच्चा लिंबू आदी मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आपली मोहोर उमटविली आहे. प्रादेशिक भाषा श्रेणीत सर्वाधिक 82 पुरस्कार हिंदी भाषेतील चित्रपटांना मिळाले आहेत,यानंतर 80 पुरस्कार हे तामिळ भाषेतील चित्रपटांना तर बंगाली भाषेतील 79 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पुरस्कार मिळाले आहेत.\nसचिन पिळगावकर ठरले होते उत्कृष्ट बालकलाकार\nउत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार आजपर्यन्त 12 मराठी बाल कलाकारांना मिळाला आहे. यामध्ये10 पुरस्कार हे फिचर फिल्मसाठी तर2 पुरस्कार हे नॉन फिचर फिल्मसाठी मिळाले आहेत. मराठीतला पहिला बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना 1971 साली अजब तुझे सरकार या चित्रपटासाठी मिळाला होता. यानंतर मृण्मयी चांदोरकर ( कळत नकळत), अश्विन चितळे (श्वास), शंतनू रांगणेकर व मच्छीन्द्र गडकर ( चॅम्पियन्स) व बाबू बँड बाजा या चित्रपटासाठी विवेक चाबुकस्वार यांना उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला आहे तर, हंसराज जगताप (धग),गौरी गाडगीळ व संजना राय (यलो),पार्थ भालेराव (किल्ला), यशराज क-हाडे (म्होरक्या) यांना विशेष उल्लेखनीय भूमिकेबद्दल राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळालेला आहे. नॉन फिचर फिल्मसाठी अनिकेत रुमाडे (विठ्ठल) व पिस्तुल्या चित्रपटासाठी सुरज पवार यांना विशेष उल्लेखनीय समीक्षक पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.\nसर्वोत्कृष्ट अभिनयाचे 5 पुरस्कार\nआजपर्यंत देशातील 56 अभिनेते व54 अभिनेत्रींना उत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी 3मराठी अभिनेत्यांना तर 2अभिनेत्रींना हा पुरस्कार मिळाला आहे. उपेंद्र लिमये ( जोगवा), गिरीश कुलकर्णी (देऊळ) व विक्रम गोखले ( अनुमती) यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे तर मिताली जगताप-वराडकर ( बाबू बँड बाजा) व उषा जाधव यांना धग या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.दिलीप प्रभावळकर यांना शेवरी व लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटासाठी व मनोज जोशी यांना दशक्रिया या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 9 पुरस्कार मराठी चित्रपट दिग्दर्शकांना मिळाले आहेत. यामध्ये 4 पुरस्कार हे फिचर फिल्मसाठी तर 5 पुरस्कार नॉन फिचर फिल्मच्या दिग्दर्शनासाठी मिळाले आहेत. फिचर फिल्मसाठी शिवाजी लोटन पाटील यांना धग या चित्रपटासाठी तर राजेश मापुसकर यांना व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कारकिर्दीतील पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राजेश पिंजाणी यांना बाबु बँड बाजा या चित्रपटासाठी तर नागराज मंजुळे यांना फँड्री या चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षीचा उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कारही नागराज मंजुळे यांना पावसाचा निबंध या नॉन फिचर फिल्मसाठी जाहीर झाला आहे. यापुर्वी उमेश कुलकर्णी ( गिरणी),विक्रांत पवार ( कातळ), रेणू सावंत ( अरण्यक ), आदित्य जांभळे ( आबा ऐकताय ना ) यांना नॉन फिचर फिल्मसाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.\nगायनासाठी आठ राष्ट्रीय पुरस्कार\nपार्श्वगायनासाठी आजपर्यत देशातील100 गायक व गायिकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे, यामध्ये मराठी चित्रपटातील गायनासाठी चार गायक व चार गायिकांना सन्मानित करण्यात आले आहे, यामध्ये अंजली मराठे, श्रेया घोषाल, आरती टिकेकर व बेला शेंडे या गायिका तर हरिहरन,सुरेश वाडकर,आनंद भाटे व महेश काळे या गायकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.\nदोन चित्रपटांना उत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार\nपरेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी व अमर भरत देवकर दिग्दर्शित म्होरक्या या चित्रपटांना उत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार मिळाला आहे. संगीत दिगदर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार अजय अतुल ( जोगवा), व शैलेंद्र बर्वे ( संहिता) यांना मिळाला आहे.\nमाहिती विभागाच्या फिल्मला पुरस्कार\nमहाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित व दिनकर चौधरी दिग्दर्शित ‘चुनौती’ या एड्स या रोगावरील वैज्ञानिक चित्रपटास उत्कृष्ट नॉन फिचर फिल्म हा पुरस्कार 1992 साली 40 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.\nतंत्रज्ञानाच्या बाबतीत मराठी सिनेमा होतोय प्रगल्भ\nमराठी सिनेमा सिने तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगल्भ होऊ लागला आहे. सन 1979 पासून मराठी सिनेमाला उत्कृष्ट कला दिग्दर्शन,ध्वनिमुद्रण,नृत्यदिग्दर्शन, उत्कृष्ट संपादन, मेकअप, पटकथा या क्षेत्रात25 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.\nनॉन फिचर फिल्मसाठी दोन सुवर्ण व तीन रजत कमळ\nनॉन फिचर फिल्म या श्रेणीत मराठी भाषेतील फिल्मसाठी दोन सुवर्ण कमळ मिळाले आहेत. सन 2002सालातील नारायण गंगाराम सुर्वे या अरुण खोपकर दिग्दर्शित नॉन फिचर फिल्मला सुवर्ण कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, व उमेश कुलकर्णी दिग्दर्शित गिरणी या चित्रपटासही सुवर्ण कमळ मिळाले आहे. दिग्दर्शनतील पहिली नॉन फिचर फिल्मसाठी मराठीतील तीन चित्रपटांना रजत कमळ पुरस्कार देण्यात आला आहे. रीना मोहन दिग्दर्शित कमलाबाई, विणू चोलीपरामबील दिग्दर्शित विठ्ठल तर निशांतराय बोंबारडे दिग्दर्शित दारवठा या चित्रपटांना रजत कमल मिळाले आहे.\nचित्रपटवरील लेखनासाठी 4मराठी पुस्तकांना सुवर्ण कमळ\nचित्रपटवरील लेखनासाठी मराठी भाषेतील चार मराठी पुस्तकांना सर्वोच्च अशा सुवर्ण कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अरुण खोपकर लिखित “गुरू दत्त: तीन अंकी शोकांतिका” या पुस्तकास मराठीतला पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला. “सिनेमाची गोष्ट” हे अनिल झंकार लिखित पुस्तक, अरुणा दामले लिखित ” मराठी चित्रपट संगीताची गोष्ट ” व “मौलिक मराठी चित्रगीते ” या गंगाधर महांबरे लिखित पुस्तकासही सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला आहे.\n← पत्नीला ठार मारण्याचा शिक्षकाचा प्रयत्न\nकळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त कोकण विभागीय ध्वजारोहण संपन्न →\n2 गावठी कट्टे बाळगणाऱ्या आरोपीला डोंबिवलीत अटक\nपत्नीवर गोळ्या झाडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या\nघरी उशिरा आलेल्या मुलांसाठी दरवाजा उघडणाऱ्या आईचा वडिलांनी केला खून\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्याती��� तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yosot.org/vice_chancellor_message", "date_download": "2021-05-10T04:54:52Z", "digest": "sha1:THGKXTAODOXITGWLEMA2HKU24DOHMM2N", "length": 5284, "nlines": 24, "source_domain": "yosot.org", "title": "YCMOU One Student One Tree | YOSOT", "raw_content": "\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nआपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून (निसर्गातून) होत असते हे आपल्याला माहिती असूनसुद्धा पर्यावरण संवर्धनाकरीता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट पर्यावरणामध्ये उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थीवृत्तीमुळे पर्यावरणाचे संतूलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरुकता न झाल्यास येणार्‍या काळात गंभीर समस्यांना समोरे जावे लागेल यामध्ये कोणतेही दुमत नाही.\nपर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने आपल्याबरोबरच इतर सजीव घटकांचा विचार करुन केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही व भविष्यात येणार्‍या पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. परंतू सद्दस्थिती लक्षात घेता पर्यावरणीय समस्या दिवसें-दिवस वाढत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी होताना दिसत आहे. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही. जनजागृती म्हणून आपण प्रत्येकाने सहभागी होऊन अथवा पर्यावरण सामाजिक संस्थामध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल.\nमानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. हे विसरता कामा नये नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामूळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. हे आपण ओळखले पाहिजे व पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा जीवन वाचवा या उक्ती प्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे.\nआपल्या विद्यापीठाच्या “एक विद्यार्थी एक वृक्ष” या प्रकल्पात सहभागी व्हा.\nमाननीय कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक\n© यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/renewal-of-vehicle-certification/", "date_download": "2021-05-10T05:40:48Z", "digest": "sha1:4ADGQZIWCXOQYLWHJJWC45VEM7SNFBJG", "length": 4064, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Renewal of vehicle certification Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNew Delhi : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, फिटनेस आणि परमिट कागदपत्रांची वैधता 30 जून पर्यंत…\nएमपीसी न्यूज - लाॅकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी अन्नधान्य, दूध आणि वाहतूक सुरू ठेवली आहे. या वाहनांच्या वाहतुकीला तसेच चालकांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून चालक परवाने, वाहन नोंदणी व फिटनेस आणि परमिट या कागदपत्रांची…\nMoshi : वाहनांचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण, तपासणीचे कामकाज पुढील आदेशपर्यंत बंद\nएमपीसी न्यूज - वाहनांचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण, तपासणीचे कामकाज पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने होत आहे. कोरोना…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/kiran-patil-expressed-the-view-that-satej-patil-is-the-guardian-minister-of-kolhapur-in-the-true-sense/", "date_download": "2021-05-10T05:18:40Z", "digest": "sha1:MRAIIUJVWAEJPD25E4ZLAJNCP3X7NRXU", "length": 8360, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "ना. सतेज पाटील खऱ्या अर्थाने ‘कोल्हापूर’चे ‘पालक’मंत्री ! – किरण पाटील (व्हिडिओ) | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash ना. सतेज पाटील खऱ्या अर्थाने ‘कोल्हापूर’चे ‘पालक’मंत्री – किरण पाटील (व्हिडिओ)\nना. सतेज पाटील खऱ्या अर्थाने ‘कोल्हापूर’चे ‘पालक’मंत्री – किरण पाटील (व्हिडिओ)\n‘पालक’ या शब्दाचा अर्थ काय असतो हे ना. सतेज पाटील यांनी कार्यातून दाखवून दिले असल्याचे मत किरण पाटील यांनी व्यक्त केले.\nPrevious articleना. सतेज पाटीलसाहेबांनी कोल्हापूरसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला : युवराज तेली (व्हिडिओ)\nNext articleबंटीसाहेबांमुळेच थेट पाईपलाईनसह मूलभूत प्रश्न मार्गी : उदय सासणे (व्हिडिओ)\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%20%20/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-05-10T03:57:09Z", "digest": "sha1:EPH4KUYKRKODLXWHPXPOQJAMBTC7NYNP", "length": 16485, "nlines": 194, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "चांदोली :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nपुष्कळ दिवसापासून चांदोली बद्दल ऐकून होतो. पण प्रत्यक्षात जाण्याचा कधी योग मात्र येत नव्हता. भटकंतीची तर मला आवडच आहे. आमच्या मित्रमंडळीमध्ये नेहमीच चर्चा चालते ती भटकण्याची. कोल्हापूरचा परिसर तर तेथील वास्तव्यात फिरुन झाला आहे. आता सांगलीला आगमन झाल्यावर या परिसराविषयी माहिती घेत असताना चांदोली संदर्भात वाचनात आले मग आमच्या कंपूने चांदोलीला जाण्यात बेत ठरवला.\nयंदा पावसाळा लांबल्याने सर्वत्र हिरवाई दाटली आहे. अशा या रम्य पावसाळी वातावरणात चांदोली सारख्या निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची मजा काही औरच आहे. चांदोलीला जाण्यासाठी रिमझिम पावसातच आम्ही बाईक वरुन निघालो. सांगलीपासून साधारणपणे १२० किमी. अंतर आहे चांदोलीचे. रस्ताही तसा चांगलाच आहे आणि पाऊस अंगावर झेलून बाईकने जाण्याचा आनंद तर काही औरच आहे. शब्दात तसं सांगणं कठीणच. रमत गमत, पावसात भिजत साधारणपणे दीड दोन तासातच आम्ही चांदोलीला पोहोचलो.\nविविध वन्यजीव, प्राणी, पक्षी, अथांग असा पसरलेला वसंतसागर जलाशय, हिरव्या गर्द झाडीने एखाद्या नववधू प्रमाणे नटलेल्या चांदोली अभयारण्यात प्रवेश करताच आमचा प्रवासाचा थकवा गायब झाला. शनिवार- रविवार जोडून सुट्टी असल्यामुळे चांदोली परिसर थोडासा गजबजलेला होता.\nसांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला ३१७.६४ चौ.किमी. क्षेत्रात चांदोली अभयारण्य विस्तारले आहे. १९८५ मध्ये चांदोली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळून २० वर्षे झाली असून नुकताच सहयाद्री व्याघ्र प्रकल्प हा दर्जा या परिसराला देण्यात आला आहे. हिरवीगार घनदाट अशी वनराई सह्याद्रीचे उंच उंच एकमेकांशी स्पर्धा करणारे असे डोंगर, दुर्मिळ पशुपक्ष्यांचा येथे असलेला राबता आणि मुख्य म्हणजे येथील प्रदुषण रहित असे मनाला आनंद देणारे, उल्हसित करणारे वातावरण पाहून मन कसं अगदी खुश होऊन जातं.\nवाघाचं दर्शन होणं तसं जरा कठिणच, पण हरणांच्या कळपाचं बागडणं आणि वनात आमच्या समोरुन त्यांचा गेलेला कळप पाहताच माझ्या डोळयासमोर ऍनिमल प्लॅनेटवरची दृश्य तरळली. अभयारण्यात फेरफटका मारण्यासाठी आम्ही आमच्या गाडया कार्यालयाच्या बाजूला उभ्या करुन वनाधिकार्‍यांची परवानगी घेवून मनमुराद भटकण्यासाठी पायीच निघालो. अभयारण्याच्या आसपास असलेल्या शेतकर्‍यांची कामाची लगबग सुरु होती. कोण हे अनामिक म्हणून क्षणभर नजर टाकून ते परत कामाला लागत होते.\nपायी चालत चालत आम्ही वसंतनगर जलाशयानजीक आलो. संथ वाहणारे पाणी, त्या पाण्यावर आपले खाद्य टिपण्यासाठी जमलेले पक्षीगण त्यांचे थवे पाहून आमच भानच हरपून गेले. असंख्य जातीचे पक्षी एकाच ठिकाणी पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. निसर्गाची मुक्तपणे केलेली ही उधळण, पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, कानात साठवून पुढे निघालो.\nयेथील पर्जन्यमान हे ३ ते ५ हजार मि.मी. इतके आहे. यामुळेच हा परिसर नेहमीच हिरवागार असा राहतो अशा या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही वाटचाल करु लागलो. वाटेत डोंगरावरुन खाली येणारे पाणी, दगड-धोंडे तुडवत चालण्याचा आनंद घेत पुढे जात असताना पक्ष्यांची किलबिल ऐकून आमचा प्रवासाचा ताण नाहीसा होत होता. पुन्हा पुन्हा कानात साठवावी आणि परिसरातील हिरवाई कॅमेरात बध्द करावी अशी प्रबळ इच्छा होत होती. काय काय म्हणून टिपावे तेच समजत नव्हते. एवढा फुलोरा इथे दिसून आला. निसर्गाची ही मुक्त उधळण पाहून आमचे मन अगदी प्रसन्न झाले.\nहे अभयारण्य १ ऑक्टोवर पासून पर्यटकांना खुले करण्यात आले आहे. अगदी नाममात्र असे याचे शुल्क आहे. मात्र येथे अग्नी पेटवण्यास बंदी आहे. हौशी प्रवाशी मुक्त वातावरणात भोजनाचा आनंद लुटावा म्हणून धरणाच्या पायथ्याला म्हणजेच नदीच्या काठावर तीन दगड मांडून चूल पेटवू��� आपली क्षुधा भागवतात. त्यामुळे येथे हे दृश्यही पाहून एक वेगळाच अनुभव आपणाला येतो. जंगलातून अशी भटकंती करत असताना तिन्ही सांज कधी झाली तेच कळत नाही. जंगलातून गावकरी आपली गुरे घरी परत घेवून जात असताना पाहून आम्हालाही परतीची जाणीव झाली. चांदोलीतील नटलेली हिरवाई फुललेली रान फुले, फुल झाडे यांची दृश्ये मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.\nआपणही या परिसरात या. मनमुराद भटकण्याचा आनंद लुटा. चांदोली आपल्याला साद घालत आहेत. सांगलीहून जाण्यासाठी एस टी च्या तसेच खाजगी गाडया येथे उपलब्ध आहेत. खाजगी उपहारगृहेही येथे आहेत. तर मग नेहमीची चाकोरी सोडून एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तरी या. चांदोलीला, आपले स्वागत\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2021-05-10T06:12:13Z", "digest": "sha1:T5HZ53WUU3EVT5DMP5GHTJ5Z5VI6IGDT", "length": 3600, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार मोनोरेल - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भारतामधील मोनोरेल‎ (१ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ नोव्हेंबर २०१८ रोजी ०९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.natutrust.org/natu-pratishthan-schools-mar?lightbox=dataItem-jcuk8oah", "date_download": "2021-05-10T04:16:58Z", "digest": "sha1:N5RTLRNPTJCTDYIVGZFYHUJTBDNT5MS5", "length": 2491, "nlines": 19, "source_domain": "www.natutrust.org", "title": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने | प्रतिष्ठान शाळा", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\n���संत जयराम भागवत विद्यामंदिर व वसंतराव आणि शांताताई पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य (संयुक्त) बोरगाव, ता.चिपळूण, जिल्हा -रत्नागिरी\nडॉ .सौ.सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी, ता.चिपळूण,जिल्हा -रत्नागिरी\nश्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी\nग. ज.तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरी आगर,\nता. गुहागर, जि. रत्नागिरी\nदुर्गाबाई हरि वैद्य विद्यालय व भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल, ता- गुहागर,जिल्हा-रत्नागिरी\nडॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान ,इंग्लिश मिडिअम स्कूल मार्गताम्हाने, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी\nकै. प्रेमजीभाई आसर छात्रालय देवखेरकी, ता.चिपळूण,जिल्हा-रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://eshaspark.com/marathi-suvichar-for-motivation/", "date_download": "2021-05-10T05:14:18Z", "digest": "sha1:JLOIC2FGVVHIXFRRCD35356442RAMR55", "length": 76977, "nlines": 392, "source_domain": "eshaspark.com", "title": "Marathi Suvichar for Motivation & Inspiration 2020 -", "raw_content": "\nआयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा कधीच गर्व करू नका…\nकारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो.\nनम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.\nमाती नरम झाली की शेती बनते,पीठ नरम झाले की पोळी बनते, अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की,लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते.\nचांगल्या व्यक्तीने अपमान केला ,अथवा रागवली तरी चालेल ,पण त्याला सोडु नका ……कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात, म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा. ”\nरावण मरा राम के वनवास से…कंस मरा कृष्ण के कारावास से….कोरोना मरेगा हम सब के गृहवास से….जय जय श्रीराम….\nवाटेवरून चालताना वाटेसारखच वागावं लागत,आपण कितीही सरळ असलो तरी,वळण आलं तर वळावच लागत..\nसमजूतदारपणा ..‌.. ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो…..खूप लोक आपल्याला ओळखतात. ..पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.\nगती येण्यासाठी आपले “चरण” आणि प्रगती होण्यासाठी आपले “आचरण” खूप महत्त्वाचं आहे…\nस्वतःच्या चुका लपवून अनदुसऱ्याच्या चुका दाखवूनव्यक्तिमत्व सिद्ध होत नसत..\n��स्वार्थ आणि मोठेपणा सोडलाकी माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो….\nज्याच्याजवळ.. स्वच्छ मन….आणिनिस्वार्थ असे माणुसकीचे धन..असते, त्याला *प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..\nसहा महिने अफजल खान शिवाजी महाराज व मावळ्यांचा जीव घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसला होता. शिवाजी महाराज बाहेर निघण्याची वाट पाहत होता. शिवाजी महाराज 6 महिने गडावर शांत बसले, संयम राखला, योजना आखली व सहा महिन्यांनी नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा मोठ्या शिताफीने वध केला.\nमित्रांनो आपण त्याच मातीत जन्मलो आहोत. आज त्याच भूमिकेत आपण आहोत. शत्रू दाराशी आलेला आहे. तो आपण बाहेर निघण्याची वाट पाहत आहे. परंतु आता परीक्षा आहे आपल्या संयमाची आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा.. आततायीपणा करू नका. शांत डोक्याने विचार करा. व या शत्रूचा पराभव करा.\nलोकांना नेहमीच सल्ल्याची गरज नसते… कधीकधी त्यांना धीर देणारा हात, ऐकुन घेणारे कानआणि समजुन घेणार्‍या हृदयाची गरज असते….\nजगा इतके की, आयुष्य कमी पडेल.. हसा इतके की, आनंद कमी पडेल.. काही मिळेल किंवा नाही मिळेल.. तो नशिबाचा खेळ आहे… पण, प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल. शुभ सकाळ\nजे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात… त्यांना समजविण्यासाठी वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही..\nस्वतः साठी वेळ द्या, कारणआपण आहोत तर जग आहे..आणि अतिशय महत्वाचे,दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..\nजिंकल्यावर शबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दी पेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात…\nहोळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवोअणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.होळीच्या हार्दिक शुभेच्छा…\nआपली प्रतिष्ठा खूप खूप सांभाळा,कारण….हीच एक अशी गोष्ट आहेजी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते\n“आयुष्यात व्यवहारतर खुप होतातपण सुख विकणाराआणि दुःख विकत घेणाराकधीचभेटत नाही…\nमातीतला ओलावा जसा झाडांची मुळ पकडून ठेवतो, तस शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो….\nपरमात्मा कभी ……भाग्य नहीं लिखताजीवन के हर कदम पर…..हमारी सोच,हमारा व्यवहार एवं हमारे कर्म ही हमारा……भाग्य लिखते हैं\n“गर्वाशिवाय बोलणं, ह��तुशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे हे सर्व ख-या नात्याची लक्षणे आहेत.”\n“ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”….\nमोठ्या लोकांच्या शेजारी उभंराहिलं, म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही.पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येत\nभूमितीचं पुस्तक सापडलं, ते सहज चाळलं त्रिकोण सापडला, सगळे कोन सापडलेपण दृष्टिकोन सापडला नाही मग आठवलं तोभूमितीत नसतो…भूमिकेत ..असतो….\nआयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते… “परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा”\nमानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड गोड वाटते…नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते..\n“Impossible” शब्दाला नीट पाहा हा स्वतः म्हणतो “”I m Possible””फ़क्त बघण्याचा दृष्टिकोन बदला \nज्यादिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना… त्या दिवसापासून थकायचा”अधिकार संपतो.\nजिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणते… पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो…\n‘खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल…\nखूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस नशिबाने हि हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो नशिबाने हि हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो पण तुम्ही सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता त्यात माझा काय दोष\nहिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंती निमित्त शिवकन्यांना शिवमावळयांना, शिवभक्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अठरा पगड जातीच्या सर्व शिवप्रेमी रयतेस मंगलमय शिवमय शिवशुभेच्छा..\nसबसे ज़्यादा लोकप्रिय और जनप्रिय व्यक्ति वो हैंजो सबसे ज़्यादा “आप” शब्द का उसके बाद “हम” शब्द का और सबसे कम “मैं” शब्द का उपयोग करते हैं\nसंबंध जोडणं एक कला आहे… परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे…\nआयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे , जे तुम्हाला जमणार नाही, अस लोकांना वाटतंते साध्य करुन दाखवणं…..\nज्या वेळी तुम्हाला बघताचसमोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवानमस्कार करतेत्या वेळ�� समजून घ्या कीजगातील सर्वात मोठी श्रीमंतीआपण कमवली आहे\nअंकांचा शोध पण किती विचित्र आहे…. कमवायची वेळ आली की २ पेक्षा १ हा छोटा ठरतो……आणि स्पर्धेची वेळ आली की १ हा २ पेक्षा महान ठरतो……..\n“राग” कणभर असावा “अबोला” क्षणभर असावा… आणि “प्रेम”…. समोरच्याचं मन भरेल इतकं असावं..\nजेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,, तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,,, कारण झाड नेहमी ‘पान‘ बदलतात ‘मूळ्या‘ नाही…\nकाम माझे आणि नाव दुसर्‍याचे होते आहे हा विचार करुन कधीही नाराज होऊ नका, कारण…..” तूप ” आणि ” कापूस ” सुध्दा युगानूयुगे जळत आहेत..परंतु लोक मात्र “दिवा” जळतो आहे असच म्हणतात.\nएकदा कर्तृत्व सिध्द झालं की संशयान उठणाऱ्या नजराही आदरान झुकतात.\nकठीण रस्तेच तुम्हालानेहमी सुंदर ठिकाणीपोहोचवतात…..\nजिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पहिजे\nआपण काय आहोत हे फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असते.बाकी दुनिया आपल्या बद्दलफक्त अंदाज लावत असते.\nकार्य आणि स्वभाव चांगला असला की, प्रभाव आपोआप पडतो.\nमनमोकळेपणाने वागणाऱ्या आणि दिलखुलास जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतच जास्त गैरसमज होत असतात\nबुरा वक्त एकऐसी तिजोरी हैजहाँ से सफलताके हत्यार मिलते है\n“एक ही समानता है पतंग औऱ जिन्दगी मॆं,,, ऊँचाई में हो तब तक ही “वाह-वाह” होती हैं\n“ओझं “आणि “मन “अशा ठिकाणी हलकं करावं, ज्या ठिकाणी तेसुरक्षित राहील..\nओळखीमधून केलेली सेवाजास्त दिवस टिकून रहात नाही….पण सेवेमधून झालेली ओळखआयुष्यभर टिकून रहाते\nचुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव, हे आपल्या जीवनात येणं अत्यंत गरजेचे आहे. कारण, या मुळे आपल्याला कळत की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे .\nपायातून काटा निघालाकी चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेलाकी आयुष्य जगायला मजा येते…\nभूतकाळाचा “पश्चाताप” आणि भविष्यकाळाची “काळजी” सोडली की, वर्तमानातला “आनंद” हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो…\n“समर्थन” आणि “विरोध” विचारांचा असावा, व्यक्तीचा नसावा…\nज्या दिवशी माणूस समजेल कि समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी अनेक वाद संपतील.\nवाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असतेमग ती कशीही असो, कारणकोळसा पेटलेला असतोतेव्हा हात भाजतो,आणिपेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो \nतुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम काढून टाका… एक प्यादा सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकतो.. फक्त धाडस सोडू नका…\nकष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे . . त्यांने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो. .\nपानगळ झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही….त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत….\nनातं कधीच संपत नाही*बोलण्यात संपलं तरीडोळ्यात राहतं…….अन डोळ्यात संपलं तरीमनात राहतं…….\nसोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो…म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा….\nनाखून बढने परनाखून ही काटे जाते हैउंगलिया नही..इसी तरह अपनो मैं दरार आये तोदरार को मिटाइयेसंबंधो को नही..\nतुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असत….. पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असत…..\nटेकडीवरच्या सुर्याची पण काय गंमत असते ना पूर्वकडे असला की तो सुर्यादय पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त… माणसाच पण तसचं आहे… समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरूध्द वागला तर वाईट….. दोष त्यांचा नाही तर त्यांच्या विचारसराणीचा आहे…\n“दु:खाची झळ आणि वेदनेची कळ” त्याच लोकांना जास्त कळते.जे……प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात.\nआयुष्यात कधिही कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ह्र्दया पासून घ्या, कारण ह्रदय भलेही लेफ्टला असो, पण त्याचे निर्णय राईट असतात.\nगरिबाकडून खरेदी करताना मोलभाव करू नका… ते श्रीमंत होण्यासाठी नाही,जगण्यासाठी धडपड असतात.\n“दोन गोष्टी सोडुन माणसंजोडत चला”एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे *मोठेपणा\nगती येण्यासाठी आपले “चरण”आणि प्रगती होण्यासाठी आपले “आचरण”खूप महत्त्वाचं आहे…\nमाझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे… माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे… महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या… कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे…..\nतसा त्याचा व्यवसायात चांगला जम बसला होता, मग कुणीतरी त्याला “युवा नेते” म्हणाले आणि त्याच्या सत्यानाशाला सुरुवात झाली\nलाखात नाही करोड़ोत१ सत्यझुकलेल्या मानेने आपण ���ोबाइल मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो.तर मग खरोखरच्या नात्यात मान झुकवायला काय हरकत आहे \nकधीतरी “मन” उदास होतेहळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते..आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू, जेव्हाआपली “माणसं” दूर असल्याची जाणीव होते..\nजगा इतके की, आयुष्य कमी पडेल.. हसा इतके की, आनंद कमी पडेल.. काही मिळेल किंवानाही मिळेल.. तो नशिबाचा खेळ आहे… पण, प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल.\nरस्त्याने जाताना येणारी माझी शाळा मला विचारते …”जिवनाची परीक्षा” बरोबर देतोयस ना\nमी उत्तर दिलेआता फक्त दफ्तर खांद्यावर नाही; एवढच ..बाकी लोकं अजूनही धडाशिकवून जातात..\nस्वतःच्या खिशात पाच लाखाचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा पाच रुपयाचाही तळतळाट नसावा… मगच खरी मजा\nज्याच्याजवळस्वच्छ मन….आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन.. असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही\nसावलीपासुन आपणच शिकावे.. कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे…शेवटी काय घेवुन जाणार आहोत सोबत, म्हणुन प्रत्येक नाते हृदयातून जपावे..\nकामापुरते दोस्त नको..माणुसकी ठेवणारे … एकमेकांना इज्जत देणारे…. निस्वार्थ दोस्त पाहिजेत…सुखात तर कोणीही येतं..दुःखात साथ देणारे मित्र हवेत… मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो…\n“विश्वास”हा १रुपयाच्या नाण्या सारखा असतो, त्याच्याकडे संशयाने कोणी बघत नाही आणि “गैरसमज”हा 2000 च्या नोटेसारखा असतो..नोट कितीही करकरीत असू दे,,, दुकानदार संशयानेच बघणारचं..\n“समर्थन” आणि “विरोध”* विचारांचा असावा, व्यक्तीचा नसावा…\nमैञीला नसतात शब्दांची बंधने मैत्रीला कळतात ती फक्त हदयाची स्पंदने मैत्रीला कळतात ती फक्त हदयाची स्पंदने मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर चेहरावरील भावही पुरेसे असतात पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर चेहरावरील भावही पुरेसे असतात मैत्री दिनाच्या सर्व माझ्या मित्र परिवाराला अनंत शुभेच्छा\nसंबंध जोडणं एक कला आहे… परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे… आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते… “परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा”\nकामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. नशिब हे लिफ्टसारखं असतं.तर कष���ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहेमी वरच घेऊन जात असतो…..\nकिसी की कमी जबमहसूस होने लगे, तो समझो ज़िंदगी में उसकी .मौजूदगीबहुत .गहरी हो चुकी है ..\nजिवाला स्पर्श करणारा सुविचार “वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. “पण”ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते”\n“दु:खाची झळ आणि वेदनेची कळ” त्याच लोकांना जास्त कळते.••• जे……प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात.•••\nस्वतःच्या खिशात पाच लाखाचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा पाच रुपयाचाही तळतळाट नसावा… मगच खरी मजा\nउलट्या काळजाचा माणूस, झाड तोडता तोडता थकला व शेवटी त्याच झाडाच्या सावलिखाली झाड तोडणारा झोपला. बिचार झाड मरण माहीत आसूनही आपला उपकाराचा धर्म सोडत नाही..बरंच काही सांगून जाते हे छायाचित्र. आपल्या मानव जीवनाची अशीच खुप काही उलटी गणितं आहे. जो कुणी त्याला मदत करतो तो त्यांच्यावरच उलटतो.\nझुकलेल्या मानेने आपण मोबाइल मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो.तर मग खरोखरच्या नात्यात मान झुकवायला काय हरकत आहे \nभूतकाळ कसाही असुद्या हो,,,,,, भविष्य काळ आपलाच आहे,,,, लढायचं आणि घडायचंएवढच लक्षात ठेवायचं.\nजगात दोन अशी रोपं आहेत, जी कधी कोमेजत नाहीत आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही…पहिलं निःस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास…\nमाणूस एक अजब रसायन आहे , आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत ; आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत\nपुत्राची पारख – लग्नानंतर\nकन्येची पारख – तारुण्यात\nपत्नीची पारख – पतीच्या गरिबीत\nभावाची पारख – भांडणात\nअपत्याची पारख – म्हातारपणात\nकंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले.\nरूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली.\nइच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला.\nसंतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला.\nसंसार दिला चालवायला देवी-देवतांना, पण मोक्ष काढून घेतला.\nहे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस.\nदेवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं\n|| सुरेख विचार संगम ||\n“दु:खाची झळ आणि वेदनेची कळ” त्याच लोकांना जास्त कळते. जे..प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात.\nमंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही…त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी…माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही..\nनसलेल्यागोष्टींपेक्षाअसलेल्यागोष्टींचा आनंदघ्या..कारण, पुर्णचंद्रापेक्षाअर्धचंद्र हाअधिक सुंदर दिसतो..\nचुकी त्यांच्या हातूनच होतेजे काम करतातबिना कामाचे लोकांचे जीवन तरदुसऱ्यांच्या चुकाकाढण्यातच संपून जातात….\nदुखा:चा विचार करत बसलं की,समोर उभं असलेलं सुखपण डोळ्यांना दिसत नाही.\nमाणसाचे मोठेपणा हे त्याच्यावयावर नव्हे, तरत्याचा विचारांवर आणिकर्तृत्वावर अवलंबुन असते.\nखिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही….. पण मनाने श्रीमंत नक्की बना…..कारण कळस जरी सोन्याचा असला तरी……. लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात…\nज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे, त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो…\n“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्याऊपदेशामुळे कोणाचेतरी चरित्र सुधारते, आणिमित्र तोच श्रेष्ठ ज्याच्यासंगतीमुळे आयुष्यरंगतदार व आनंदी होते”\nकधी कधी मजबूत हातानी पकडलेली बोटे सुद्धा सुटतातकारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात.\nशत्रू मिळवणंहीवाटतं तेवढं सोपं नसतं…त्यासाठी खूप चांगलीकामं करावी लागतात..\n” एखाद्याला सोडून जाताना मागे पहावस वाटलं तर पुढेजाऊच नये… जीवघेण्या माणसांच्या गर्दीत ” एकट “ राहण्यापेक्षा …जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात भरून रहाव….” \nभरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा, थोडंस समजून घेतलेलं काय वाईट\nपैशाने खूप गरीब आहे मी, पन माझा एक स्वभाव आहे, जीथे माझ चूकत नाही, तीथे मी कधी झूकत नाही\nरात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं पण …. हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं \nजिवनाचा प्रवास हाकधीच सोपा नसतो, तो सोपा आपणचकरावा लागतो.कधी स्वतःच्या अंदाजानेतर कधी नजरांदाजने……\nखोटं सहज विकलं. जातं कारणसत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते.\nएक सुंदर वाक्य ….. शरीर जितकं फिरतं राहीलतेवढं स्वस्थ राहतं आणिमन जितकं स्थिर राहीलतेवढं शांत राहतं.\nआयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो… कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही… ते आपोआप जोडलं जातं….खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते…. हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला ख��ा आनंद मिळवता येतो …\n“सर्वात मोठं जीवन आहे, जीवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, आणि विसरलात तर स्वप्न आहे..\nजे हरवले आहेतते शोधल्यावर परत मिळतील…पण जे बदलले आहेतते मात्रकधीच शोधून मिळणार नाहीत..\nदुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते आणि आनंदात मात्र दहाही बोट एकत्र येऊन टाळी वाजवतात, जर आपल्या स्वतःचेच शरीराची अवयव असे वागतात तर आपण जगाकडून वेगळी अपेक्षा का ठेवावी.\nसल्ला हा नेहमीस्पष्ट बोलणाऱ्या वक्त्याकडून घ्यावा, गोड बोलून खोड मोडणाऱ्याकडून नाही.\nआई वडिलाच प्रेम समुद्रासारखं असतं तुम्ही त्याची सुरूवात पाहू शकतापण शेवट नाही………\n“वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. “पण” ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते”\nआपण शब्दांनास्पर्श करु शकत नाही.मात्र , मनाला-स्पर्श करण्याची ताकदशब्दात असते….\nतुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल….माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात ..पण “काय बोलावे” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..\nविचारांचं नातं इतकं घट्ट असावं की…..मतभेद सुद्धा हसत स्विकारता आले पाहिजेत..\nलोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार… असं कस यार… एक हृदय घेवून आलोय… आणि जाताना लाखो हृदयातजागा बनवुन जाणार…\nछोट्या गोष्टींमधून किती अर्थ बदलतो, तुमच्याकडे कुणी बोटं दाखवली तर बदनामी तुमच्याकडे कोणी अंगठा केला तर प्रोत्साहन आणि अंगठा व बोट एकत्र आले तर प्रशंसा\nफक्त प्रामाणिक पणे आपले काम करत रहा… एक दिवस नक्की तुमचा अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करतील..\nआपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना अनेकदा वाचवलेलं असतं…\nपंगतीमधे मिठ वाढणारापुन्हा मिठ वाढायला येत नाही. तसेच आयुष्यात काही लोकंअसेचं मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्यानेकदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणा-या लोकांना जपा कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. ||\nआयुष्य हे एकदाच आहे ,”��ी”पणा नको, सर्वांशी प्रेमाने रहा… लोखंड वितळले की, औजार बनते, सोने वितळले की,दागिने बनतात , माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते, अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की, लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते”\nलहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात , तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात ..खरंय माणसाकडे जे असतं ,ते त्याला नको असतं अन् जे नसतं तेच तेच हवं असतं …..\nपावसाला माहीत सुध्दा नसतं……\nतो फक्त मनसोक्त कोसळून जातो…………..\nकाय होणार, कसं होणार, कधी होणार……..\nआठवण अशी काढा की त्याला सीमा नको…\nविश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको…\nवाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको…\nमैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको…\nआपला हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो, परंतु हसुन केलेले काम आपली ओळख वाढवते..\nअप्रतिम संदेश.- कालच्या पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते.\nचिमणा – “सकाळी बोलूयात”\nरात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.\nसकाळी स्वच्छ प्रकाश पडला.\nचिमणा उत्साहानी म्हणाला, “निघूया पुन्हा नव्या काड्या आणू.\n“तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा – “अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे. आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत\nचल निघूया” आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली…\nदरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही, विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल…..\nछोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा…..जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात…..\nजिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल… पण खोट बोलून “आनंद” देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका… कारण…. त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”\n“कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय…”\nसबर कर बन्दे मुसीबत के दिन भी गुज़र जायेंगे, हसी उड़ाने वालो के भी चेहरे उतर जायेंगे \n“ज़िन्दगी का आनंदअपने तरीके से ही लेना चाहिए, लोगों की खुशी के चक्कर में तोशेर को भी सर्कस में नाचना पड़ता है\nपाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजेकारण, शाब्बासकी आणि धोकादोन्ही पाठीमागूनच मिळतात\nकाही लोक ​आयुर्वेदिक​ असतात, म्हणजे ……..वागायला आणि बोलायला उत्तम …… पण इमर्जन्सीत कामाला येत नाहीत … तर काही लोक ​अलोपॅथीक​ असतात, म्हणजे …… कामाला येतात … पण साईड इफेक्ट कसा काढतील सांगता येत नाही बाकी सगळी मंडळी ​होमिओपॅथीक​, म्हणजे ……. काही कामाची नसतात पण सोबत असली की बरं वाटतं…\nतुम्ही फक्त आनंदात रहा, कारण दुःख देण्यासाठी, अनेक बिनपगारी लोक, पुर्णवेळ काम करत असतात\nसर्वात मोठ वास्तव हे आहे कीलोक तुमच्याविषयी चांगलं, ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परतूं वाइट ऐकल्यावर मात्रलगेच विश्वास ठेवतात\nखालील वाक्य विचित्र आहे पण सत्य आहे,,, धन्य ती मराठी शाळा जिने आज,, अनेक पालकांना इंग्रजीशाळांची फी भरायच्या लायकीचे बनवले.\nदुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो, नाहीतर परके तर चुकून धक्का लागला तरी Sorry बोलतात\nकितीही कोणापासून दूर व्हापरंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..\nसर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका.सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुःखवू नकासर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं ह्रदय जाळू नका.हीच जीवनाची रीत आहेजसे पेराल, तसेच उगवेल.\nतुमची सुरूवात मोठी नसलीतरी चालेल परंतुमोठं होण्यासाठी सुरूवातकरणे गरजेचे आहे..\nसन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधीत होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो.\n200 रु चे पावती पुस्तक छापून 50000 रु गोळा करून गावात जेवण दिले म्हणजे अन्यदान आसे नसतं गरीबांचे पैसे घेऊन गरीबाला जेवण दिल्याने अन्यदान कधीही होत नाही देवाच्या नावाखाली पैसे घेऊन गरीबांना कधीही दुखवू नका कारण देवाला पैसेची गरज कधीच नव्हती व कधी राहाणार भी नाही देवाला गरज आहे ती फक्त भक्तीची आणि पैसेची गरज आहे फक्त माणसाला.\nकोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करोतुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहानेहमी लक्षात ठेवा…करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही.सुर्योदय हा होतोच…\nमनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतःविषयीच नाराज होतो. पण आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तय���र होते. आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..\n1.आपण जन्मभर ज्या ‘मी’ बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही, हे पहिले आश्चर्य\n२. जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यात येत नाही हे दुसरें आश्चर्य\n३. आणि क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरे आश्चर्य होय\nनाती मोठी नसताततर तीसांभाळनारी माणसं मोठी असतात.\nप्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत. संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं… कारण माणूस त्या काळात एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते.\nआदर हा गुंतवणूकी सारखा आहे.जेंव्हा आपण इतरांना देतो, तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते.\nजीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका..कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतंआणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं…\n“मनात” घर करून गेलेली व्य़क्ती👫कधीच विसरता येत नाही…… “घर”छोटं असले तरी चालेलपण “मन” माञ मोठ असल पाहिजे……. “घर”छोटं असले तरी चालेलपण “मन” माञ मोठ असल पाहिजे…….मला श्रीमंत होण्याचीगरज नाही..मला पाहून तुमच्या चेहऱ्यावरयेणारी गोड SMILE हीचमाझी_श्रीमंती…\nस्वभाव पेढ्यासारखा पाहिजे….जो राजवाड्यातजेवढी चव देतो….तेवढीच चव झोपडीतपण देतो…\nकामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहेमी वरच घेऊन जात असतो…..\nजर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल..\nभिखारी को देख जब हम गाड़ी का शीशा बन्द कर देते हैं, तो हम सबको अपने दरबार में देखकर भगवान को कितनी बार ऐसा करना पड़ता होगा…”आ गया मांगने”..इसलिए बिना मांगे ही हर पल परमात्मा का शुक्रिया अदा करते रहे कि जो तूने दिया है,हम उसके भी कहाँ काबिल थे जी\nपरिवारा पेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडीलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आई पेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावा पेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्रां शिवाय आयुष्य ��ाही, म्हणून परिवार शिवाय “जिवन” नाही.\n‘वेद’ वाचणे कदाचित सोपे असेलही…पण ज्यादिवशी कोणाची ‘वेदना’ वाचता येईल, तोच खरा ‘ईश्वरप्राप्तीचा’ दिवस असेल..\nस्वतःचा साधेपणा टिकवाएक दिवस तोच साधेपणातुमचा “BRAND” बनेल…..एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे झिजाफक्त एवढी काळजी घ्या, की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये…\nगुंता झाला की हळुहळु संयमाने सोडवावा, मग तो दोर्‍याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही.\n” नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका ….. आयुष्यात नशिबाचा भाग हा ०% आणि परिश्रमाचा भाग १०० % असतो. ” नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहात आहे.\nधडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे.. जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात.. नाती जपत चला,कारण.. आज माणूस एवढा एकटा पडलाय की.. कुणी फोटो काढणारा पण नाही.. सेल्फी काढावी लागते.. ज्याला लोक फॅशन समजतात…\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंत, जात, एक जाणतो मराठी एवढ्या जगात मानतो मराठी मराठी भाषा दिनाच्या आपणांस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा\nशब्द रचना फार सुंदर चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये … तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये….\nआयुष्यात जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचाच मान राखा. कारण हया जगात मान देवून कान भरणारे खूप आहेत\n कधी स्वत:लाच फोन लावुन बघालागणार नाही तो व्यस्त दाखवेलजगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पणस्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..\nसत्य पण गंभीर गोष्ट : एका कोंबड्याला मी विचारले माणसे तुम्हाला जास्त जगून देत नाही कापून टाकतातकोंबड्यांचे उत्तर होते —-लोकांना जागे करणाऱ्यांचे हेच हाल होतात\nमाणूस एक अजब रसायन आहे, आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत; आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत\nप्रेमळ माणसं हीइंजेक्शन सारखी असतात.ते तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण उद्देश तुमचीकाळजी घेणं हाच असतो.\nचुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही…प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही…….पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे”\nकाही लोक तुम्हाला कधींच पाठिंबा देणार नाही, कारण त्यांना भिती असते , हा माझ्या पेंक्षा मोठा होऊ शकतो. .\nवाईट वेळ निघून जातेपरंतु…..जाताना चांगल्या चांगल्यालोकांच खरं रूप दाखवून जाते…\nभरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा, थोडंस समजून घेतलेलं काय वाईट\nआयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठ यश आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे\nबिना रडता तर “कांदापण”कापता येत नाही”मग हे तर “आयुष्य”आहे “सुखातच”कसे जाईल\nआपका ज्ञान तभी उपयोगी हैजब वो आपके व्यवहार में भी प्रदर्शित हो.\nजर मधा सारखेगोड परिणाम हवे असतील…..तरमधमाशी प्रमाणेएकत्र राहणे गरजेचे आहे\n“कौतुक” हा फार छोटा शब्द आहे. पण ते करायला “मन” मात्र खुप मोठे लागत…\nएखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिळवत असेल तर त्या मोठेपणाची किंमत शून्य आहे.\nजेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्‍वास ठेवते प्रयत्न करा तो विश्‍वास तुटणार नाही.\nएका चुकीमुळे संपते ते प्रेम😘आणि..हजारो चुका माफ करत ते खर …..मित्रप्रेम…..\nमित्रांना दगा देऊ नका आणि दगाबाजांना मित्र करू नका..राजकारण जरी कायम बिनभरवशाचेअसले तरी स्वत:वर मात्र कायम भरवसा ठेवा “हातात हात देत चला म्हणजे हातजोडण्याची वेळ येणार नाही\nवाचनात आलेला आजचा सुंदर विचारहिसकावून घेणाऱ्यांचे कधीपोट भरत नाही….; आणिवाटून खाणारे कधीउपाशी मरत नाहीत….\nमाणसाचे कर्म इतके चांगले पहिजेत की… मेल्यावर स्वर्गात नेताना यम सुद्धा बोलला पाहिजे साहेब तुम्ही बसा रेड्यावर “मी येतो चालत” .\nकुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी भांडण करू नका…. जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर ती स्वतःच\nतुमच्यासाठी जागा बनवेल मित्रांचेआयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते दिसणे महत्त्वाचे नाही……असणे महत्त्वाचे…\nपत्त्या मधील “जोकर” आणि जवळ च्या माणसांनी दिलेली “ठोकर” कधीही डाव बदलू शकतात…\nस्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरातकेली तरी त्याला खरेदी करणारजगात कुणीच भेटत नाही.\nभूतकाळ कसाही असुद्या हो,,,,,, भविष्य काळ आपलाच आहे,,,, लढायचं आणि घडायचं एवढच लक्षात ठेवायचं.\nकाही कामं खिशात हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्याचिल्लर मुळे अडून राहतात.म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.\nदरवाजाला लिंबू मिरची🍋लावण्यापेषा घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभुराजेयांचे फोटो लावा मग भुत प्रेतच काय तर दुश्मन सुद्धा घराच्या आसपास नाही फिरकनार..\nओळखायला शिका त्या व्यक्ती ला जी खरच मनापासून तुमची आहे. कारण खोटे पनाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात.\nस्वतःवर विश्वास असला की,जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.\nशिवरायांची एक शिकवण आहे. राज्य छोटं का असेना पण स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्व निर्माणकरा. तर जग तुमचा आदर करेल.\nजबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं…कोण लहानपणापासून पार पाडतो…तर कुणी पन्नाशी ओलांडूनही टाळतो…जो पाण्याने अंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो….पण जो घामाने अंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो…\nलोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही.\nसर्वात मोठ वास्तव हे आहे की, लोक तुमच्याविषयी चांगलं, ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परतूं वाइट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात….\nनिसर्ग सुद्धा कमालच करतोडोळे Black & White दिले आणी स्वप्न मात्र रंगीत दाखवतो.\nझुकलेल्या मानेने आपण मोबाइल मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो. तर मग खरोखरच्या नात्यात मान झुकवायला काय हरकत आहे \nकधी कधी मजबूत हातानी पकडलेली बोटे सुद्धा सुटतात कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात.\n“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते, आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/institutions-should-cooperate-at-the-district-level-for-registration-and-creation-of-workers-and-ration-card-holders-dr-neelam-gorhe/", "date_download": "2021-05-10T04:51:07Z", "digest": "sha1:LVBCZOCB36YU75FEHLQBJMHSXRCBDGIG", "length": 17032, "nlines": 127, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कामगार आणि रेशनकार्ड धारकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करावे - ना.डॉ. नीलम गोऱ्हे - Hello Maharashtra", "raw_content": "\nकामगार आणि रेशनकार्ड धारकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करावे – ना.डॉ. नीलम गोऱ्हे\nकामगार आणि रेशनकार्ड ध���रकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करावे – ना.डॉ. नीलम गोऱ्हे\nमुंबई/पुणे दि.१४ : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिल च्या रात्रीपासून विविध अनिर्बंध कठोर करण्यासोबतच समाजातील अनेक घटकांना दिलासा देणाऱ्या निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये कोणालाही मागे सोडायचे नाही या भूमिकेतून रिक्षा चालक, बांधकाम कामगार, घरेलू महिला तसेच रेशन कार्ड असणाऱ्या व नसणाऱ्या नागरिकांसाठी, तसेच केशरी रेशन कार्ड धारकांना अन्न धान्याची योजना करण्यात आली आहे.\nजिल्हा नियोजन समितीला सर्व जिल्ह्यांना अंदाजे ३६०० हजार कोटी निधी हा आवश्यकतानुसार वापरासाठी देण्यात आला आहे. हे जवळपास ५४०० हजार कोटीचे पॅकेज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांना उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. यासंदर्भात आज महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती यांनी कामगार आणि गरिबांसाठी काम करणाऱ्या सामजिक संस्थासोबत बैठक घेतली. यात सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे सर्व संस्थांचे प्रतिनिधी आणि ना.डॉ.गोऱ्हे यांनी स्वागत करून सरकारचे आभार मानले .\nआज घेण्यात आलेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कामगार आयुक्त पंकज कुमार, आयुक्त महेंद्र कल्याणकर, उपायुक्त शैलेंद्र पोळ, सामजिक संस्थेचे प्रतिनिधी सीमा कुलकर्णी, फरीदा लांबे, रमेश भिसे, शीतल कदरेकर, पूर्णिमा चिकारमाने, विनायक लष्करे यांच्यासह इतर प्रतिनिधी सदरील बैठकीस उपस्थित होते.\nयाबैठकीत रेशन कार्ड असणाऱ्या व नसणाऱ्या नागरिकांसाठी, तसेच केशरी रेशन कार्ड धारकांना अन्न धान्याची योजना चालू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नोंदणी आणि अस्तित्वासाठी म्हणजेच डेटा बेस तयार करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आणि ग्रामीण विभागात प्रत्येक जिल्हास्तरावर समन्वय समिती तयार करावी व मदत ,पुनर्वसन विभागाने विभागिय आयुक्त तथा जिल्हा स्तरावर सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिले.\n◆ लॉकडॉऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगार आणि नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध व वितरण करुन देण्याबाबत प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी यांची समिती तयार करण्यात यावी. तसेच राज्यातील असंघटीत बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेली मदत मिळण्यासाठी सामाजिक संस्थांनी समन्वयाची भूमिका ठेवून काम करावे. या नागरिकांना मदत करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणती संस्था काय काम करते आहे त्याचे मॅपिंग सामाजिक संस्थांनी करावे लवकरात लवकर करावे असे आवाहन ना.डॉ गोऱ्हे यांनी यावेळी केले.\nहे पण वाचा -\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nसंजय राऊतांनी स्वतःच्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवलं ;…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\n◆ त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त नागरिकांची यादी तयार करण्यात यावी जेणे करुन त्यांना ते ज्या जिल्ह्यात असतील तेथे अन्नधान्य तरतुदीत त्यांना सामावून घेण्यात येईल. कामगार विभाग, मदत व पुर्नवसन विभाग, नगर विकास विभाग, ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सर्वसामान्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत सदरील बैठकीत निर्णय घेण्यात आला.\n◆ पुणे तसेच बीड जिल्हा परिषद यांनी सीएसआरच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही अशा कुटुंबाची यादी तयार करून त्यांना मोफत धान्य देण्यात आले अशी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याबाबत जिल्हा परिषदा,पालक मंत्री, ग्रामविकास व नगरविकास विभाग यांच्या कडे ना.डॉ.गोऱ्हे या पाठपुरावा करणार आहेत.त्यासाठी त्या जिल्हा शहरातून आवश्यकतेचा तपशिल कार्यकर्त्यांच्या यांनी कळवावे असेही नीलमताई गोर्हे यांनी सांगीतले\n◆ अन्नधान्य उपलब्धते बरोबरच राज्यतील कार्यरत शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी मैदानाचा वापर करता येईल. नोंदणीकृत घरेलू कामगार, फेरेवाले, रिक्षा चालक, बांधकाम क्षेत्रातील असंघटीत कामगार यांनी नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आधार नंबरशी लिंक करणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक घरकामगारांची नोंदणी होऊ शकते, असेही यावेळी सांगितले.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nदेशात करोना लस चोरीची पहिली केस आली समोर; सरकारी दवाखान्यातून 320 लसी चोरीला\n10 वी 12वी पाठोपाठ आता वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या ; राज्य सरकारचा मोठा निर्णय\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच…\nसंजय राऊतांनी स्वतःच्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवलं ; संजय काकडेंनी उडवली खिल्ली\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी स्टंट : प्रवीण दरेकरांची…\nदेशात विरोधी पक्षांनी एकत्र येत नवी आघाडी करावी – संजय राऊत\nनेहरू- गांधींनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेमुळेच देश आजही तग धरून आहे- शिवसेना\nउद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट, ते स्वतःच आघाडीतून बाहेर पडतील; भाजप नेत्याचा दावा\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nसंजय राऊतांनी स्वतःच्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवलं ;…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nदेशात विरोधी पक्षांनी एकत्र येत नवी आघाडी करावी – संजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/sabk-season2-ep-9-sexuality-and-disability/", "date_download": "2021-05-10T05:43:37Z", "digest": "sha1:PN6RCVROXQVVZW6TQL73BFTCHQMM2NGH", "length": 11994, "nlines": 162, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – उत्तरार्ध – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nसेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – उत्तरार्ध\nसेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – उत्तरार्ध\nमागील भागात आपण ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ या विषयाला घेऊन तथापि ट्रस्ट सोबत मागील दोन वर्षापासून काम करणा-या सुषमा खराडे यांच्यासोबत गप्पा मारल्या. याच विषयाचा हा दुसरा भाग आज घेऊन आलेलो आहोत.\nआजच्या भागात आपण बौद्धिक अपंगत्व असणा-या मुलांच्या पालकांना काय काय चिंता सतावत असतात, त्यासाठी काय काय प्रयोग केले गेले आहेत हे ऐकणार आहोत. आपल्या या मित्र मैत्रीणींने लग्न करावं की नाही त्यामध्ये काय जबाबदा-या असू शकतात त्यामध्ये काय जबाबदा-या असू शकतात तसेच मुलींच्या बाबतीत विचार करताना पाळी, स्वच्छता, लैंगिक शोषण व त्यासोबत येणारी पालकांची काळजी अन त्यातुन मुलींच्या गर्भाशय काढण्याबाबत काय भूमिका असावी अशा निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे.\nआपल्या बेवसाईटच्या तरुण वाचकांना जर या कामात जोडून घ्यायचं असेल तर आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेत आहोत. तो काय आहे याची देखील चर्चा या पॉडकास्ट मध्ये केलेली आहे.\nचला तर ऐकूया निहार अन गौरी सोबत ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावरील हा दुसरा भाग.\nआजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.\nआजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.\nआपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…\nतेव्हा भेटू या पुढच्या भागात नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.\nअंग बाहेर येणे/ गर्भाशय खाली येणे\nलग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही…\nसेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात\nसेक्स आणि बरंच काही – एपिसोड १० : पाळी बिळी गुप चिळी\nसेक्स आणि बरंच काही – एपिसोड ११ : नकोनकोशी-हवीहवीशी गर्भधारणा\nसेक्स आणि बरंच काही – एपिसोड १४ : राजसा, जवळी जरा बसा…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड ���ॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T05:52:22Z", "digest": "sha1:T7ELAL2QKRZ4Q2WKNUQLWT7FVIMW66BJ", "length": 11925, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "बिहार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात भूकंपाचे धक्के | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nबिहार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात भूकंपाचे धक्के\nबिहार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात भूकंपाचे धक्के\nनवी दिल्ली : रायगड माझा वृत्त\nबिहार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी रिश्टर स्केलवर मोजण्यात आली.\nमिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार परिसरात भूकंपाचे धक्के बसले. तर, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँडसह ईशान्य भारतातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. या भूंकपामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धावपळ सुरु झाली. तर, अनेकजण घरातून बाहेर येऊन रस्त्यावर थांबले. मात्र, या भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते.\nदरम्यान, आज पहाटे जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 4.6 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. तर, हरियाणाच्या झज्जरमध्ये सकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. 3.1 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, लाइफस्टाईल\nनागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय; सहा महिन्यात १८ मनोरुग्णांचा मृत्यू\nरिक्षातून दारूची वाहतूक : १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केल�� जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्तान��� भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/breakup/", "date_download": "2021-05-10T05:28:28Z", "digest": "sha1:ZEIDTEIXM6XT7KJMSANUV6JNV5ICYI2Z", "length": 15633, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Breakup Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nएक्स बॉयफ्रेंडने ब्लॉक केल्याने भडकली महिला; बदला घेण्यासाठी क��ला नको तो प्रताप\nएक्स-बॉयफ्रेंडचा (Ex boyfriend) बदला घेण्याच्या नादात महिला स्वतःच अडचणीत सापडली.\n‘त्यानं केवळ माझा वापर केला’; अनुषा दांडेकर एक्स बॉयफ्रेंडवर संतापली\nवडिलांच्या ‘या’ अटीमुळं मोडणार होतं बिग बी आणि जया बच्चन यांचं लग्न\nकोल्हापुरात आणखी दोन तरुणी ठरल्या कौमार्य चाचणीच्या कुप्रथेच्या बळी\nबॉयफ्रेंडने नकार दिल्यावर 136 किलो वजन असलेल्या महिलेनं केलं असं की...\nVIDEO: तीन मुलींबरोबर चीट करत होता बॉयफ्रेंड, शिकवला आयुष्यभर लक्षात राहणारा धडा\nआपल्याच प्रेमात आकंठ बुडाली; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून स्वतःशीच केलं लग्न\nकस्टमरच्या Ex बॉयफ्रेंडच्या चेहऱ्यावर फेकला चहा, डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL\nब्रेकअप झालंय नो टेन्शन; अनन्या पांडेनं सांगितलं कसं कराल कसं कराल मुव्ह ऑन\nकोरोना लॉकडाऊन ठरला कपलमधील व्हिलन; 2020 वर्षात झाले सर्वाधिक Break up\nकमी वयाच्या तरुणाच्या प्रेमात पडली महिला; असं सत्य समोर आलं की बसला मोठा धक्का\nप्रेमात ब्रेकअप झालेल्या या तरुणानं उचललं असं भन्नाट पाऊल, की कथा झाली व्हायरल\nप्रियकराने डेटिंगसाठी खर्च केले 50000 रुपये; आता वाद गेलाय थेट उच्च न्यायालयात\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA/", "date_download": "2021-05-10T05:18:09Z", "digest": "sha1:OA2VAY6JU3T2RICSUMPP5GXMNV6ADDOM", "length": 3889, "nlines": 52, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अभाविप Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n#जेएनएसयू अध्यक्षावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न\nजवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) आज राडा झाला. हा राडा जेएनयूएसयू आणि अभाविप विद्यार्थ्यांमध्ये झाला. विद्यार्थी…\nप्रतिकात्मक पुतळा दहन करताना अभाविप कार्यकर्त्याच्या पॅन्टीला आग\nकोल्हापूर : राहुल गांधीच्या त्या वक्तव्याचं देशभरातून निषेध केला जात आहे. कोल्हापुरात राहुल गांधींचा प्रतिकात्मक…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/entertainment/", "date_download": "2021-05-10T05:17:00Z", "digest": "sha1:VKCIYDMDFO6N6JI66PMW4GSD23G7GF24", "length": 26192, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले | मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nCoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्��मंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार\nमला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले\nप्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा याचे कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झाले. पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हरलो आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने शनिवारीच फेसबुकवर केली होती. दुसऱ्याच दिवशी तो आयुष्याशी झुंजही हरला. दिग्दर्शक आणि थिएटर गुरु अरविंद गौड यांनी समाज माध्यमांवरून राहुलच्या निधनाचं वृत्त दिलं.\nकंगणाचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह | म्हणाली 'हर हर महादेव', मी त्याचा नाश करणार\nदेशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या प्रत्येक विषयावर स्वत:चं मतं मांडण्यात आघाडीवर असणाऱ्या कंगणा राणावतला अखेर कोरोनाची लागण झालेली आहे.कंगणाने गेल्या वर्षभरात अनेक मुद्दयांवक महाराष्ट्र सरकार,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.कंगणा भाजपशी निगडीत असल्याचा आरोप तिच्यावर सातत्याने होत असतो.\nप. बंगाल निकालानंतर कंगना पिसाळली | गुजरात दंगलीचं अप्रत्यक्ष उदाहरण देत मोदींना रुद्रावतार घेण्यासाठी ट्विट\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ट्विटरला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि समर्थकांकडून पश्चिम बंगालमधील व्हिडीओ शेअर करत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीदेखील केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून भाजपासहित इतर पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचारात ११ जणांचा मृत्य झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे.\nहृतिक आणि कंगनाची धमकी ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं\nमनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आल���. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.\nशेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलीवूड कलाकारांना किंमत चुकवावी लागतेय - शिवसेना\nआयकर विभागाने बुधवारी मुंबई आणि पुण्यातील 4 बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर आणि ऑफिसवर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना हे चार सेलिब्रिटी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सलग दुस-या दिवशीदेखील ही कारवाई सुरु होती. पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.\nफँड्री फेम जब्या | सोमनाथ अवघडे'चं नवीन रोमँटिक गाणं 'रंग प्रीतीचा बावरा'\nRang Pirticha Bawara Song, फँड्री फेम जब्या उर्फ सोमनाथ अवघडे’चं नवीन रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ‘फ्री हिट दणका’ या सुनिल मगरे दिग्दर्शित चित्रपटातील आहे. हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ या गाण्यात अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे यांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे. यात हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे. तसेच संजय नवगिरे यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.\nVIDEO | महिला डॉक्टरांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल | काय कारण\nसमाज माध्यमांवर अनेक फोटो, व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. समाज माध्यमांवरील युजर्स यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया देत असतात. समाज माध्यमांवर अनेक मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक डॉक्टरांचा डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता सहा महिला डॉक्टर वेगवेगळ्या कलरचे स्क्रब घालून एक एका इंग्रजी गाण्यावर धमाल डान्स करत आहेत. डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.\nस्वानंदी बेर्डे म्हणतेय | ‘धनंजय माने इथेच राहतात का\nमराठी प्रेक्षकाच्या चेह-यावर आजही ‘धनंजय माने इथेच राहतात का’ हे वाक्य पडलं की हसू उमटतं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या तोंडी असलेलं हे वाक्य आता लेक स्वानंदीही उच्चारताना दिसणार आहे. स्वानंदी ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून अभ��नयात पदार्पण करते आहे. हे एक विनोदी नाटक आहे. राजेश देशपांडे या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत.\nMarathi Jokes | नवरोबा म्हणाले | तरीही मी तुझ्याशी लग्न केलं | भडकली ना\nMarathi Jokes | नवरोबा म्हणाले | तरीही मी तुझ्याशी लग्न केलं | भडकली ना बायको | नवरा बायकोच्या नात्यातला गोडवा सांगणारे जोक्स\nसंपूर्ण देश घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांसोबत आणि प्रवीण तरडेंनी सर्वांना जबरदस्ती भाजपसोबत जोडलं\nजेएनयुमधील विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना हल्ला केला होता. त्यामुळे, देशभरात विद्यार्थी संघटनांनी एकत्र त्याचा निषेध नोंदवत आंदोलन केलं. या आंदोलनात अनेक सिनेकलाकार सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वांनीच या घटनेचा निषेध नोंदवला. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही जेएनयुतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. देशभरात जेएनयुचा मुद्दा गाजत असताना, प्रविण तरडेंनी एका फेसबुक पोस्टवर कमेंट करताना, संपूर्ण देश भाजपासोबत आहे, असे म्हटले. त्यामुळे, नेटीझन्सने तरडेंना ट्रोल केलंय.\nVIDEO: स्टेशनवर गाणं गाणाऱ्या त्या महिलेला मिळाली एका रात्रीत प्रसिद्धी; आयुष्यच बदललं\nसोशल मीडिया मुले कित्येक जण एका रात्रीत स्टार होतात. यातच आता भर पडली आहे ती म्हणजे राणू मंडलची. काही दिवसांपूर्वी बंगालमधील एका स्टेशनवर लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गाणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कित्येक लोकांचा प्रतिसाद या व्हिडीओ ला मिळाला.\nआर्टिकल ३७० वर आधारित चित्रपट आणण्यासाठी निर्मात्यांची धावपळ\nबॉलीवूडमध्ये सध्या देशातील खऱ्या व मोठ्या घडामोडींवर आधारित चित्रपटांची निर्मिती होताना दिसतेय. उरी द सर्जिकल स्ट्राइक सारख्या चित्रपटावरून लोकांचाही याला प्रतिसाद आहे असं कळतंय. आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला विषय आहे आर्टिकल ३७०. त्यामुळे याच्यावर या विषयवार चित्रपट येण्याची चर्चा आता सगळीकडेच रंगतेय.\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअपूर्वा नेमलेकर – रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nपद्मावती सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होण्याची शक्यता, नावात ही बदल \nसुरवातीपासूनच राजकीय वादात अडकलेल्या पद्मावती सिनेमाचे शुक्लकाष्ट अजूनही कमी होताना दिसत नाही. अगदी सेन्सॉर बोर्डाने ही पासिंग सर्टिफि��ेट नाकारल्याचे समजतंय. त्यामुळे हा सिनेमा रिलीज होणार की नाही हे अजून जुलदस्त्यातच आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nमोदींच्या प्रचार सभानंतरही केरळ'मध्ये भाजपाला भोपळा | पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा २ जागी विजय\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/naren/", "date_download": "2021-05-10T05:20:17Z", "digest": "sha1:3E4RWGHTZQYAV7GNIOT2DSAOYN5BFC5L", "length": 12343, "nlines": 117, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "राज ठाकरेंच्या सभांनी राज्यातील भाजप विचलित झाली हे नक्की | राज ठाकरेंच्या सभांनी राज्यातील भाजप विचलित झाली हे नक्की | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nCoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार\nराज ठाकरेंच्या सभांनी राज्यातील भाजप विचलित झाली हे नक्की\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत केवळ २ सभा घेतल्या असून त्यातील पहिली सालाबादाप्रमाणे आयोजित होणारी गुडीपावडव्याची सभा आणि दुसरी नांदेडमध्ये झालेली विराट सभा. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणात केंद्रस्थानी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच नेते विशेषकरून लक्ष होत आहेत. ज्यांच्यानावावर भाजप राज्यात ��त मागत आहेत तेच पुराव्यानिशी उघडे पडत असल्याने राज्य भाजप पूर्ण विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nमोदींच्या प्रचार सभानंतरही केरळ'मध्ये भाजपाला भोपळा | पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा २ जागी विजय\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममत��� 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/raj-thackeray/", "date_download": "2021-05-10T04:42:05Z", "digest": "sha1:HJCYKKNEEEO4V3KPBB34WOKOPHQFJZXJ", "length": 37570, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "तो आलाय… सत्तेची भिक मागायला नाही तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला! | तो आलाय... सत्तेची भिक मागायला नाही तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला! | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nतो आलाय... सत्तेची भिक मागायला नाही तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला\nआजवर माझ्या हाती सत्ता द्या असे म्हणणारे राज ठाकरे आता काहीसे वेगळ्या भूमिकेत दिसले. त्यांनी “आता मला सत्ता नाही तर प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या” अशी मागणी महाराष्ट्राला केली आहे. सत्तेत असलेला आमदार हा कधीच सरकारला सर्वसामान्य लोकांच्या वतीने जाब विचारू शकत नाही, ते फक्त १ प्रबळ आणि कणखर विरोधी पक्षच करू श��तो आणि म्हणून तुमचे प्रश्न मांडण्यासाठी, तुमच्या वतीने सरकारला जाब विचारण्यासाठी, तुमच्यासाठी वेळप्रसंगी सरकारच्या अंगावर धावून जाण्यासाठी तुम्ही मला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या.\nकोहिनूर मिल प्रकरण: ईडीकडून मनसे नेते नितीन सरदेसाईंची चौकशी\nकोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी करण्यात आली आहे. आता मनसे नेते नितीन सरदेसाई यांना देखील ईडीकडून बोलावण्यात आलं आहे. सरदेसाई यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ९ तास राज ठाकरे यांची बंद दाराआड ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.\n२२ ऑगस्टला ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीकडून आलेल्या नोटीशीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्ट रोजी मनसेचे कार्यकर्ते ईडी कार्यालकडे जाणार आहेत. राज ठाकरेंच्या समर्थनार्थ त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रासह देशातील सर्वच कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा होतील. मात्र, सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, याची काळजीही आम्ही घेणार आहोत. त्यासाठी, शांततेच्या मार्गानं आम्ही ईडी कार्यालायबाहेर जाऊ, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.\nसांगली: पूरग्रस्त दुर्गम भागात मनसेकडून औषधांचा पुरवठा\nनिसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. इतके की, अनेक वर्षांनी महापूर आला. भयावह पूरसदृश परिस्थिती महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली, पण इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहरांना जोडणारे अनेक महामार्ग तसेच गावाकडे जाणारे छोटेछोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, त्यामुळे दररोज या रस्त्यावर धावणारी लोकवाहिनीही ठप्प झाली.\nसंकटकाळात निवडणुकांची चर्च�� कशाला म्हणणाऱ्यांकडून महापौर-उपमहापौरांच्या निवडणुकीला मुदतवाढ\nसध्या राज्यावर पुराचे संकट असताना निवडणुकांची चर्चा कशाला असा सवाल करत पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या अप्रत्यक्ष रोख हा राज ठाकरे यांचावर होता.\nमुख्यमंत्र्यांचे व दिल्लीश्वरांचे लाडके 'लाड' यांनी राज ठाकरेंची भेट घेतली; मूळ कारण गुलदस्त्यात\nसध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून भारतीय जनता पक्ष महाजानदेश यात्रेत तर शिवसेना जन आशीर्वाद यात्रेला लागले आहेत. सांगली-कोल्हापूरमधील वातावरण सध्या हळूहळू पूर्वपदावर येऊ लागण्याने राजकीय चक्र फिरण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ या वाक्याने भाजपचा घाम काढणारे राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं काय करणार ते अजून सत्ताधाऱ्यांना माहित नाही.\nकोल्हापूर-सांगलीकरांना सावरायला ६ महिने जातील; त्यांच्यासाठी अधिक वेळ घ्या; निवडणूक पुढे ढकला\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.\nभाजप नेत्यांना किती जागा निवडून येणार त्याचा अंदाज अचूक येतो; पण पुराचा नाही \nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.\nशिवसेनेचे ४ वरिष्ठ नेते पडले नाही, त्यांना पाडण्यात आलं : राज ठाकरे\nमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्र���ांत खैरे पडले असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला असंही राज यांनी सांगितले.\nJ&K ३७०: सकाळपासून जमिनी खरेदीचे मेसेज; म्हणून राजू पाटलांकडून अदानी-अंबानींच अभिनंदन\nकलम ३५- ए आणि ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.\nVIDEO: आशिष शेलारजी भाजप निवडणूक लढवतं; मग हे नेते काय बोलत आहेत ईव्हीएम'वर\nईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.\nVIDEO पुरावे: ईव्हीएमवर जी शंका राज ठाकरे आणि विरोधकांनी घेतली, ती भाजपला देखील\nईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातू��� निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.\nईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे: फडणवीस\nईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.\nत्या ईडी'ला मी घाबरतही नाही: राज ठाकरे\nनिवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\n २१ ऑगस्टला विरोधकांचा मोर्चा\nनिवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM न��ो बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\nते दरवर्षी स्वा. सावकारांना अभिवादन करतात, पण काही माध्यमं अभिवादन लोकसभेशी जोडत आहेत\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३६ वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. वास्तविक मनसे अध्यक्ष दरवर्षी अशा थोर व्यक्तींना न चुकता अभिवादन करत असतात. मात्र आज काही प्रसार माध्यमांनी त्याचा थेट संबंध कोणताही विषय नसताना लोकसभेशी जोडत म्हटलं आहे, ‘राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे.\nभारत बंद : आंदोलनानंतर राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद\nभारत बंद : आंदोलनानंतर राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद\nमहागाई आणि भारत बंद; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संध्याकाळी पत्रकार परिषद\nकाँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत.\nपरप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबई लोकल सेवेचा ताण वाढत आहे - मुंबई उच्च न्यायालय\nपरप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबई लोकल सेवेचा ताण वाढत आहे, मुंबई उच्च न्यायालयाने चिंता बोलून दाखवली. राज ठाकरेंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला स्वतंत्र रेल्वे बोर्ड असावा ही मागणी रास्त नाही का\nRBI अहवाल - नोटबंदीबाबत राज ठाकरे खरे ठरत आहेत\nRBI अहवाल – नोटबंदीबाबत राज ठाकरे खरे ठरत आहेत\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2930", "date_download": "2021-05-10T05:09:14Z", "digest": "sha1:LZHHQJVOQYIZK64LE3UVZDTKOQFM4X7M", "length": 11990, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 20 मे 2019\nटॉटेनहॅम हॉट्‌सपर हा उत्तर लंडनमधील फुटबॉल संघ. चाहते या संघाला प्रेमाने ‘स्पर्स’ असे संबोधतात. गतमोसमातील इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेल्या या संघाने यंदा जबरदस्त भरारी घेतली. युरोपियन चॅंपियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना त्यांनी अफलातून निकाल नोंदविला. स्पेनची राजधानी माद्रिदमधील ‘वांडा मेट्रोपोलिटाना’वर येत्या एक जून रोजी चॅंपियन्स लीग विजेतेपदासाठी दोन इंग्लिश संघात धुमश्‍चक्री अपेक्षित आहे. पाच वेळच्या विजेत्या लिव्हरपूल संघाने स्पेनच्या बार्सिलोना संघाचा पाडाव करून नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. अर्जेंटिनाचे मॉरिसियो पोचेटिनो यांच्या मार्गदर्शनाखालील टॉटेनहॅमने उपांत्य लढतीत आश्‍चर्यकारक बाजी मारली. त्यांची गाठ नेदरलॅंड्‌सच्या एॲक्‍स संघाशी होती. टॉटेनहॅमला घरच्या मैदानावर ०-१ फरकाने हार पत्करावी लागली. नंतर ॲमस्टरडॅममधील ‘अवे’ सामन्यात लंडनमधील संघ ३५ मिनिटांच्या खेळात ०-२ असा पिछाडीवर होता. मात्र, सामन्याचा उत्तरार्ध अविस्मरणीय ठरला. टॉटेनहॅमने अनपेक्षित विजय खेचून आणला. यात ब्राझीलियन मध्यरक्षक लुकास मौरा याचा वाटा अलौकिक ठरला. या २७ वर्षीय खेळाडूने हॅटट्रिक नोंदवत ‘स्पर्स’ला अंतिम फेरीत नेले. मौरा याने तिसरा गोल सामन्यातील भरपाई वेळेतील सहाव्या मिनिटास केला. मौरा याने ‘इंज्युरी टाइम’मध्ये केलेल्या गोलमुळे टॉटेनहॅमच्या खाती ‘अवे’ गोल वाढला आणि त्यांची आगेकूच कायम राहिली. ॲमस्टरडॅममधील सामना २-२ असा गोलबरोबरीत राहिला असता, तर एॲक्‍स संघाने लिव्हरपूल संघाविरुद्ध गाठ नक्की केली असती, पण टॉटेनहॅमच्या अचाट खेळामुळे चार वेळच्या विजेत्या संघाच्या पदरी निराशाच आली.\nटॉटेनहॅम हॉट्‌सपरची यंदाच्या चॅंपियन्स लीगमधील मोहीम जिगरबाज आहे. पराभवातून झेपावत त्यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. त्यासाठी संघाची जिद्द आणि खेळाडूंत आत्मविश्‍वास जागविणारे प्रशिक्षक पोचेटिनो यांचे खास कौतुक करायलाच हवे. मार्गदर्शक पोचेटिनो २०१४ पासून टॉटेनहॅमचे प्रशिक्षक आहेत.\nचॅंपियन्स लीगमधील मोहिमेत टॉटेनहॅमला पहिले दोन्ही सामने गमवावे लागले. इंटर मिलान व बार्सिलोना क्‍लबकडून हार पत्करल्याने ‘स्पर्स’ गटसाखळीतच गारद होण्याचे संकेत होते, मात्र त्यांनी इंटर मिलानला मागे टाकत गटात उपविजेतेपद मिळवून पुढील फेरी गाठली. बोरुसिया डॉर्टमंडविरुद्ध सहजपणे जिंकल्यानंतर इंग्लंडच्या मॅंचेस्टर सिटीला ‘अवे’ गोलच्या बळावर नमवत उपांत्य फेरी निश्‍चित केली. दक्षिण कोरियाचा सॉन ह्यूंग-मिन, फर्नांडो लॉरेन्ट यांची कामगिरीही उठावदार ठरली. मॅंचेस्टर सिटीविरुद्ध लॉरेन्टचा गोल निर्णायक ठरला होता. एॲक्‍स संघाविरुद्ध संघाचा प्रमुख स्ट्रायकर हॅरी केन पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही, पण त्याची ड्रेसिंग रूममधील केवळ उपस्थिती संघाला प्रेरित करणारी ठरली.\nदोन गोलांच्या पिछाडीवरून विजयाला गवसणी घालणे सोपे नव्हे. मात्र, ही किमया टॉटेनहॅम संघाने साधली. चॅंपियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासात दोन गोलांनी मागे पडल्यानंतर विजय मिळविणारा टॉटेनहॅम हा अवघा दुसराच संघ ठरला. यापूर्वी १९९९ मध्ये उपांत्य लढतीत मॅंचेस्टर युनायटेड संघ दोन गोलांनी मागे होता, मात्र नंतर त्यांनी युव्हेंटसला नमवून अंतिम फेरीत जागा मिळविली. युरोपियन फुटबॉलमध्ये क्‍लब पातळीवर तिसऱ्यांदा दोन इंग्लिश संघ विजेतेपदासाठी मैदानावर आव्हान देणार आहेत. १९७२ मध्ये यूईएफए कपमध्ये टॉटेनहॅम व वॉल्व्हरहॅम्प्टन यांच्यात, तर २००८ मध्ये चॅंपियन्स लीगमध्ये मॅंचेस्टर युनायटेड व चेल्सी यांच्यात अंतिम लढत झाली होती.\nक्रीडा फुटबॉल सामना लढत fight\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/two-killed-in-poklen-blast-at-devkara-56917/", "date_download": "2021-05-10T04:16:05Z", "digest": "sha1:X5B5YPW2CFFQCPJNXDDRCXT3JUO34ZN4", "length": 13069, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "पोकलेनच्या स्फोटात देवकरा येथे दोन ठार", "raw_content": "\nHomeलातूरपोकलेनच्या स्फोटात देवकरा येथे दोन ठार\nपोकलेनच्या स्फोटात देवकरा येथे दोन ठार\nकिनगाव (जाकेर कुरेशी) : अहमदपूर तालु���्यातील किनगांव जवळच असलेल्या देवकरा गावाच्या शिवारात पोकलेनचा स्फोट होऊन दोघे जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. देवकरा येथील प्रभाकर विनायक मुरकुटे या शेतक-याची विहीर खोदण्यास पोकलेन-(जे.सी.बी) आली होती.पोकलेनचा भीषण स्फोट झाला.त्याचे सर्व लोखंङी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उङाले.\nपोकलेनचे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर विनायक मुरकुटे (वय ६३) रा. देवकरा, व दहिफळे बाबूराव पांङूरंग (वय ६८) राक़ोळवाडी याच्या अंगावर पडले. या अपघातात या दोघाचा जागीच मृत्यू झाला. जेसीबीचा ऑपरेटर भगतराज नारायण सारेआम रा. चिखला रा. मध्यप्रदेश हे जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले आहे. पोकलेनला भीषण आग लागली होती. मोठा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले.घटनेची माहिती किनगांव पोलिस ठाणयास मिळताच तात्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाङीस पाचारण करण्यात आले.\nअग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रक मिळविले.सदरील घटना १८ एप्रील २०२१ रोजी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी श्रीकृष्णा प्रभाकर मुरकुटे वय ३८ धंदा.शेती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १९ एप्रील २०२१ रोजी किनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का तोपरपे यांच्याकडे देण्यात आला आहे.\nया घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी जॉन डॅनियल बेन, जि.प.सदस्य अशोक केंद्रे,माजी जि.प.सदस्य त्र्यंबक गुट्टे यांनी भेट दिली.दरम्यान ही घटना नेमकी कशामुळे घङली पोकलेनसारख्या वाहनाचे पार्ट हवेत उङून कसे गेले याबाबत सध्या अनेक तर्क लावले जात आहेत. आवाज मोठा असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्यासंख्येने घटनास्थळी जमले होते.अचानक घङलेल्या या विचिञ घडटनेमुहे गावातील नागरिकांमध्य्े काही काळासाठी भितीचे वातावरण पसरलं होत.\nदेवकरा स्फोटातील अपघातग्रस्तांना तातडीची मदत द्या\nअहमदपूर तालुक्यातील देवकरा येथे रविवारी झालेल्या पोकलेनच्या स्फोटात जागेवरच दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून या अपघातग्रस्तांना तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करावी अशी आग्रही मागणी युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या स्फोटात प्रभाकर विनायक मुरकुटे,रा.देवकराता.अहमदपूर आणी बाबूराव दहीफळे रा.कोळवाडी ता.अहमदपूर यांचा जागेवरच अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधितांच्या कूटूंबातील कर्ता व्यक्ती मरण पावल्याने या कूटूंबावर कठीण वेळ आली आहे. या घटनेतील पीडित कुटुंबीयांना तसेच जमखीच्या कुटुबीयांस तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत द्यावी, मागणी उपजल्हिाधिकारी,अहमदपूर ,आणी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.\nग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढला\nPrevious articleनांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे ११ गुन्हे उघड\nNext articleउदगीर नगर परिषदेची विद्युत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nनिलंगा तालुक्यात वीज पडून दोघे ठार, सात जनावरे दगावली\nकोरोनाविरुद्धच्या लढाईस सातासमुद्रापारचे बळ\nलातूर जिल्ह्यातील ६८ हजार नागरिकांनी हरवले कोरोनाला\nआरोग्यसेवा बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा\nलातूर शहरात विनामास्क फिरणा-यांवर कारवाईचा बडगा\nकिरकोळ भांडणावरून एकाचा डोक्यात काठी घालून खून\nश्री केशवराज इंटरनॅशनल सीबीएससी स्कुलच्या बेकायदाशीर बांधकामास स्थगिती\nलातूर शहरात नियम मोडणार्यांवर पोलिसांची कार्यवाही\nऑक्सिजनवरील दोन रुग्णांची कोरोनावर मात\nउद्या शहरातील दोन केंद्रावर लसीकरण\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यात��ल प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/martyr-somnath-tangde-was-cremated-in-a-state-funeral/", "date_download": "2021-05-10T04:54:22Z", "digest": "sha1:ABGDDK5NGSEDN7BYLRUBCYEBR34P4T4K", "length": 10470, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "शहिद जवान सोमनाथ तांगडे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार - Hello Maharashtra", "raw_content": "\nशहिद जवान सोमनाथ तांगडे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार\nशहिद जवान सोमनाथ तांगडे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार\nसातारा प्रतिनिधी | शुभम बोडके\nवाई तालुक्यातील ओझर्डे गावाचे शहिद जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय-38) यांचे पार्थिव रात्री उशिरा गावी आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बंदोबस्त ठेवला तरी लोकांनी उपस्थित राहून जवान सोमनाथ यांना अखेरचा निरोप दिला. सोमनाथ यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती त्यांना शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nसिक्कीम येथे बर्फाळ भागात सेवा बजावत असताना वादळी वाऱ्यात सापडून जवान सोमनाथ जखमी झाले होते. त्यानंतर मिलिट्री हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमनाथ तांगडे हे आपल्या दोन साथीदांरासह बर्फाच्या टेकडीवर सेवा बजावत होते. दि. ८ एप्रलिला पहाटे ३ वाजता वादळी वाऱ्याने व पावसाने झोडपून काढले. त्या वादळी वाऱ्यात जवानांचा तंबू उडून गेल्याने ते तिघे थंडित कुडकुडत बसले होते. तेथे सोमनाथ बर्फावर पडल्याने ते कोमात गेले होते. दि. ८ पासून त्यांच्यावर मिलिट्री हाॅस्पीटलमध्ये उपचार चालू होते. मात्र शुक्रवारी (दि. १६) त्यांची प्राणज्योत माळवली.\nहे पण वाचा -\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला…\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44…\nसोमनाथ तांगडे यांचे पार्थिव पुण्यापर्यंत विमानाने आणण्यात आले. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव गावी आणण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. गावात सोमनाथ तांगडे यांचे पार्थिव येणार असल्याने गावात तसेच भागात अमर रहे जवान असे फलक लावण्यात आले आहेत. अंत्यसंस्कार देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी फुलांनी ट्रक्टर सजावलेला होता. यावेळी देशभक्तीपर गाणी लावण्यात आली. तसेच शहिद सोमनाथ तांगडे अमर रहे, भारत माता कि जय अशा घोषणा देण्यात आल्या.\nसातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\n2 मे पर्यंत तरी पाय ठीक व्हावा जेणेकरून राजीनाम्यासाठी तरी चालत जाल; शाहांचा ममतांना टोला\nदेशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का अमित शहांनी केलं हे महत्त्वाचे विधान\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला विकणाऱ्या वॉर्ड बॉयला अटक\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44 बाधितांचा मृत्यू\nसातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी\nराजमाचीत मारामारीत एकजण जखमी, तिघांवर गुन्हा\nकराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांचे थेट मुख्यमत्र्यांना पत्र\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला…\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44…\nसातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/government-responds-positively-to-rice-millers-demands-dr-viswajit-kadam/", "date_download": "2021-05-10T05:59:54Z", "digest": "sha1:NURGVJPWYQBNHGP6GNX4VBH6MEJQRMLS", "length": 6690, "nlines": 96, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राईस मिलर्सच्या मागण्यांवर शासन सकारात्मक : डॉ. विश्वजित कदम", "raw_content": "\nराईस मिलर्सच्या मागण्यांवर शासन सकारात्मक : डॉ. विश्वजित कदम\nमुंबई, : भंडारा जिल्ह्यातील राईस मिलर्सच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक असून धान भरडाईसाठी प्रोत्साहन भत्ता वाढवून देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात ���ेईल. त्यामुळे जिल्ह्यातील राईस मिलर्सनी धान भरडाईचे काम तातडीने सुरू करावे, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथे केली. भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी तसेच राईस मिलर्सच्या अडचणी व मागण्यासंदर्भात मंत्रालयात डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.\nभंडारा जिल्ह्यात यंदा विक्रमी धान खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मोठ्या प्रमाणात धान भरडाईसाठी तयार आहे. मात्र, राईस मिल्सनी अद्याप भरडाई सुरू केली नाही. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच राईस मिलर्सचेही नुकसान होणार आहे. राईस मिलर्सच्या मागण्यांवर शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेत आहे. भरडाईसाठी प्रोत्साहन भत्ता 30 रुपये देण्यासंदर्भात वित्त मंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असून लवकरच त्याबद्दल निर्णय होईल. तसेच केंद्र शासनाशी संबंधित विषयांवर पाठपुरावा करण्यात येईल. त्यामुळे मिल मालकांनी तातडीने भरडाई सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे डॉ. कदम म्हणाले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nग्रामीण भागात करोना बाधितांची रुग्णवाहिकेसाठी लूट\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\nबोगस बियाणे विक्री केल्यास शासन कठोर पावले उचलणार\nमातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक\nरेशन दुकानदारांची कमिशन वाढ विचाराधीन -डॉ. विश्वजित कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2337", "date_download": "2021-05-10T05:20:38Z", "digest": "sha1:6STOHIZQIEDCL6M4KCXWD7ZM5GRDAYUH", "length": 12570, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्क्वॉशपटू सौरव घोसालची छाप\nस्क्वॉशपटू सौरव घोसालची छाप\nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nभारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोसाल याच्यासाठी २०१८ वर्ष फलदायी ठरले. व्यावसायिक स्क्वॉशमधील सर्वोत्तम मानांकन त्याने याच वर्षी नोंदविले. वयाच्या ३२व्या वर्षी कोलकत्याच्या या मातब्बर खेळाडूने जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकापर्यंत मजल मारली. यावर्षी ऑक्‍टोबर महिन्य���त त्याने हा सर्वोत्तम क्रमांक प्राप्त केला होता. २०१३ मध्ये सौरवने सर्वप्रथम जगात ‘टॉप २०’मध्ये येण्याचा पराक्रम केला होता. तेव्हा अशी किमया साधणारा तो पहिला भारतीय पुरुष स्क्वॉशपटू ठरला होता. पाच वर्षांत सौरवने खूपच प्रगती साधली. मागील दोन वर्षांत त्याचे स्थान घसरले होते, मात्र २०१८ मध्ये त्याने पुन्हा झेप घेतली. फेब्रुवारीत त्याने मुंबईत निकोलस म्यूलेर याला हरवून इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती. नोव्हेंबरमध्ये कोलकत्यात घरच्या मैदानावर त्याने आणखी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. इजिप्तच्या झाहेद सालेम याला नमवून त्याने पीएसए चॅलेंजर टूर विजेतेपदावर नाव कोरले. या दर्जाची स्पर्धा जिंकण्याची सौरवची ही दुसरी वेळ ठरली. तीन वर्षांपूर्वी, २०१५ मध्ये त्याने माजी जागतिक अव्वल खेळाडू मारवान अल शोर्बागी याला नमवून पीएसए वर्ल्ड टूर विजेतेपद मिळविले होते. भारतीय स्क्वॉशमध्ये सौरव घोसाल हे नाव ‘लिजंड’ बनले आहे. आतापर्यंत त्याने ‘पीएसए’ पातळीवर नऊ विजेतीपदे पटकाविली आहे.\nव्यावसायिक स्क्वॉशमधील सौरवची कामगिरी सफल आहे. २०१४ मध्ये इंचॉनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकून सौरवने इतिहास रचला. स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारा तो पहिला भारतीय स्क्वॉशपटू बनला. त्याच स्पर्धेत त्याने सांघिक गटात भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यावर्षी त्याने जाकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीत ब्राँझपदकाची कमाई केली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष स्क्वॉश एकेरीचे ब्राँझपदक जिंकून या खेळात पदक जिंकणारा पहिला भारतीय हा बहुमान प्राप्त केला होता. बारा वर्षांपूर्वी पीएसए टूर स्पर्धेत विजेतेपद मिळवून सौरवने व्यावसायिक कारकिर्दीतील यशस्वी अध्यायास सुरुवात केली. सौरव लहान वयातच प्रकाशझोतात आला होता. २००४ मध्ये त्याने ब्रिटिश ज्युनिअर १९ वर्षांखालील स्क्वॉश स्पर्धेत किताब जिंकला. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. २०१३ मध्ये सौरवने आंतरराष्ट्रीय वाटचालीत आणखी एक बहुमान मिळविला. जागतिक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्याने मजल मारली. या फेरीत प्रथमच भारतीय पुरुष स्क्वॉशपटू दाखल झाला होता. रॅमी ॲशौर याच्याकडून निसटती हार स्वीकारल्यामुळे जागतिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची सौरवची संधी हुकली होती.\nस्क्वॉशमध्ये यशस्वी ठरण्यासाठी शालेय शिक्षण संपवून सौरव चेन्नईत आला. तेथे त्याची नैसर्गिक गुणवत्ता मेजर (निवृत्त) मणियम व सायरस पोनचा यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीनच बहरली. ज्युनिअर पातळीवर त्याने जगातील क्रमांक एकचा खेळाडू बनण्यापर्यंत प्रगती साधली. नंतर माल्कम विल्सट्रॉप यांच्या मार्गदर्शनाखाली सौरवच्या गुणवत्तेस धुमारे फुटले. माल्कम हे जगातील माजी अव्वल स्क्वॉशपटू जेम्स विल्सट्रॉप याचे वडील. पश्‍चिम यॉर्कशायरमध्ये माल्कम यांच्या मार्गदर्शनाखाली सौरवने खूपच मेहनत घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम खेळावर झाला. या भारतीय स्क्वॉशपटूचा खेळ खूपच परिणामकारक ठरला. राष्ट्रीय स्क्वॉशमध्ये ठसा उमटवत सौरवने आंतरराष्ट्रीय मैदानेही गाजविली. २०१३ मध्ये त्याने ‘टॉप १५’ खेळाडूंत स्थान मिळविले. २०१५ पर्यंत सलग तीन वर्षे त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या १५ खेळाडूंतील जागा टिकवून ठेवली. आतापर्यंत तो आंतरराष्ट्रीय पातळीवर चारशेहून जास्त सामने खेळला असून सव्वादोनशेहून जास्त लढती जिंकल्या आहेत. ही आकडेवारीच सौरवची स्क्वॉशमधील महानता सिद्ध करते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-transport-corporation-dismissal-employs-issue-in-usmanabad-5436101-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:31:57Z", "digest": "sha1:3EKWFKAUIBVH4ATPC5LVZT2Y5URI4Q5D", "length": 11254, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "transport Corporation dismissal Employs issue in usmanabad | परिवहन महामंडळातील बडतर्फ ६९ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेची संधी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपरिवहन महामंडळातील बडतर्फ ६९ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेची संधी\nउस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील बडतर्फ करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ६९ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत येण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणतीही परवानगी घेता सातत्याने गैरहजर राहणे, तिकिटाच्या रकमेमध्ये अपहार करणे आदी कारणांमुळे या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कुऱ्हाड कोसळली होती.\nपरिवहन महामंडळातील विस्थापितांचे जीवन जगण्याची वेळ आलेल्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिस्तभंग करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते. सौम्य कारवाईनंतरही कर्मचाऱ्याच्या वागणुकीत बदल झाला नाही तर त्याच्या बडतर्फीची कारवाई होते. यामुळे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम तर होतोच त्याचबरोबर त्याच्या कुटुंबालाही मोठे हाल सहन करावे लागतात. या परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी शासनाने कुटुंब सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. ऑगस्टमध्ये महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सप्टेंबरमध्ये तीन विविध प्रकारचे परिपत्रके प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये गैरहजेरी अपहार केल्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभाग नियंत्रकांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६९ कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रशासनातील पाच, यांत्रिकी विभागातील सहा, २० चालक ३८ वाहकांना फायदा होणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना निरोप पाठवून या योजनेबद्दल माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत येथील परिवहन विभागाकडे यासाठी १८ कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या समावेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये १० वाहक, सहा चालक दोन यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या योजनेसाठी कोणतीही मुदत ठरवण्यात आलेली नाही. अर्ज प्राप्त होतील त्याप्रमाणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. योजनेमुळे पुन्हा कर्मचाऱ्यांना चांगले जीवन जगण्याची संधी प्राप्त होणार आहे. यामुळे कार्मचाऱ्यांची सोय होणार आहे.\nबहुतांशकर्मचारी वरिष्ठांशी असलेले मतभेद, प्रकृती अस्वास्थ्यामुळे दूरची फेरी टाळणे, कौटुंबिक अडचणी यामुळे गैरहजर राहिले. तिकीट देणे, लगेजची रक्कम घेणे अशा नजर चुकीने अपहार झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. बडतर्फीची कारवाई झाल्यावर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या बाबींचा विचार करून पुन्हा कर्मचाऱ्यांना संधी देण्यात येत आहे. यामुळे अनेकांच्या कौटुंबिक अडचणी सुटणार आहेत.\nनवीन भरती प्रक्रिया राबवणे, भरती झालेल्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षित करणे यासाठी मोठा खर्च शासनाला करावा लागतो. यामुळे आहे त्या कर्मचाऱ्याला दंड घेऊन पुन्हा रुजू करणे शासनाला परवडते. यामुळे ही योजना सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.\nबडतर्फकरण्यात आलेल्या तीन वाहकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. वसूल पात्र रक्कम शासनाच्या नियमाप्रमाणे निश्चित करण्यात येणार आहे. अपहाराची रक्कम, दंडाच्या रकमेचा विचार करून तडजोडीची रक्कम वसूल करण्यात येईल.\nवास्तविक बडतर्फ करण्यात आलेल्या पात्र कर्मचाऱ्यांपैकी ६६ जणांवर गैरहजेरीच्या कारणावरून कारवाई करण्यात आली आहे. कसलीही परवानगी घेता अनिश्चित कालावधीसाठी कर्मचाऱ्यारी गैरहजर राहिले होते. यापैकी केवळ तीन वाहकांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्वांना अटी शर्थींच्या अधीन राहून वेगवेगळी प्रक्रिया करून सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची सोय होणार आहे.\n{४५ पेक्षा अधिक वय नसलेल्या कर्मचाऱ्याला सेवेत सामावून घेतले जाईल.\n{त्याला जुन्या सेवेच्या कालावधीतील कोणतेही फायदे देण्यात येणार नाहीत.\n{नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्याप्रमाणे फायदे देण्यात येणार आहेत.\n{सध्याची वेतनश्रेणी बडतर्फ केल्यानंतर असलेले वेतन यावर आधारीत वेतन.\n{न्यायालयीन खटल्यात परिवहन महामंडळासोबतचे तडजाेड पत्र द्यावे लागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-infog-bus-conductor-get-bail-in-pradyuman-murder-case-5751434-PHO.html", "date_download": "2021-05-10T05:39:56Z", "digest": "sha1:JMTCLCB4BFWDUQ4322KVHKPFEPQP5NYZ", "length": 7819, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bus Conductor get Bail in Pradyuman Murder Case | प्रद्युम्न हत्याकांड: कंडक्टर अशोकला 73 दिवसांनी मिळाला जामीन, पोलिसांनी बनवले होते आरोपी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nप्रद्युम्न हत्याकांड: कंडक्टर अशोकला 73 दिवसांनी मिळाला जामीन, पोलिसांनी बनवले होते आरोपी\nगुरगाव- हरियाणाच्या गु��गावमध्ये रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न हत्येप्रकरणी अटकेतील बस वाहक अशोक कुमार यास न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. त्याच्या जामीन अर्जावर १६ नोव्हेंबरला मागील सुनावणी झाली होती.\nसुनावणीदरम्यान सीबीआय व प्रद्युम्नच्या वकिलांनी अशोकला जामीन देण्यास विरोध दर्शवला होता. अशोकच्या विरोधात काहीही पुरावा मिळाला नसल्याचे सीबीआयने म्हटले होते. हत्येच्या दिवशीच गुरगाव पोलिसांनी अशोकला अटक केली होती. मात्र, तपासानंतर सीबीआयने रेयान स्कूलच्या ११ वीतील मुलास हत्येचा आरोपी असल्याचा दावा केला होता.\n40 मिनिटे चालली सुनावणी..\n- सोमवारी प्रकरणाची सुनावणी दुपारी 12 वाजता जिल्हा सत्र न्यालयात सुरू झाली. सीबीआयचे 5 अधिकारी वकीलाबरोबर वरुण ठाकूर (प्रद्युम्नचे वडील) आणि त्यांचे वडील सुशील टेकरीवाल आणि अशोक यांचे वकील मोहित वर्मा कोर्टात उपस्थित होते. कोर्टातील वाद-प्रतिवादादरम्यान सीबीआयने सरकारकडून सादर करण्यात आलेले प्रतित्रापत्र सादर केले.\n- सुमारे 40 मिनिटे सुनावणी चालली. सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित डॉक्युमेंटही कोर्टात सादर केले. सीबीआयने म्हटले की, त्यांचा ज्युडिशियल एरिया पंचकुलामध्ये आहे. तर सीबीआयचे स्पेशल कोप्ट आहे, त्यामुळे सुनावणी तेथेच व्हायला हवी.\nसीबीआयने केला होता जामीनाला विरोध\n- कोर्टात सीबीआयच्या वकिलांनी म्हटले की, तपास अजूनही सुरू आहे. कंडक्टर अशोकला क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सर्व फॅक्ट्सवर आमची नजर आहे. केसमध्ये जोपर्यंत सीबीआय चार्जशीट दाखल करत नाही, तोपर्यंत कोणालाही क्लीनचीट देता येणार नाही.\n- सीबीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, सीबीआयने विद्यार्थ्याला आरोपी ठरवले असले तरी त्या मुद्द्यावर अशोकला सोडता येणार नाही.\n- गुरुग्राम (गुडगाव) रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबरला 7 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. टॉयलेटमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. आरोपी अशोकने 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कंडक्टरची नोकरी सुरू केली होती.\n- अशोकने मीडियाला सांगितले की, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या टॉयलेटमध्ये होतो आणि त्याठिकाणी वाईट कृत्य करत होता. त्याचवेळी त्याठिकाणी तो मुलगा आला. त्याने मला पाहिले. मी आधी त्याला धक्का दिला नंतर त्याल ओढले. तो ओरडायला लागला तेव्हा मी घाबरलो. त्यानंतर त्याला दोनवेळा चाकू मारला आणि त्याचा गळा कापला.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, सीबीआयने आरोपीला विद्यार्थ्याला ज्या थेअरीवर अटक केली त्या थेअरीबाबत समोर आलेल्या शंका.. कारण याच थेअरीनंतर अशोकच्या जामीन प्रक्रियेचा वेग वाढला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/toilet-paper-emergency-australia-due-to-corona-virus-news-paper-print-blank-pages-to-use-video-viral-mhkk-440132.html", "date_download": "2021-05-10T06:04:15Z", "digest": "sha1:MG3BFDDWB6MU4MCPT7LZBUVVXQLC4337", "length": 19367, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : अरे देवा! कोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं toilet paper emergency australia due to corona virus news paper print blank pages to use video viral mhkk | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआधी शेतात भिडले, नंतर पोलीस स्टेशनमध्येच फ्री स्टाइल हाणामारी, बीडचा LIVE VIDEO\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फा���देशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\n कोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्ह�� धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nकोरोनाचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; VIDEO मध्ये पाहा तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता सोशल मीडियावर शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट \nलॉकडाऊनमध्ये लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; दुकानाचं शटर उघडताच पोलिसांनी धू धू धुतलं, पाहा VIDEO\n कोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं\nट्विटरवर #ToiletPaperEmergency आणि #ToiletPaperApocalypse असे दोन हॅशटॅश ट्रेन्ड होत आहेत.\nमुंबई, 08 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढत आहे. याचा परिणाम वस्तू, सेवा आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत 80 देशांमध्य कोरोना व्हायरस घुसला असून हजारो लोकांना लागण झाली आहे. दिवसेंदिवस याची संख्या वाढत असल्यानं भीतीचं वातावरण आहे. तर याचा परिणाम वस्तू आणि सेवांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुठे सॅनिटायझर तर कुठे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू तर कुठे औषधांचा साधा आणि पुरवठ्यातली तूट पाहायला मिळत आहे. आता तर ऑस्ट्रेलियामध्ये या कोरोनामुळे चक्क टॉयलेट पेपरची कमतरता मोठ्य़ा प्रमाणात जाणवायला लागली आहे. या टॉयलेट पेपरच्या जागी लोक वृत्तपत्रांचा वापर करत आहेत. ट्विटरवर #ToiletPaperEmergency आणि #ToiletPaperApocalypse असे दोन हॅशटॅश ट्रेन्ड होत आहेत. लोकांची समस्या लक्षात घेऊन तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांनी वृत्तपत्रातील काही पानं कोरी सोडली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.\nया व्हिडीओला 2 हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. तर 6 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. युझर्सनी या व्हिडीओवर तुफान कमेंट्स केल्या आहेत.\nहे वाचा-VIDEO : SMSला रिप्लाय देण्याच्या नादात सोडलं स्टेअरिंग, हवेत उडून नदीत पडली गाडी\n'आम्ही वाचकांच्या समस्या समजून त्या वेळोवेळी आपल्या वृत्तपत्रात मांडत असतो. यावेळी नागरिकांची टॉयलेट पेपरची समस्याही आम्ही समजून घेतली आणि ती पूर्ण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे.' असं या वृत्तपत्राच्या संपादकीय लेखात उल्लेख करण्यात आला आहे. नॉर्थ ऑस्ट्रेलियामध्ये गुरुवारी वृत्तपत्रात 8 ज्यादा पानांचा समावेश कऱण्यात आला होता. ही पानं कोरी सोडण्यात आली त्यावर केवळ वृत्तपत्राचा वॉटरमार्क छापण्यात आला होता. नागरिकांनी या पानांच�� टॉयलेट पेपर म्हणून वापर करावा असं आवाहनही करण्यात आलं होतं.\nहे वाचा-‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, 'कोरोना'पासून वाचण्यासाठी पाहा हा Video\nआधी शेतात भिडले, नंतर पोलीस स्टेशनमध्येच फ्री स्टाइल हाणामारी, बीडचा LIVE VIDEO\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2338", "date_download": "2021-05-10T04:51:21Z", "digest": "sha1:BNYSBWQMOBBB2OT2WCWBZL76VUQ57Q3P", "length": 12237, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nचंडीगडची महिला नेमबाज अंजुम मुदगिल हिच्यासाठी २०१८ हे वर्ष उल्लेखनीय ठरले. तिने अपेक्षा उंचावल्या आहेत. जाकार्ता-पालेमबंग येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत या २४ वर्षीय खेळाडूस पदक जिंकण्यात अपयश आले, परंतु राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, तसेच जागतिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून लौकिक राखला. ऑलिंपिकमध्ये समावेश असलेल्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अंजुमची पदक विजेती कामगिरी आश्‍वासक मानली जाते. दक्षिण कोरियातील चांगवॉन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात अंजुम देशातील अव्वल महिला नेमबाज आहे. १० मीटर एअर रायफलमध्येही तिने ठसा उमटविला. तिला आता सातत्य राखावे लागेल. २०२० मधील टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या अनुषंगाने अंजुमसाठी आगामी वाटचाल महत्त्वाची असेल. चांगवॉन येथील जागतिक स्पर्धेत पदक जिंकून तिने ऑलिंपिक कोटा मिळविला, त्यास न्याय देण्यासाठी अधिक जोमदार नेमबाजी करावी लागेल याची जाणीव अंजुमला असेलच. जागतिक स्पर्धेत ऑलिंपिकमध्ये समावेश असलेल्या प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली महिला आहे. तेजस्विनी सावंतने २०१० मध्ये जागतिक स्पर्धेत रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते, त्यानंतर जागतिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला हा मान अंजुमने गेल्या सप्टेंबरमध्ये मिळविला.\nअंजुमने २००८ मध्ये नेमबाजीच्या सरावास सुरुवात केली. त्यानंतर अनुभवागणिक ती परिपक्व होत गेली. यश साजरे करताना ती अपयशावरही मात करण्यास शिकली. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिची कामगिरी साफ घसरली. ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात तिची कामगिरी साफ अपेक्षाभंग करणारी होती. पात्रता फेरीत नववा क्रमांक मिळाल्यामुळे अंजुमला गाशा गुंडाळावा लागला. अपयशामुळे ती काहीप्रमाणात खचलीही, मात्र लगेच सावरली. निराशा मागे टाकत तिने इंडोनेशियातील पालेमबंग शहर सोडले आणि नव्या उमेदीसह चांगवॉनची वाट धरली. रौप्यपदकासह तिने नवा आत्मविश्‍वास मिळविला. आशियाई आणि जागतिक स्पर्धेपूर्वी, ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही ती पदकाची मानकरी ठरली होती. ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये ती दुसरी आली होती. त्यापूर्वी याच प्रकारात मेक्‍सिकोतील विश्‍वकरंडक स्पर्धेतही ती उपविजेती ठरली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेचा अपवाद वगळता अंजुमने निशाण्यावरील योग्य नेम साधण्यावरच भर दिला.\nएम. एस. चौहान हे अंजुमचे प्रारंभिक प्रशिक्षक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिभाशाली नेमबाज लक्ष्य भेदण्यास शिकली. राष्ट्रीय शिबिरात दीपाली देशपांडे व ओलेग मिखायलोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली अंजुमची प्रतिभा आणखीनच बहरली. २०१८ मधील तिच्या सरस कामगिरीत योग्य मार्गदर्शनाचा प्रभाव जाणवतो. प्रशिक्षकांच्या विश्‍वासामुळेच आशियाई स्पर्धेत कमजोर ठरल्यानंतर तिने जागतिक स्पर्धेत पदकावर निशाणा साधला. अंजुम ही ५० मीटर रायफल ३ पोझिशनमधील मातब्बर नेमबाज आहे. जागतिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकल्यामुळे तिचे अष्टपैलूत्व सिद्ध झाले आहे. ऑलिंपिक कोटा मिळाल्यामुळे तिच्यासाठी १० मीटर एअर रायफल स्पर्धाही मोलाची असेल. नेमबाजीव्यतिरिक्त टेनिसही खेळणारी अंजुम चांगली चित्रकारही आहे. फावल्या वेळेस चित्रे काढण्यात दंग राहणारी ही नेमबाज क्रीडा मानसशास्त्राची पदवीधारक आहे. या अभ्यासक्रमाचा तिला खेळाडू या नात्याने पुष्कळ फायदा झालेला आहे. दबाव, ताणतणाव झेलत त्यातून बाहेर येण्याची परिपक्वता तिला क्रीडा मानसशास्त्रामुळे प्राप्त झाल्याचे स्पष्टच आहे. तिची सफल कामगिरी ही बाब प्रदर्शित करते. गेली चार वर्षे तिला मिळणारे ‘गोस्पोर्टस’चे पाठबळही परिणामकारक ठरलेले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2734", "date_download": "2021-05-10T04:02:39Z", "digest": "sha1:SI7SVLIPEMZ33VRKJPOYH4RZ4FDZXT2E", "length": 12911, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 एप्रिल 2019\nभारतीय ॲथलेटिक्‍समध्ये अविनाश साबळे हा ॲथलिट सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील माढवा गावचा हा २५ वर्षीय धावपटू सेनादलाचे प्रतिनिधित्व करतो. पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत त्याने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत ८ मिनिटे २९.९४ सेकंद वेळ नोंदवून आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. अविनाशने गतवर्षी भुवनेश्‍वर येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ८ मिनिटे २९.८० सेकंद वेळ देत तब्बल ३७ वर्षे अबाधित राहिलेला विक्रम मोडीत काढला होता. गोपाळ सैनी याने १९८१ मध्ये टोकियोत झालेल्या आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८ मिनिटे ३०.८८ सेकंद वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता, त्यानंतर या कामगिरीच्या जवळपास एकाही भारतीय धावपटूस पोचता आले नव्हते. अखेरीस गतवर्षी अविनाशने पराक्रम केला. हा मेहनती धावपटू तेवढ्यावरच तृप्त राहिला नाही. यंदा आणखी सरस वेळ साधत आगामी आशियायी ॲथलेटिक्‍स व जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.\nआता तो प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेईल. पायाच्या दुखापतीमुळे गतवर्षी तो आशियायी क्रीडा स्पर्धेसाठी आवश्‍यक पात्रता वेळ गाठू शकला नव्हता. एप्रिलमध्ये दोहा येथे आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत अविनाश भाग घेईल, नंतर सप्टेंबरमध्ये दोहा येथेच जागतिक स्पर्धा होईल. आशियायी स्पर्धेत अविनाशने आणखी वेग वाढविला, तर त्याला पदकाची संधी राहील. सध्या आशियात त्याचे मानांकन पाचवे आहे. टोकियो ऑलिंपिकसाठीही त्याचे प्रयत्न राहतील.\nअविनाश सुरुवातीस निष्णात धावपटू नव्हता. २०१२ मध्ये तो लष्करात रुजू झाला. क्रीडा कोट्यातून नव्हे, तर जवान या नात्याने त्याला सेनादलात नोकरी मिळाली. सुरुवातीच्या कालावधीत त्याची नियुक्ती सियाचेनच्या बर्फाळ प्रदेशात होती. नंतर काही काळ राजस्थानातही त्याने सेवा बजावली. त्यानंतर तो सिक्कीममध्ये तैनात झाला. त्या कालावधीत अविनाशने क्रॉसकंट्री स्पर्धांत भाग घेण्यास सुरुवात केली. लहानपणी त्याच्या गावी शाळा नव्हती, त्यामुळे सुमारे सहा किलोमीटर चालत किंवा धावत त्याला शाळा गाठावी लागत असे. अतिशय मेहनती अविनाश हा धावण्यात पटाईत होता. त्याच्या तंत्राने सेनादलाचे माजी राष्ट्रीय विजेते अमरीशकुमार सिंग यांना प्रभावित केले. जानेवारी २०१७ मध्ये हैदराबादमधील क्रॉसकंट्री स्पर्धेत अविनाशला अमरिश यांनी धावताना पाहिले होते. त्याचे तंत्र पाहून अडथळ्यांच्या स्टीपलचेसमध्ये भाग घेण्याचे अमरिश यांनी अविनाशला सुचविले. नव्या ट्रॅकवर आल्यानंतर या होतकरू धावपटूस सुंदर शेखर यांचेही मार्गदर्शन लाभले. त्याची उपजत नैसर्गिक गुणवत्ता बहरली. परदेशी प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव यांच्या मार्गदर्शनाखालीही त्याने सराव केला. प्रतिदिनी सुमारे सहा तास सराव करणाऱ्या अविनाशला ‘वर्कलोड’ झेपला नाही. त्याचा पाय दुखावला. स्नेसारेव यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी त्याने राष्ट्रीय विक्रम मोडला होता, पण दुखापत आणि आशियायी क्रीडा स्पर्धेची पात्रता हुकल्यानंतर तो पुन्हा अमरिश यांच्याकडे आला. आतापर्यंतचे सारे यश त्याने सेनादलाच्या पाठबळावर मिळविले आहे.\n‘क्रॉसकंट्री’चा निरोप घेत स्टीपलचेसवर लक्ष केंद्रित केलेल्या अविनाशने दोन वर्षांपूर्वी नव्या प्रकारात कारकीर्द करण्याचे निश्‍चित केले. अतिशय परिश्रमी असलेल्या या मराठी युवकाने नव्या क्षेत्रात सफलतेचा झेंडा रोवला. २०१७ मध्ये झालेल्या फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ९ मिनिटे ०६.४२ सेकंद वेळ नोंदवत त्याने पाचवा क्रमांक मिळविला. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. अडथळे पार करत जोरदार मुसंडी मारणे हे त्याचे ध्येय बनले. सप्टेंबर २०१७ मध्ये चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ८ मिनिटे ३९.८१ सेकंद वेळेसह त्याने स्टीपलचेसमधील पहिले विजेतेपद प्राप्त केले. त्यानंतर प्रत्येक शर्यतीगणिक त्याची कामगिरी सुधारत गेली आणि गोपाळ सैनीचा जुना विक्रम धारातीर्थी पडला.\nक्रीडा sports भारत महाराष्ट्र maharashtra बीड beed करंडक trophy टोकियो आग स्पर्धा day राजस्थान\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/corona-also-slams-the-ministry-56541/", "date_download": "2021-05-10T05:43:07Z", "digest": "sha1:WX2JWDGC2ASPSGMSMLTYU2NYVGL3SINW", "length": 12651, "nlines": 142, "source_domain": "dainikekmat.com", "title": "मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा", "raw_content": "\nमुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज साठ हजारांच्या आसपास सापडत आहे. राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाला सुद्धा आता कोरोनाचा विळखा पडला आहे. मंत्रालयात तब्बल १०० हून अधिक कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयात अनेक अधिकारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. विशेष म्हणजे, मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांना मंत्रालय प्रवेश बंद केला आहे. तरी देखील अनेक अधिकारी पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nयासंदर्भात अधिकारी महासंघाचे सरचिटणीस विष्णू पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात शंभरपेक्षा अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असून अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे सुद्धा सांगत नाहीत. वेगवेगळया विभागात अव्वल कारकूनापासून ते सचिव दर्जाचे अधिकारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व कर्मचारी स्वतंत्र विलगीकरण तर काहीजण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती देखील पाटील यांनी दिली आहे.\nमंत्रालयात कुठल्या विभागात किती रुग्ण\nमहसूल विभाग – १७\nशालेय शिक्षण – ७\nमृदा जंलसंधारण – ७\nआदिवासी विकास – ६\nसार्वाजनिक बांधकाम – ८\nएमपीएससी विभागात २४ आणि जलसंपदा विभाग १२ पेक्षा जास्त शासकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.\nगेल्या ���ठवड्यात ४ शासकीय कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून सध्या पॉझिटिव्ह असलेले यात कक्ष अधिकारी, सहसचिव, उपसचिव, क्लार्क सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. सध्या मंत्रालयात ५० टक्के शासकीय कर्मचारी उपस्थिती आहे. मागिल काही दिवसांपूर्वीच मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील वर्षी ज्या प्रमाणे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर न कर्मचारी उपस्थिती २० टक्­क्­यांपर्यंत आणली होती, तसाच नियम काही दिवस आणावा, यामुळे शासकीय कर्मचा-यांचा जीव धोक्यात जाणार नाही आणि त्यांच्यावरील संकट कमी होईल.\nतूर्तास राज्यात सर्वत्रच कडक नियमावली सुरू असल्याने मंत्रालयात देखील अनेक जण येत नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचा-यांना काही दिवस मुभा मिळावी, अशी मागणी केल्याचे देखील अधिकारी महासंघाचे सरचिटणीस विष्णू पाटील यांनी सांगितले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंदे यांच्याशी विचारणा केली असता मंत्रालयात अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत, ही वस्तुस्थिती आहे़ यामुळेच अनेक मंत्री आता मंत्रालयात जात नाहीत, त्यांच्या शासकीय निवासस्थानातून किंवा इतर ठिकाणावरून कामकाज करत आहेत. जेणेकरून लोकांची गर्दी मंत्रालयात होणार नाही, असे मत नोंदवले आहे. मंत्रालयात मागील दोन वर्षात सुमारे १७ कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे.\nशिल्लक डाळींचे लाभार्थ्यांना लवकरच वितरण\nPrevious articleहाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता\nNext articleराज्यांसोबत ताळमेळ राखा; ऑक्सिजन पुरवठासंदर्भात पंतप्रधानांचे कडक निर्देश\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nमुंबईतील डॉक्टर कृष्णकुंज वर\nनवीन स्ट्रे�� भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत; डब्ल्यूएचओकडून खुलासा\nडीआरडीओचे अँटी कोरोना औषध मंगळवारपासून मिळणार\nकोणीही भारताला लेक्चर देऊ नये, फ्रान्सचे पंतप्रधान कडाडले\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-before-investment-take-precaution-of-document-4356511-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:27:26Z", "digest": "sha1:J3FO7DM6HDBEUTDV54V36IM4NC3Z7JWE", "length": 6863, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "before investment take precaution of document | गुंतवणुकीत कागदपत्रांच्या पूर्ततेत हयगय नको! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nगुंतवणुकीत कागदपत्रांच्या पूर्ततेत हयगय नको\nअनुरागला बचत आणि गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, परंतु त्यासाठी कागदपत्रे जमवण्याची कटकट त्याला नकोय. त्याला मुलासाठी बँकेत खाते सुरू करावे वाटते, परंतु बँकही काही कागदपत्रांची मागणी करते. एखादी पॉलिसी घ्यायची असेल तर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागते. लांबलचक फॉर्म भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रेही मागितली जातात. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची झाली तर काही कागदपत्रे लागतात, यामुळे तो अस्वस्थ होतो. कागदपत्रांच्या मागणीला वैतागणारा अनुराग हा एकटाच नाही, कागदपत्रांची जमवाजमव करणे म्हणजे डोकेदुखी मानणारे अनेक जण आहेत.\nअसे असले तरी कागदपत्रांची पूर्तता करणे ही आवश्यक बाब असते. काही फसवेगिरी करणारे लोक बनावट खाते उघडून पैसे घेऊन पळाल्याची उदाहरणे घडली आहेत. काही लोक इन्शुरन्स पॉलिसी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक कर���्यासाठी चेक देतात. काही लोक आपली संपत्ती हडप करण्यासाठी दुसºयांना फसवतात. अशा प्रसंगांमध्ये कागदपत्रांमुळे आपण फसवलो जाण्यापासून वाचू शकतो. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी तीन प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात. यात पहिले आहे पॅनकार्ड. अनेकांकडे हे असते. नसल्यास त्यासाठी अर्ज करा. दुसरे आपले ओळखपत्र, जे सरकारी एजन्सीकडून देण्यात येते. यात आपले छायाचित्र आणि नाव असते. याने आपली ओळख सिद्ध होते. तिसरा पुरावा आपल्या निवासस्थानाचा. ज्या कागदपत्रात आपले पूर्ण नाव आणि पत्ता असेल त्याचा यात समावेश करता येतो. आपल्याला या तिन्हीची आणि काही सेल्फ अ‍ॅटेस्टेड फोटोकॉपीची गरज असते. याने आर्थिक व्यवहार करता येतो. तुम्ही स्मार्ट असाल तर या तिन्हींऐवजी एका पॅनकार्डनेच तिन्ही कागदपत्रांचे काम होणे शक्य आहे.\nआपल्याला तीन पासपोर्ट साइज फोटो द्यायचे असतात. आजकाल तत्काळ फोटो काढून मिळतात. काही कॉपी तयार ठेवा, पाहिजे तेव्हा उपयोगी पडतील. तुमचे आर्थिक सल्लागार आणि एजंट या बाबी घेतील, फॉर्म भरतील. फॉर्ममध्ये आपले नाव - पत्ता बरोबर लिहिला की नाही हे पाहणे चांगले. मोबाइल नंबरही द्या, त्यामुळे तत्काळ माहिती मिळत राहील. बँक किंवा म्युच्युअल फंड्ससाठी वैयक्तिक पडताळणी आवश्यक असते. यासाठी रिलेशनशिप मॅनेजर घरी येऊन पत्त्याची पडताळणी करतात. अनुरागला कागदपत्रे ठेवण्यासाठी जागा बनवावी लागेल. असे झाले तर त्याला काही अडचण येणार नाही आणि व्यवहार होत राहील. एकदा खाते उघडले की नंतर काही औपचारिकता करण्याचीही गरज नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-new-commissioner-ravindra-senagavakar-apply-exercise-plan-for-police-team-5005132-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:20:24Z", "digest": "sha1:UQZ6TDR7BZ4K3AUA5MYCIC5YPIFHJIXS", "length": 5538, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "new Commissioner Ravindra senagavakar Apply Exercise Plan For Police team | रोज सकाळी पोलिसांना घेऊन करणार व्यायाम, नवे आयुक्त सेनगावकरांचा फंडा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nरोज सकाळी पोलिसांना घेऊन करणार व्यायाम, नवे आयुक्त सेनगावकरांचा फंडा\nसोलापूर- आयुष्य खूप सुंदर आहे. आनंदाने जगा, गरजा कमी ठेवा, खर्च कमी होईल. सकारात्मक वृत्ती हवी. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि तणावमुक्तीसाठी दररोज व्यायाम आणि प्राणायाम करा. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसन करू नका. परिवाराला दररोज वेळ द्या. थोडेच पण चांगले काम करा. नसलेले दाखवण्यापेक्षा आपले वागणे नैसर्गिक असू द्या. त्यामुळे आनंदी राहू. हा बदल करण्यासाठी मीच आता स्वत: दररोज सकाळी पावणेसहाला पोलिस कर्मचाऱ्यांना (ज्यांना रात्र गस्त नाही) सोबत घेऊन व्यायाम करणार आहे, असा दिलखुलास संवाद नवे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी साधला. मंगळवारी सायंकाळी दैनिक \"दिव्य मराठी'ला श्री. सेनगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. निवासी संपादक संजीव पिंपरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.\nबसस्थानक,रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक सुरळीत करत आहोत. त्यानंतर ट्रीपल सीट, मोबाइलवर बोलणे, लेन कटिंग (रस्ता पार करणे) यावर जागृती होईल. पोलिसांचे काम वाहतूक सुरळीत ठेवणे आहे. दंडात्मक कारवाई नाही. नाक्यावर महामार्गावर थांबणारे पोलिस आता तुम्हाला दिसत नाहीत. पुढच्या टप्प्यात अॅपेरिक्षा, स्क्रॅप रिक्षा यावर कारवाई मोहीम असेल. हळूहळू बदल दिसू लागेल.\n- पोलिसांच्या वाहनावर जीपीएस यंत्रणा, डिजिटल नियंत्रण कक्ष होणार\n- पोलिसांच्या कामात सुधारणा होण्यासाठी प्रशिक्षण देणार\n- पंचावन्न टक्के गुन्हे डिटेक्ट आहेत. त्यात आणखी भर पडेल\n- प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी असेन. कामचुकारांना मात्र शिक्षा.\n- नागरिकांनी माहिती दिली, मदत केली तर त्यांचा जाहीर सत्कार\n- आपली माहिती मला फोन, मेसेज, व्हॉट्सअॅपवर सांगा, लगेच मदत मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-home-remedies-for-weakness-in-men-5753806-PHO.html", "date_download": "2021-05-10T04:29:39Z", "digest": "sha1:FMKMHZCVTZ2MB42HDIO4N7VBN4OWL7TN", "length": 4843, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Home Remedies For Weakness In Men | नपुंसकतेवर प्रभावी औषध आहे हे रोप, आदिवासी प्राचीन काळापासून करत आहेत USE - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनपुंसकतेवर प्रभावी औषध आहे हे रोप, आदिवासी प्राचीन काळापासून करत आहेत USE\nअक्कलकरा (अक्कलकरा-काढा)हे एक उपयोगी औषधी रोप आहे. याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळून येतो. प्राचीन काळापासूनच दातांशी संबंधित आजारांवर अक्कलकरा हा प्रभावी उपाय मानला गेला आहे. आदिवासी भागांमध्ये अक्कलकर�� शारीरिक शक्ती वाढवणारे आणि नपुंसकता दूर करणारे महत्त्वपूर्ण रोप मानले गेले आहे. अक्कलकराचे वनस्पतिक नाव स्पाईलेन्थस ओलेरेसिया असे आहे. आज आम्ही तुम्हाला अक्कलकराचे काही घरगुती उपाय सांगत आहोत.\n- अक्कलकराच्या फुलं, मुळांचा काढा शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आदिवासींच्या माहितीनुसार अक्कलकराचा काढा दररोज ४ ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते.\nअक्कलकराच्या औषधी गुणांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतामधील दुर्गम आदिवासी भागांमध्ये फिरून तेथील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करत आहेत.\nपुढील स्लािडवर क्लिक करुन जाणुन घ्या कमजोरी दूर करण्यासाठी कशा प्रकारे घ्यावा अक्कलकरा आणि इतर समस्यांसाठी कसे आहे उपयोगी...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-05-10T05:37:56Z", "digest": "sha1:4KZJ2LAON4555TQQFMTH4I3UBXI6HKRK", "length": 11078, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तुळस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएक आयुर्वेदीक औषधी वनस्पती तुळस\n(तुळशी या पानावरून पुनर्निर्देशित)\nतुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. फुलामध्ये संगुधी तेल असते . फुलांमध्ये तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते. [१]\n२ हिंदू धर्मातील स्थान\n३ तुळस आणि दुर्वा\nहिंदू धर्मातील स्थानसंपादन करा\nमुख्य पान: तुळशी विवाह\nहिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू नित्य-नेमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.त्याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो.\nतुळस आणि दुर्वासंपादन करा\nगणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात. कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत.\nदुर्वा कषाया मधुराश्च शीता \nतुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत\nम्हणजे दुर्वा या तुरट-गोड तर तुळस ही कडू-तिखट. दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण. दुर्वा पित्ततृषारोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस पित्त आणि भूक वाढवणारी (अशी असते).\nदुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालत असल्याने दुसरी चालत नाही.\nया वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत,एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो. नायटा झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात. कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणुन तुळशीच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो .तुळस उष्णतेच्या त्रासापासून आराम देते . तुळशीचे बी पाण्यात २ ते ६ तास पाण्यात भिजवतात. भिजलेल्या बिया दुध-साखरेबरोबर खाल्ल्यास केल्यास उष्णता कमी होते. मधमाशीचा दंश झाल्यास तुळसीतली माती वापरल्यास आराम पडतो. कीडा, मुंगी अगर डास चावल्यास तुळशीची ४-५ पाने धुवून तळहातावर तंबाखूसारखी चोळतात व निघालेला रस दंशाचे जागी लावतात. त्याने आग होणे थांबते. तुळस मोठया प्रमाणात प्राणवायू सोडते .त्यामुळे सकाळी ��� संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालण्याने आरोग्य उत्तम राहते.तुळस ही जवळजवळ सर्वच आजारांवर गुणकारी आहे\nऔषधी, सुगंधी, बहुगुणी कृष्ण तुळस; ले.: डॉ. दिगंबर मोकाट, अमोल थोरात ; अ‍ॅग्रो वन (७ नोव्हेंबर, इ.स. २०१०) (मराठी मजकूर)\nLast edited on १० फेब्रुवारी २०२१, at ०५:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०२१ रोजी ०५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/ms-dhoni-host-indian-cricket-team-in-ranchi-virat-kohli-says-perfect-team-evening/?amp=1", "date_download": "2021-05-10T04:29:23Z", "digest": "sha1:P2FCQ3O2AF4N6MHE6L7THSCBCXNQCVGO", "length": 2724, "nlines": 18, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "टीम इंडियाने घेतला धोनीच्या घरी पाहुणचार, फोटो व्हायरल Jai Maharashtra News", "raw_content": "टीम इंडियाने घेतला धोनीच्या घरी पाहुणचार, फोटो व्हायरल\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे मालिकेचा तिसरा सामना शुक्रवारी रांचीच्या मैदानावर रंगणार आहे.\nपहिले 2 सामने जिंकत भारताने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर होत असल्यामुळे, त्याच्या कामगिरीकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत.\nधोनीने या सामन्याआधी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घरी जेवायचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी पत्नी साक्षीसह धोनीने आपल्या सहकाऱ्यांचे आदरातिथ्य केले.\nभारतीय संघाच्या या अनौपचारिक भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\nकर्णधार विराट कोहलीने याबद्दल आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक खास फोटो शेअर करत धोनीचे आभार मानले आहेत.\nतिसरा सामना जिंकल्यास भारत या मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकतो.\nविश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असल्यामुळे या मालिकेत भारतकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-rape-victim-minor-girl-recorded-statement-in-fir-against-asaram-bapu-4362310-PHO.html", "date_download": "2021-05-10T04:49:35Z", "digest": "sha1:7UO2XZCYGWDSNDVJMTUJTC4FI5ONINBF", "length": 4550, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rape victim minor girl recorded statement in FIR against asaram bapu | अंधारात विवस्‍त्र होते आसाराम बापू, पीडित मुलीने FIR मध्‍ये सांगितली आपबिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअंधारात विवस्‍त्र होते आसाराम बापू, पीडित मुलीने FIR मध्‍ये सांगितली आपबिती\nनवी दिल्‍ली- लैंगिक शोषणाचा आरोपात अडकलेले आसाराम बापू निर्दोष असल्‍याचा दावा करत आहेत. मॅडम आणि त्‍यांच्‍या पुत्राचे यामागे षडयंत्र असल्‍याचाही आरोप त्‍यांनी केला. परंतु, पीडित मुलीने आसाराम बापुंवर अतिशय गंभीर आरोप लावले आहेत. तिने दाखल केलेली तक्रार आणि एफआयआरमध्‍ये त्‍या दिवशी घडलेला वृत्तांत नोंदविण्‍यात आला आहे. हा प्रकार अतिशय विकृत आहे.\nअल्‍पवयीन मुलीने आसाराम बापुंवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडे दाखल करण्‍यात आलेल्‍या तक्रारीत तिने आपबिती सांगितली. 'त्‍यांनी (आसाराम) खोलीतील दिवे बंद केले आणि मला मागे बोलावले. त्‍यांनी दरवाजा बंद केला आणि माझ्यासोबत चाळे करण्‍यास सुरुवात केली. मी ओरडले तेव्‍हा माझ्या आईवडीलांना ठार मारण्‍याची धमकी देऊन माझे तोंड बंद केले. त्‍यांनी माझे चुंबन घेतले आणि आक्षेपार्ह पद्धतीने मला स्‍पर्श करु लागले. अंधारात ते संपूर्ण नग्‍नावस्‍थेत होते. त्‍यांनी माझे कपडे काढण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा मी रडू लागले. माझे तोंड त्‍यांनी पुन्‍हा बंद केले. हा प्रकार जवळपास तासभर सुरु होता. मी खोलीतून बाहेर जाऊ लालगे तेव्‍हा पुन्‍हा गप्‍प राहायला सांगून धमकी दिली.'\nआणखी काय सांगितले पीडितेने एफआयआरमध्‍ये वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/inspirational-seeing-the-child-in-psi-uniform-the-parents-started-crying/", "date_download": "2021-05-10T05:09:25Z", "digest": "sha1:XYVZ5RIFETMYQSAKXGZDRFWKWKG4FXT7", "length": 13320, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "प्रेरणादायी ः PSI च्या वर्दीत मुलाला पाहून आई- वडिल लागले ढसाढसा रडायला - Hello Maharashtra", "raw_content": "\nप्रेरणादायी ः PSI च्या वर्दीत मुलाला पाहून आई- वडिल लागले ढसाढसा रडायला\nप्रेरणादायी ः PSI च्या वर्दीत मुलाला पाहून आई- वडिल लागले ढसाढसा रडायला\nफिजिकल तयारी करण्यासाठी पैसै नसल्याने भंगार, विट- वाळू, सिंमेट यासारखे साहित्यांचा वापर\nकराड प्रतिन��धी | सकलेन मुलाणी\nपीएसआय पदाचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर वर्दी आणि त्याबरोबर मिळालेले स्टार ओपन करण्यासाठी आलेल्या आपल्या मुलाला पाहून आई- वडिल ढसाढसा आनंद आश्रू ढाळू लागले. हेळगांव (ता. कराड, जि. सातारा) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील अमोल शिवाजी सुर्यवंशी हा पीएसआय परिक्षेत पास झाला आहे. परिक्षेसाठी फिजिकल तयारी करण्यासाठी पैसै नसल्याने भंगार, विट- वाळू, सिंमेट यासारखे साहित्य गोळा करून शारीरिक व्यायामाचे साहित्य तयार केले होते. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अमोलने १०० पैकी १०० गुण मिळवत प्रेरणादायी यश मिळविले आहे.\nपीएसआय पदाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्दी परिधान करून मिळालेला स्टार हा आई- वडिलांच्या हस्ते आोपन करण्याचा खात्याचा नियम आहे. स्टार ओपनिंगचा सामुदायिक सोहळा ट्रेनिंग नंतर ट्रेनिंग सेंटरवरच प्रत्येकाच्या आई-वडिलांना बोलून साजरा करण्यात येतो. परंतु यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टार ओपनिंगचा सोहळा रद्द करण्यात आल्यामुळे प्रत्येक कॅंडिडेटला आपापल्या घरी जाऊन, मिळालेली खात्याची वर्दी पपरिधान करून आपल्या आई-वडिलांच्या हस्ते स्टार ओपन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.\nहे पण वाचा -\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला…\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44…\nयेथून जवळच असलेल्या तारगाव नजीक कृष्णा नदीकाठी आपल्या वडिलांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिराच्या आवारात अमोलने कसलाही डामडौल न करता जवळच्या चार मित्रांसोबत आई-वडील आणि मामा – मामी यांना घेऊन. आपला स्टार ओपनिंगचा सोहळा साजरा केला. मंदिराच्या पाठीमागे जाऊन आपल्याला मिळालेली पीएसआय पदाची वर्दी परिधान करून अमोल आई-वडिलांच्या समोर येताच आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या गरीब परिस्थितीशी झगडत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील अमोल शिवाजी सूर्यवंशी याने पोलीस खात्यातील पीएसआय पद मिळविले. वर्दीतील अमोलला पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात अक्षरश: आनंदाश्रू आले.\nलोकसेवा आयोगामार्फत २०१७ साली राज्यातील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ६५० जागांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मुख्य पदासाठी दहा हजार एकतीस उमेदवारांची निवड झाली होती. त्यातील लेखी परीक्षा, शारिरीक चाचणी आणि मुलाखतीसाठी २ हजार ७६३ उमेदवार पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांच्या मुलाखती ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये झाल्या होत्या. अमोलने आपल्या अभ्यासाच्या जोरावर राज्यात ३८ वा क्रमांक मिळविला होता. त्यानंतर एक वर्षाच्या अंतराने सहा जानेवारी 2020 ला ट्रेनिंगसाठी नाशिकला बोलवण्यात आले होते. पीएसआय पदाचे पंधरा महिन्याचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून अमोल सध्या गावाकडे आला आहे.\nसातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nमुंबईत म्हाडा उभारणार महिलांसाठी हॉस्टेल, ५०० खोल्यांची व्यवस्था; जितेंद्र आव्हाडांची घोषणा\nसहकार पॅनेलच्या ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ पुस्तिकेचे उत्साहात प्रकाशन\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला विकणाऱ्या वॉर्ड बॉयला अटक\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44 बाधितांचा मृत्यू\nसातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी\nराजमाचीत मारामारीत एकजण जखमी, तिघांवर गुन्हा\nकराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांचे थेट मुख्यमत्र्यांना पत्र\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला…\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44…\nसातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/category/what-is-sexuality/", "date_download": "2021-05-10T04:34:30Z", "digest": "sha1:XQ77INCWFAILEKXT743GBLSXLAI2GAIK", "length": 15755, "nlines": 182, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "लैंगिकता म्हणजे? – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nकालिदास : मेघदूत – लैंगिकता व संस्कृती १०\nसमुद्रमंथन – लैंगिकता व संस्कृती ९\nलज्जागौरी – लैंगिकता आणि संस्कृती ७\nराधा आणि कृष्ण – लैंगिकता आणि संस्कृती ६\nदोन राजपुत्र आणि दोन राक्षसी – लैंगिकता आणि संस्कृती ५\nलैंगिकता लैंगिक असण्याशी संबंधित आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही. लैंगिकता त्याहून खूप जास्त आहे. स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा विचार, बंधनं अशा सगळ्या गोष्टी लैंगिकतेशी संबंधित असतात. काही जणांसाठी लैंगिक कल म्हणजे लैंगिकता असेल तर काही जणांना मनाप्रमाणे राहणं, कपडे घालणं, व्यक्त होणं म्हणजे लैंगिकता असू शकेल. असे सर्व अनुभव, विचार, अपेक्षा आणि मान्यतांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होत असतो.\nकामसूत्र – लैंगिकता आणि संस्कृती ४\nऋग्वेदाच्या रचनेनंतर शे पाचशे वर्षांच्या काळात म्हणजे ख्रिस्तपूर्व ९०० ते १००० वर्षांत यजुर्वेदाची रचना होत गेली. त्यामध्ये प्रामुख्याने यज्ञ, होम हवन आदी विधी कसे करायचे याचे तपशीलवार वर्णन केले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी असे दाखवून…\nऋग्वेदातील यम आणि यमी संवाद – लैंगिकता आणि संस्कृती भाग ३\nइतिहासाचार्य राजवाडे यांनी “भारतीय विवाह संस्थेचा इतिहास” लिहून आपल्या इतिहासातल्या कित्येक अज्ञात गोष्टी, रूढी व चालीरीती प्रकाशात आणल्या. त्यांचे विखुरलेले लेख त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. समाजाच्या…\nकथा अर्जुन -उलुपीची – लैंगिकता आणि संस्कृती १\nरीति रिवाज, रूढी, रूपके, समजुती, कल्पना, विचार आणि मूल्ये या सर्वांचा “ संस्कृती” या संकल्पनेमध्ये समावेश होतो. प्रत्येक समाजाच्या ऐतिहासिक अनुभवाचे प्रतिबिंब ‘संस्कृती’ मध्ये पडलेले असते. समाज हा जितक्या प्रमाणात गतिशील असतो त्या…\n‘मित्रो मर जा नी’ – लैंगिकता व संस्कृती १४\nनुकत्याच (२५ जाने १९) निवर्तलेल्या ज्ञानपीठ विजेत्या हिंदी साहित्यिक कृष्णा सोबती यांची ही गाजलेली कादंबरी - ‘मित्रो मर जा नी ‘ १९६६ मध्ये त्यांनी ती लिहिली त्यावेळी त्या ४१ वर्षांच्या होत्या आणि अविवाहित होत्या. त्यांनी एकमेव विवाह केला…\nमराठीतील आद्य ग्रंथ : गाहा सत्तसई – लैंगिकता आणि संस्कृती १३\nकाही काही पुस्तके अशी असतात की सामान्य वाचकांपेक्षा अभ्यासकांमध्ये ती अधिक प्रिय होतात. वर्तमान कालगणनेच्या आगे मागे एक शतक या कालखंडात रचलेला मराठीतील आद्य ग्रंथ समजला जाणारा ‘गाहा सत्तसई ‘ अर्थात गाथा सप्तशती हा या प्रकारात मोडतो. …\nकालिदास : कुमारसंभव (उत्तरार्ध) – लैंगिकता व संस्कृती १२\nशंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. मागील भाग लैंगिकता व संस्कृती ११ – कालिदास : कुमारसंभव या पूर्वार्धात आपण कुमारसंभवची अर्धी कथा पाहिली आहे. या उत्तरार्धात पुढील कथा…\nकालिदास : कुमारसंभव (पूर्वार्ध) – लैंगिकता व संस्कृती ११\nभाग दुसरा – कालिदास : कुमारसंभव शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. या कथावस्तूची भुरळ कालिदासाला पडण्याचे कारण काय असावे, हा प्रश्न साहजिक आहे. शतपथ ब्राह्मण, एकाहून अधिक पुराणे…\nआनंदाने जगायला शिकवणारी ग़ोंड/कोया (माणूस) आदिवासींची सहज सामाजिक शाळा “गोटूल”\nमध्य भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह आज गोंड नावाने ओळखला जातो. ही जनजाती पूर्व विदर्भ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, पश्चिम ओरीसा व उत्तर आंध्रप्रदेश एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशात पसरलेली आहे. गोंड हे त्यांना बाहेरच्या लोकांनी दिलेले नाव, पण आज…\nमैथुन शिल्पे – लैंगिकता व संस्कृती ८\n‘मिथुन’ या संस्कृत शब्दाचा अर्थ नर आणि मादी यांची जोडी व मैथुन म्हणजे जोडीने करण्याची कृती, अर्थात संभोग. मैथुन आणि त्याचे निरनिराळे प्रकार दाखविणारी शिल्पे भारतात अनेक ठिकाणी, मुख्यतः मंदिरांच्या भिंतींवर आढळून येतात. त्यातले…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य ��मोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/pm-and-president-putin-exchange-greetings/", "date_download": "2021-05-10T05:30:20Z", "digest": "sha1:MSXQLZA2UHNV2ERIDI6T53IKFR3IW4NK", "length": 10825, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "पंतप्रधान आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्परांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nपंतप्रधान आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्परांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा\nनवी दिल्ली, दि.०७ – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 2019 या वर्षासाठी दूरध्वनीवरुन परस्परांना शुभेच्छा दिल्या. रशियात आज साजऱ्या होत असलेल्या नाताळनिमित्त, पंतप्रधानांनी पुतीन यांना आणि रशियाच्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षात उभय देशात विशेष धोरणात्मक भागीदारीअंतर्गत साध्य केलेल्या कामगिरीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली.\nहेही वाचा :- निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामांच्या निविदा प्रक्रिया पार पाडून निधी खर्च करावा – पालकमंत्री एकनाथ शिंदे\nमे मध्ये सोची येथे तर पुतीन यांच्या ऑक्टोबरमधल्या वार्षिक शिखर परिषदेसाठी झालेल्या नवी दिल्ली दौऱ्यादरम्यान झालेल्या यशस्वी विस्तृत चर्चेचे स्मरण करत द्विपक्षीय संबंधींची गती कायम राखण्याला दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. 2019 मध्ये वार्षिक ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमसाठीच्या निमंत्रणाचा पुनरुच्चार पुतीन यांनी केला. सं���क्षण आणि दहशतवादाला आळा घालणे यासारख्या महत्वाच्या द्विपक्षीय सहकार्याबाबतही चर्चा झाली. जागतिक व्यवस्थेत भारत-रशिया सहकार्याची महत्वाची भूमिका असल्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रिक्स आणि इतर संघटनांमध्ये उभय देश घनिष्ठ चर्चा सुरुच ठेवणार आहेत.\n← कल्याण – एनएआरसीच्या धोकादायक चिमनीचे सळई कोसळून तरुणी जखमी\nदर्पणकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने कल्याण – डोंबिवलीतील पत्रकारांना पुरस्कार प्रदान… →\n9 ऑक्टोबरला पंतप्रधान हरियाणाला भेट देणार\nपत्रकार परिषदेत तोगडिया यांचा आरोप : पोलीस माझा एन्काउंटर करणार होते\nमिशन शक्ती मधल्या वैज्ञानिकांशी पंतप्रधानांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254694:2012-10-09-16-51-43&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T05:36:45Z", "digest": "sha1:QB7XQBIAO5EEL7OGIEX2NVAJS7A2SPG7", "length": 17503, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "दुधाला प्रतिलिटर दोन रु पये अनुदान देण्याची मागणी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> दुधाला प्रतिलिटर दोन रु पये अनुदान देण्याची मागणी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nदुधाला प्रतिलिटर दोन रु पये अनुदान देण्याची मागणी\nराज्यातील दूध संघ १ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्याचा इशारा\nदूध संघ व शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी कर्नाटक शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिलिटर दोन रु पयांचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध संघ २७ व २८ ऑक्टोबर रोजी दूध संकलन बंद ठेवणार असल्याची माहिती राज्यातील दूध संघाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत देण्यात आली. शासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास १ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व दूध संघ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या दूध संघांच्या प्रतिनिधींनी घेतला.\nराज्यातील दूध संघांच्या प्रतिनिधींची येथे आज बैठक झाली. बैठकीस वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सी. एन. गुळवे, सोनाई दूध संघाचे कार्यकारी संचालक दशरथ माने, स्वराज्य दूधचे रणजित िनबाळकर, चितळे दूध संघाचे श्रीपाद चितळे, पुणे येथील सुनील लडकत, गोकुळचे डी. वाय. घाणेकर यांच्यासह सर्व दूध संघांचे पदाधिकारी, वारणा दूध संघाचे मार्केटिंग मॅनेजर बी. बी. भंडारी, जनसंपर्क अधिकारी पी. व्ही. कुलकर्णी उपस्थित होते.\nशेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुधाची खरेदी करून त्यापासून राज्यातील सर्व दूध संघांनी दुग्धजन्य पदाथार्ंबरोबरच दूध पावडर निर्माण केली. दुग्धजन्य पदार्थाना परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी असताना शासनाने निर्यातबंदी केल्याने राज्यातील दूध संघांकडे सुमारे १ लाख टन दूध पावडर शिल्लक आहे. खरेदी झालेल्या सर्व दुधापासून दुग्धजन्य पदार्थ निर्माण करता येत नाहीत. उर्वरित दुधापासून दूध पावडर निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वच दूध संघांकडून केला जात आहे. परिणामी राज्यातील सर्वच दूध संघांकडे पावडर शिल्लक राहिल्याने पावडर प्लान्ट बंद करण्याची वेळ दूध संघांवर आली आहे.\nपशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला योग्य भाव द्यावा लागतो. परिणामी शासनाची भूमिका व शेतकऱ्यांचे हित जपताना दूध संघांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गाईचे दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर ५० पैशांची कपात करून दूध संघांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयोग सुरू असल्याचे या बैठकीत स्पष्ट केले.\nशासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना कमी दराने वीजपुरवठा केला, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांची संस्था असलेल्या दूध संघांना अल्पदराने वीज देण्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अ���्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2021-05-10T05:11:42Z", "digest": "sha1:BKRRSQAHDSLMFOKRXOPKIP3JLRWRRX2F", "length": 7085, "nlines": 146, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nदेर आयद.. नादुरुस्त आयद\nनागरिकत्व विषयक दुरूस्तीचे वास्तव\nसुहास पळशीकर\t30 Dec 2019\nएनआरसी - नागरिकांवर सरकारी शिक्कामोर्तब करण्याचा आटापिटा\nसुहास पळशीकर\t31 Dec 2019\nसरकारविरोधी आंदोलने आणि नागरिकांची जबाबदारी\nसुहास पळशीकर\t01 Jan 2020\nरामचंद्र गुहा\t06 Jan 2020\nसुहास पळशीकर\t15 Jan 2020\nसी.ए.ए. अतार्किक, अनैतिक आणि कालविसंगत का आहे\nरामचंद्र गुहा\t20 Jan 2020\nवर्ल्ड हिजाब डे च्या निमित्ताने\nइस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य: एक सुसंवाद\nसॅम हॅरिस आणि माजिद नवाझ\t18 Mar 2020\nसॅम हॅरिस आणि माजिद नवाझ\t19 Mar 2020\nअर्ध्या शतकाच्या कामाची पावती म्हणजे हे सन्मान\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nसामाजिक सुधारणा आणि दोन सरकारांचा अनुभव\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nअश्रफुल हुसैन : आसाम विधानसभेत पोहोचलेला 'मिया कवी'\nसत्ताविरोधी भावना आणि स्टॅलिनच्या नेतृत्वाचा द्रमुक आघाडीस लाभ\nगरज सक्षम सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची\nसत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन\nसमुद्री कारस्थान : एक वास्तवपट\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'लॉरी बेकर - निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'ऋतूबरवा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'दंतकथा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'वरदान रागाचे' हे साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/big-news-women-are-not-allowed-to-travel-by-mumbai-local-even-after-the-government-request-mhas-488348.html", "date_download": "2021-05-10T05:18:22Z", "digest": "sha1:2UPQRKZ6SWD3BCQGMAS3KF5K7NG66HE2", "length": 19542, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोठी बातमी : सरकारच्या निर्णयानंतरही महिलांसाठी लोकल प्रवास नाहीच! रेल्वेने बोर्डाने घेतली 'ही' भूमिका Big news Women are not allowed to travel by mumbai local even after the government request mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांच�� उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nमोठी बातमी : सरकारच्या निर्णयानंतरही महिलांसाठी लोकल प्रवास नाहीच रेल्वेने बोर्डाने घेतली 'ही' भूमिका\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nमोठी बातमी : सरकारच्या निर्णयानंतरही महिलांसाठी लोकल प्रवास नाहीच रेल्वेने बोर्डाने घेतली 'ही' भूमिका\nजोपर्यंत रेल्वे बोर्ड निर्णय घेत नाही तोपर्यंत महिलांना लोकलने प्रवास करता येणार नाही.\nमुंबई, 16 ऑक्टोबर : राज्य सरकारने महिलांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची भूमिका घेतल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत होता. मात्र सरकारने ही भूमिका घेतली असली तरी तुर्तास पश्चिम आणि मध्य लोकल सेवा उद्यापासून महिलांसाठी सुरू होणार नाही. लगेच एका दिवशी लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.\nपश्चिम रेल्वे जनसंपर्क विभाग वतीने सांगण्यात आलं आहे की, ' लोकल सेवा सुरू करावी अशी विनंती राज्य सरकारने पत्राने केली. पण लगेच लोक सुरू करता येणार नाही. रेल्वे बोर्डासमोर प्रस्ताव ठेवला आहे, तसंच लोकल सेवा वाढवण्यास काही यंत्रणा, कर्मचारी वाढवावे लागतील. ही सेवा लगेच एका दिवशी सुरू करणे शक्य नाही, तसे पत्राव्दारे आम्ही राज्य सरकारलाही कळवलं आहे.'\nरेल्वे बोर्डाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत रेल्वे बोर्ड निर्णय घेत नाही तोपर्यंत महिलांना लोकलने प्रवास करता येणार नाही. यामुळे लोकल प्रवासासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचा हिरमोड झाला आहे.\nनेमकं काय होतं राज्य सरकारचं परिपत्रक\nराज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात पत्रक काढलं होतं. तसंच हे पत्रक रेल्वे विभागाला पाठवण्यात आलं. त्यात महिलांना प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती करण्यात आली. पत्रात दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या लोकल पर्यंत प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती करण्यात आली. सकाळी मात्र लोकलमध्ये महिला प्रवास करता येणार नाही, असंही नमूद करण्यात आलं होतं. प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नाही. सर्वच महिलांना लोकल प्रवास करता येईल, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र रेल्वेकडून अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही.\nका होत आहे लोकल सुरू करण्याची मागणी\nगेल्या अ��ेक दिवसांपासून सर्व चाकरमान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. अपुऱ्या लोकलच्या फेऱ्या आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी यामुळे कामावर जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नोकरीनिमित्त जाण्या येण्यातच अनेक तास वाया जात असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लोकलबाबत मागणी करण्यात येत आहे.\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/06/22/first-woman-truck-driver-of-india/", "date_download": "2021-05-10T04:33:31Z", "digest": "sha1:NPFSDPQFOUZICASQZIZHHXT36U4QSVLM", "length": 8641, "nlines": 43, "source_domain": "khaasre.com", "title": "एक वकील जी भारताची पहिली महिला ट्रक ड्रायव्हर बनली ! – KhaasRe.com", "raw_content": "\nएक वकील जी भारताची पहिली महिला ट्रक ड्रायव्हर बनली \nशहरात गाड्यांच्या ड्रायव्हिंग सीट वरती महिला सर्रासपणे आढळून येतात. आपल्यासाठी आता ती सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. पण हीच संख्या हायवे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर आपोआप कमी होत जाते. कारण शहरांच्या बाहेर गाड्यांची स्टियरिंग पुरुषांच्या हातात असते.\nपण अशी एक महिला आहे जिने गेल्या पंधरा वर्षांपासून शहर असो, गाव असो किंवा लांब-लांबपर्यंतचे हायवे असोत, सगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर १० चाकी ट्रक चालवून हा समज खोडून काढला आहे. अशा पद्धतीने ती महिला भारतातील पहिली महिला ट्रक ड्रा��व्हर बनली आहे. पाहूया या महिलेविषयी…\nकोण आहे भारतातील पहिली महिला ट्रक ड्रायव्हर \nमध्यप्रदेशाच्या भोपाळमध्ये राहणारी योगिता सूर्यवंशी ही भारतातील पहिली महिला ट्रक ड्रायव्हर आहे. योगिता दोन मुलांची आई असून ती मागच्या १५ वर्षांपासून ट्रक चालवून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहे. २००३ मध्ये योगिताचे पती राजबहादूर रघुवंशी यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. पतीच्या अंत्यसंस्काराला येत असणाऱ्या योगिताच्या भावाचाही रस्ते अपघातातच मृत्यू झाला.\nमध्यप्रदेश पासून आंध्रप्रदेश पर्यंत चालवते १० चाकी ट्रक\nएक महिला जिला साधी ड्राइव्हिंग सुद्धा येत नव्हती त्या योगिताने आपल्या ट्रकसोबत भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला आहे. ट्रक चालवत असताना योगिताला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून नेहमी सावधपणे ट्रक चालवावा लागतो. आपल्या प्रवासादरम्यान ती कधी ढाब्यावर जेवते तर कधी रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवून स्वतः जेवण बनवून खाते.\nवेळप्रसंगी ती ट्रक मध्येही झोपते. ही सगळी कामे ती एकटीच करते. योगिताचे म्हणणे आहे की, लांबच्या प्रवासात ट्रक चालवताना तिला कशाची भीती किंवा धोका वाटत नाही. इतर ड्रॉयव्हरही तिला प्रोत्साहन देतात. ढाब्यांवर तिचे खूप चांगले स्वागत केले जाते.\nवकील, ब्युटिशिअन ते ट्रक चालक\nट्रक चालवण्यापूर्वी योगिताने कॉमर्स डिग्री घेतली होती. तिने वकीलीचेही शिक्षण पूर्ण केले आहे. सोबतच योगिताकडे ब्युटिशियनचे प्रमाणपत्र देखील आहे. परंतु आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी या गोष्टी पुरेशा नाहीत याची जाणीव झाल्यानंतर योगिताने ट्रक चालवण्याचा निर्णय घेतला. प्रवासाच्या निमित्ताने योगिता हिंदी सोबतच इंग्रजी, गुजराती, मराठी, तेलगू अशा भाषाही शिकली आहे. योगिताची मुलगी आज इंजिनिअर आहे तर मुलगा कॉलेजात शिकत आहे.\nयोगिताच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as नवीन खासरे, प्रेरणादायक, बातम्या\nआमिर खानने मुंबईतील घराजवळ खरेदी केली प्रॉपर्टी, किंमत किती आहे माहित आहे का \nहस्तमैथुन करणाऱ्यांना ‘या गोष्टी’ माहीती असल्याच पाहिजे\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/night-tremors-at-bibwewadi-in-pune-he-stabbed-the-youth-in-the-street/", "date_download": "2021-05-10T04:51:24Z", "digest": "sha1:TUM5LXOULPUX24CWWYOQ52MRZNUMQV7Y", "length": 8044, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्याच्या बिबवेवाडीत रात्रीचा थरार; भर रस्त्यात तरुणावर चाकूने सपासप वार", "raw_content": "\nपुण्याच्या बिबवेवाडीत रात्रीचा थरार; भर रस्त्यात तरुणावर चाकूने सपासप वार\nदहशतीमुळे दुकाने पटापट बंद : दोन दिवसांनी दाखल झाला गुन्हा\nपुणे – लोअर बिबवेवाडीत भर रस्त्यात खुनाच्या प्रयत्नाचा थरार घडला. किरकोळ कारणावरुन तरुणावर दोघांनी चाकूने सपासप वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या दुकानदारांना चाकू दाखवत दम दिल्याने सगळ्यांनी दुकाने बंद केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. जखमी तरुणाने शनिवारी तक्रार दाखल केल्यावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nयाप्रकरणी सूरज अनंत कामथे (29, रा. शिल्पलेख सोसायटी, धनकवडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सौरभ भगत (24, रा. सहकारनगर) व राजू नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसूरज आणि सौरभ तोंडओळखीचे आहेत. सौरभने सूरजकडून त्याचे सिमकार्ड वापरण्यास मागितले होते. त्याने ते पुन्हा सूरजला दुसऱ्या दिवशी दिले. दरम्यान, सूरजला राजगड पोलीस ठाण्यातून फोन आला की “तुम्ही ज्या मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकले आहे, तो चोरीचा आहे. तुम्ही तातडीने तो पोलीस ठाण्यात आणून जमा करा.’ ही बाब सांगण्यास सूरज हा आरोपीच्या घरी गेला होता. मात्र, तेथे सौरभ नसल्याने त्याने घरातील एका महिलेला ही बाब सांगितली. याचा राग येऊन सौरभने साथीदारासह सूरजला लोअर बिबवेवाडी ���ेथे गाठले. तेथे त्याच्या तोंडावर धारदार चाकूने दोन वार केले. तर त्याचा साथीदार राजू याने दगड पाठीवर फेकून मारला.\nयानंतर सूरजला जमिनीवर पाडून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. ही घटना आजूबाजूचे नागरिक आणि दुकानदार पहात होते. ते सूरजला सोडवण्यास येत असतानाच आरोपीने हातातील चाकू उगारुन “कोण मध्ये येतो, त्याला खल्लास करुन टाकतो’ अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेले नागरिक व दुकानदार दुकाने बंद करुन पळून गेले. दरम्यान, गंभीर जखमी झालेला सूरज ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक के. बी. पावसे करत आहेत.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nपुणे : सर्व व्यावसायिकांनाही घरपोच सेवेसाठी परवानगी द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/hearing-at-11-30-am-in-supreme-court-against-fadnavis-govt/", "date_download": "2021-05-10T05:16:38Z", "digest": "sha1:AV6JYPRN2GPTEKFJC2ZWXXP3C6LI2Y64", "length": 7016, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर सुप्रीम कोर्टात आज सकाळी 11.30 वाजता सुनावणी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमहाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर सुप्रीम कोर्टात आज सकाळी 11.30 वाजता सुनावणी\nमहाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर सुप्रीम कोर्टात आज सकाळी 11.30 वाजता सुनावणी\nशनिवारी महाराष्ट्राच्या इतिहासात अकालनीय अशी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात भुकंप निर्माण झालाआहे. या पाश्वभुमीवर अनेक स्तरावरून अनेक प्रकारच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.\nदरम्यान बहूमत नसूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी त्वरित संधी दिली. तसेच अत्यंत कमी कालावधीत त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथही दिली.\nराज्यपाल व राष्ट्रपतीपदाच्या सर्वोच्च व घटनात्मक पदां��ाही आपल्या स्वार्थासाठी वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारची प्रतिक्रीया सर्व स्तरातून उमटत आहे.\nखुद्द राज्यपालांनीच देशातील संसदीय लोकशाहीचा उपहास केला आहे’, अशा तीव्र शब्दांत आक्षेप घेऊन तिन्ही पक्षांनी शनिवारी संध्याकाळी तातडीने सर्वोच्च न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.\nआज रविवार सुट्टीचा वार असूनही या याचिकेवर सकाळी ११.३० वाजता तात्काळ सुनावणी होणार आहे.\nतसेच सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे याविषयी सुनावणी होण्याची शक्यता दर्शवली आहे.\nPrevious आम्ही जे काही करतो ते उघड उघड करतो – उद्धव ठाकरे\nNext दुष्काळी भागात अधिकाऱ्यांची मटणपार्टी की पाहणीदौरा \nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/about-my-maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A3%20/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-10T05:25:41Z", "digest": "sha1:55LIRZSEETQVO5WOIZNRYEBB3FPSTLLN", "length": 15901, "nlines": 197, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "परशुराम क्षेत्र :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nपरशुराम क्षेत्र हे कोकणातील सर्वात महत्त्वाचे व महाराष्ट्रात प्रसिद्ध असे देवालय आहे. परशुराम किंवा भार्गवराम हे कोकणस्थ ब्राह्मणांचे दैवत आहे. परशुराम हे श्रीविष्णूचा सहावा अवतार असून त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचा पराक्रम केला व त्यानंतर पृथ्वीचे कश्यप ऋषींना दान केले.\nपरशुराम हा विष्णूच्या दशावतारापैकी चिरंजीव अवतार समजला जातो. अंशात्मक रीत्या परशुरामाचे वास्तव्य चिपळूण जवळील महेंद्र पर्वतावर आहे असा भक्तांचा समज आहे. परशुराम क्षेत्र चिपळूणपासून चार किलोमीटर अंतरावर डोंगरावर आहे.\nया देवळाचा इतिहास, यात्रा व जत्रा सर्वधर्मसमभावाचे द्योतक आहे. विजापूरच्या आदिलशहाने मुसलमान असूनही या देवळाच्या बांधणीसाठी खर्च केला.\nया देवळाच्या घुमटांचा आकार व मांडणी आदिलशाही काळात झाल्यामुळे त्याची शैली वेगळीच आहे. शिखरावर मोठे कलश असून त्याखाली उतरत जाणारे अष्टकोनी अर्धगोलाकार घुमट व नंतर कंगोऱ्याची घुमटाची कडा असून त्याखालचा चौथरा अष्टकोनी आहे. घुमटांत चार दिशांना झरोके असून घुमटाभोवती चार टोकांना लहान छत्रीवजा आकार आहेत. प्राकाराच्या दगडी भिंती व कमानींमध्ये हिंदू व मुसलमानी वास्तुकलेचा संगम दिसून येतो. वास्तुशैलीवर येथील जांभा दगड, लाकूडकाम, व जोरदार पाऊस यांचा परिणाम झालेला दिसतो.\nघुमटांचा अंतर्भाग व आतील लाकडी कोरीवकाम खास कलेचा नमुना आहे. तिसऱ्या घुमटाला वेगला इतिहास आहे. धर्मच्छल करणाऱ्या जंजिऱ्याच्या सिद्दीच्या मुलीने हा घुमट बांधला. तिचा नवरा गलबतासह समुद्रावर बेपत्ता असता, श्री ब्रम्हेंद्रस्वामी या छत्रपती शाहू व पेशवे यांच्या गुरूंच्या सांगण्यावरून तिने नवस केला. पती परत आल्यावर विश्वास बसून तिने घुमट बांधला व दररोज चौघडा वाजविण्यासाठी नेमणूक करून दिली. ती आजही चालू आहे.\nगाभाऱ्यांत काम, परशुराम व काल यांच्या मूर्ती आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे ते अवतार होत. काळ ही मृत्युदेवता आहे. परशुरामांनी मृत्यूला जिंकले व वासनारहित होऊन कामासही जिंकले म्हणून ही प्रतीके येथे स्थापिली आहेत.\nमुख्य अक्षय तृतीयेचा (परशुराम जयंतीचा) असतो. या सर्व सोहळ्यास येणारी माणसे, केले जाणारे उपचार, वागणे यामुळे खास कोकणातील वातावरण निर्मिती होते. हा उत्सव वैशाख शुद्ध प्रतिपदा, द्वितीया व तृतीया असा तीन दिवस असतो. जन्मकाळ तृतीयेचे सायंकाळी दिवस मावळल्यावर होतो. पारंपारिक पद्धतीचे रंगीत कागद, बेगड, बांबू कापड, पुठ्ठे वगैरे वापरून गणपतीच्या देवळासमोर सुंदर मखर व मांडव केला जातो. मंडपाला छत लावतात. या मंडपात कीर्तने गाण्याचे कार्यक्रम, जन्मकाळ, लळीत, भजने असे कार्यक्रम होतात. गावातील प्रत्येक माणसाला प्रसादाचा नारळ वाटण्यात येतो.\nदेवळाच्या प्राकाराबाहेर देवाची बाग आहे. त्यांत एक तोफ आहे व रोज दोनदा आवाज काढण्याची पद्धत होती. याला परशुरामाचे भांडे वाजले असे म्हणतात. देवाची त्रिकाळ पूजा होते. प्राकारात रेणुका, गणपती, बाणगंगा तलाव, गंगेचे देऊळ या सर्व वास्तूंच्या परिसरात जांभ्या दगडाच्या लाद्यांनी व त्यांच्या वास्तुस्थापत्यामुळे सतराव्या शतकातील वास्तुस्थापत्याची प्रचीती येते. रेणुका मंदिरात व इतरत्र असलेले कोरीवकाम, लाकूडकाम यावर प्रादेशिक कुणबी कलेची छाप दिसते. लाल कौलारू छपरे, हिरवी गर्द झाडी, लाल माती, लाल जांभळट जांभ्या दगडाच्या भिंती व जमिनी यामुळे संपूर्ण परशुराम क्षेत्रासच निसर्गसंतुलनाचा व सौंदर्याचा वरदहस्त लाभला आहे याची प्रचीती येते.\nमार्गशीर्ष वद्य एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी पंढरपूरचा विठोबा येथे असतो असा दृष्टांत सुमारे शंभर वर्षापूर्वी एका पंढरीच्या वारकऱ्यास झाला. या यात्रेला अनेक यात्रेकरू येतात व सात दिवस नामसप्ताह करतात. येथे महाशिवरात्रीचाही उत्सव होतो. भाविक हिंदू मने देवापासून दूर असल्यास आपला देव कोठेही कल्पून त्याची पूजा करतात. विठ्ठलाकडे नाही पोहोचता आले तर कोकणातच विठ्ठल येतो व त्याची पूजा होते. हे हिंदू मनोवृतीचे वैशिष्ट्य आहे.\nहे देवस्थान जागृत असल्यामुळे पुष्कळ भाविक लोक येथे दर्शनास येऊन नवस करतात व परत येऊन नवस फेडतात\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/congress-pruthviraj-chavan-slam-modi-goverment-over-less-covid-vaccine-and-health-equipment/", "date_download": "2021-05-10T05:36:23Z", "digest": "sha1:I64TRZCFWOUHLG6Q43ASP3WIPDFQ55DP", "length": 11031, "nlines": 124, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव - पृथ्वीराज चव्हाण - Hello Maharashtra", "raw_content": "\nफक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्���ासोबत दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण\nफक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.\nमहाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत”, असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. यावेळी त्यांनी 1 पत्रक सुद्धा शेअर केले आहे.\nमहाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत. pic.twitter.com/MdYDR4Ly3W\nहे पण वाचा -\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nगडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती,…\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ११०…\nकेंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. लोकसभेत केंद्र सरकारने राज्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांची माहिती दिली. त्या माहितीनुसार आपण विविध राज्यांमधील रुग्णसंख्या आणि त्यांना देण्यात आलेल्या उपकरणांची माहिती घेतली तर धक्कादायक चित्र निर्माण होत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nदेशाच्या परकीय चलन साठ्यात घट, सोन्याचे साठाही झाला कमी\n डार्क वेबवर 3.3 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या डेटाचा झाला लिलाव\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच…\nगडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती; भाजप…\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ११० बेड्चे नियोजन\nलोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली थांबत नाही; राहुल गांधींचा मोदींवर…\nनेहरू- गांधींनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेमुळेच देश आजही तग धरून आहे- शिवसेना\nदेशात पुन्हा लॉकडाउन लागणार का\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nगडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती,…\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ११०…\nलोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली थांबत नाही;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253794:2012-10-04-18-37-23&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T05:17:56Z", "digest": "sha1:RKD5OL7DD56WLZEDPWCCMXMROPYAP64M", "length": 21668, "nlines": 239, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "जलसंपदा विभागाचा जागतिक बँकेलाही ‘कात्रजचा घाट’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> जलसंपदा विभागाचा जागतिक बँकेलाही ‘कात्रजचा घाट’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nजलसंपदा विभागाचा जागतिक बँकेलाही ‘कात्रजचा घाट’\nसिंचन प्रकल्पाच्या उभारणीत निधीची भासणारी चणचण दूर करण्यासाठी जागतिक बँकेने कर्जाऊ रक्कम देताना धरणांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात धरण सुरक्षितता कायदा करण्याचे जे बंधन टाकले होते, तो कायदा कर्जाची रक्कम पदरात पडूनही अस्तित्वात आणण्याची तसदी जलसंपदा विभागाने घेतली नसल्याचे पुढे आले आहे. परिणामी, धरणाची मालकी असणाऱ्यांवर सुरक्षिततेची जबाबदारी, पूर्व परवानगीशिवाय बदलास प्रतिबंध आणि नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिने तुरुंगवास आणि १० हजार रूपये दंड, अशा या प्रस्तावित कायद्यातील अनेक महत्वपूर्ण तरतुदी निव्वळ कागदावर राहिल्या आहेत.\nजनसामान्यांची मते जाणून या प्रस्तावित कायद्याचा अंतिम मसुदा तयार होऊन जवळपास सहा वर्ष उलटून गेले तरी तो प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही.\nधरणांची दुरूस्ती व नवीन धरणांच्या बांधकामासाठी लागणारा निधी कर्जाऊ मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या महाराष्ट्र शासनाला २००५ मध्ये जागतिक बँकेने ३२५ दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले होते. हे कर्ज देताना जागतिक बँकेने धरण सुरक्षिततेबाबत कायदा करण्याची अट टाकली होती. कर्जाच्या या रकमेतून जलसंपदा विभागाने राज्यातील २९१ धरणांची दुरूस्ती आणि नुतनीकरणाची कामे हाती घेतली.\nकर्ज मिळविण्यासाठी या कायद्याचा मसुदा तेव्हा घाईघाईने तयार करण्यात आला होता. या कायद्यामुळे प्रत्येक धरणाची देखभाल व तपासणीचे काम अधिक काटेकोरपणे होईल, असे बँकेलाही अपेक्षित होते. राज्यातील धरणांची सुरक्षितता ज्या धरण सुरक्षितता संघटनेकडे आहे, त्यांनीच या कायद्याचा मसुदा तयार केला होता. त्या संदर्भात नागरिकांना माहिती देण्याकरिता जनजागृती मोहिम राबवून त्यांचीही मते जाणून घेण्यात आली. या घडामोडींना सहा वर्ष झाल्यानंतरही आजतागायत हा कायदा अस्तित्वात आलेला नाही. यामुळे जलसंपदा विभागास कर्जाऊ रकमेत जितका रस होता, तितका धरणांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच्या कायद्यात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजागतिक बँकेकडून कर्जाच्या रकमेतून राज्यातील २९१ धरणांच्या सक्षमीक���णाचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असताना या कायद्याचे भवितव्य अधांतरी आहे.\nया संदर्भात धरण सुरक्षितता संघटनेत यापूर्वी या प्रस्तावित कायद्याच्या विषयावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या स्वरूपाचा कायदा केंद्र सरकार करीत असल्याने ही प्रक्रिया थंडावली असल्याचे सांगितले. तसेच जागतिक बँकेने धरणांच्या नुतनीकरणासाठी जे कर्ज मंजूर केले होते, त्याकरिता या कायद्याची अट घातली नसल्याचा दावा केला.\nपरंतु, जेव्हा धरणांच्या दुरूस्तीसाठी उपरोक्त कर्ज मंजूर झाले, तेव्हा जलसंपदा विभाग हा कायदा बनविण्यासाठी चांगलाच धडपडत होता, असे या विभागातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nकाय आहे धरण सुरक्षितता कायदा \nदोन गटात विभागलेल्या कायद्याच्या पहिल्या भागात सध्या वापरात असलेल्या धरणांसाठी कठोर नियम तर दुसऱ्या भागात ज्या धरणांचे काम सुरू आहे, ते कठोर देखरेखीखाली व्हावे यासाठी बंधन टाकण्यात आले आहे. धरणांचे मालकी हक्क असलेल्या शासकीय व खासगी संस्थांवर या कायद्याद्वारे विशेष जबाबदारी येणार आहे. कायदा प्रत्यक्षात आल्यावर धरणाची दुरूस्ती व देखभालीच्या कामांसाठी सुरक्षितता कक्षाकडे पुरेसा निधी, या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावे लागतील. बांधणी सुरू असलेल्या धरणांवर शासनमान्य अभियंत्याची नेमणूक करणे बंधनकारक होईल. या कायद्यामुळे प्रत्येक मोठय़ा धरणास स्वत:चा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा लागेल. प्रस्तावित व सध्या काम सुरू असलेल्या धरणांना हा आराखडा आधीच तयार करावा लागणार आहे. राज्यातील बहुतांश धरणांचे मालकी हक्क राज्य शासन, पाटबंधारे विभाग, निमशासकीय संस्था, बृहृन्मुंबई महापालिका यांच्याबरोबर काही खासगी संस्थांकडे आहेत. कायदा झाल्यावर या सर्वावर धरणाची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी येणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वपरवानगीशिवाय धरणाची साठवण क्षमता वाढविणे अथवा कमी करणे, काही नवे बांधकाम करणे अथवा तत्सम कोणतेही काम करण्यावर र्निबध येणार आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांना सहा महिने तुरुंगवास व १० हजार रूपये दंडाची तरतुद या प्रस्तावित कायद्यात आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्य���े..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-6-reasons-behind-raavana-death-5349544-PHO.html", "date_download": "2021-05-10T04:06:54Z", "digest": "sha1:AKPIRDMUAQ7ESXFQ3UVJ3NB2Z73AE2J4", "length": 3667, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "6 Reasons Behind Raavan\\'s Death That You Don\\'t Know | रावणाचा मृत्यू केवळ सीतेमुळेच नाही तर या 6 कारणांमुळेही झाला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्य�� आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nरावणाचा मृत्यू केवळ सीतेमुळेच नाही तर या 6 कारणांमुळेही झाला\nशास्त्रानुसार, रामायण ही श्रीरामाची कथा आहे, परंतु रावणाशिवाय ही कथा पूर्ण होऊ शकत नाही. सीतेचे हरण केल्यानंतर श्रीरामाने रावणाचा वध केला, परंतु या घटनेमागे केवळ हे एकच कारण नाही. धर्म ग्रंथानुसार रावण महापराक्रमी आणि विद्वान होता परंतु यासोबतच तो एक अत्याचारी आणि कामांधसुद्धा होता. रावणाने त्याच्या जीवनकाळात असे अनेक कार्य केले ज्यामुळे अनेकांनी त्याला शाप दिले. हेच शाप रावणाच्या सर्वनाशाचे कारण ठरले आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांनी रावणाला कोणकोणते शाप दिले...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/the-campaign-for-corona-prevention-will-be-accelerated-due-to-yancha-commissioner/", "date_download": "2021-05-10T04:39:27Z", "digest": "sha1:INSJ36746BGX3T6JLWYYTL23Z27SRWWE", "length": 10108, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कोरोना प्रतिबंधासाठी सर्वेक्षण मोहीम ‘यांच्या’मुळे गतीमान होणार : आयुक्त | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर कोरोना प्रतिबंधासाठी सर्वेक्षण मोहीम ‘यांच्या’मुळे गतीमान होणार : आयुक्त\nकोरोना प्रतिबंधासाठी सर्वेक्षण मोहीम ‘यांच्या’मुळे गतीमान होणार : आयुक्त\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या सर्वेक्षणाला एनसीसी आणि एनएसएसच्या विदयार्थ्यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे ही मोहिम अधिक गतीमान होण्यास निश्तिपणे मदत होईल असा विश्वास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला.\nमहानगरपालिकेच्या राजारामपूरी येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतील सर्वेक्षणसाठी आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांच्या बरोबरीने शहाजी कॉलेजच्यावतीने एनएसएस आणि एनसीसी विदयार्थ्यांचे पथक उपलब्ध करुन दिले आहे. या उपक्रमाची सुरुवात आज आयुक्त डॉ.मल���लिनाथ कलशेट्टी व उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.\nयावेळी परिवहन समिती सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका सौ. भाग्यश्री शेटके, वैदयकिय अधिकारी शोभा दाभाडे, शहाजी कॉलेजचे प्राध्यापक रमेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.\nPrevious articleपेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून शेतीविषयी विधेयकांची होळी\nNext articleस्व. अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही: वसंतराव मुळीक\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/harbhajan-singh/photos/", "date_download": "2021-05-10T03:47:36Z", "digest": "sha1:VFFBOFAVR4JW32H2LBR2C2UAGWALE5ZI", "length": 15104, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "See all Photos of Harbhajan Singh - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nधक्कादायक, बीड जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा रेमडेसीवीर इंजेक्शन चोरीला\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\n IPL 2021 बाबत सौरव गांगुलीची महत्त्वाची घोषणा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्य��त एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nIPL 2021 : या 4 महान खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल असणार शेवटची\nआयपीएलच्या 14 व्या मोसमाची (IPL 2021) सुरूवात 9 एप्रिलपासून होणार आहे. यावर्षीही अनेक युवा खेळाडू पहिल्यांदाच जगातल्या सगळ्यात मोठ्या टी-20 लीगमध्ये खेळताना दिसतील, पण काही महान खेळाडूंसाठी ही आयपीएल शेवटचीही ठरू शकते.\nटीम इंडियाचा खेळाडू दुसऱ्यांदा 'बाप' बनणार, पत्नीने शेयर केले PHOTO\nहरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण\nपुरे मोहल्ले का भेज दिया क्या’ विजेचं बिल पाहून भज्जीही झाले हैराण\nधोनीच्या खेळाबद्दल हरभजनने दिला संघ व्यवस्थापनाला सल्ला\nIPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव\nस्पोर्ट्स Apr 27, 2019\nIPL 2019 : भावुक झालेला पंजाबचा शेर देवासमोर झुकतो तेव्हा...\nपाकिस्तानसोबत खेळावं की नको कोण काय म्हणतंय पाहा\n'पांड्या-राहुलशी बोलणं सोडाच पण एकत्र प्रवासही करणार नाही'\n#IshaAndAnandWedding : सेलिब्रिटींच्या गर्दीत भज्जीचे धम्माल उडवून देणारे PHOTOS\nफोटो गॅलरी Nov 2, 2015\nभज्जीच्या रिसेप्शनला पंतप्रधानांसह क्रिकेटपटूंची उपस्थिती\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live64media.com/author/asjangam/", "date_download": "2021-05-10T04:29:27Z", "digest": "sha1:ICINXCCULZ6I7OQCM3QAINU6FPRIWBBE", "length": 10033, "nlines": 77, "source_domain": "live64media.com", "title": "Live Marathi Team – Marathi 65 Media", "raw_content": "\nह्या तीनराशींचे लोक पार्टनरसाठी असतात सर्वात जास्त पोजेसिव, स्वतःवर नाही करू शकत कंट्रोल….\nज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची राशी त्याच्या स्वभावावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. राशिचक्रानुसार व्य���्तीचे गुण आणि वर्तन हे त्याच्या राशीवर बऱ्यापैकी अवलंबून असतात. असे मानले जाते की काही राशीचे लोक इतरांपेक्षा …\nसुहागरात्रीच्या दिवशी नवरीचे ते शरीर बघून पति झाला बेशु-द्ध, सुध आल्यानंतर सांगितली पत्नीची ती सच्चाई..\nउत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून एक आश्च-र्यकारक बा-तमी समोर आली आहे. खरे तर येथे नवविवाहित नवरा आपल्या पत्नीसमवेत हनीमून साजरा करण्यासाठी खूप उ त्सुक होता. वराला धीर धरणे शक्य होत नव्हते …\nखूप जास्त रोम्यांटीक असतात ह्या राशींच्या मुली, कधीही नाही देत धोखा..\nप्रत्येकजण आपल्या स्वभावामुळे स्वताची एक वेगळी ओळख निर्माण करत असतो. काही लोक स्वभावाने रागीट असतात तर काही व्यक्ती खूप शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या असतात. हे सर्व गुण त्यांच्या राशीमुळे दिसून …\nकरिश्मा कपूरची ह-नीमून साठी लावली होती तिची बोली तेव्हापासूनच तिचे प्रेम रागामध्ये बदलायला लागले …\nबॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा बॉलीवूडमधला प्रवास जितका ग्लॅ म रस आणि सुंदर होता त्यापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्यामध्ये तिचे बरेच हाल झाले आहेत. गोविंदा आमिर खान आणि सलमान खान सारख्या सुपरस्टार्सबरोबर …\nस्त्रीचा हा भाग असतो सर्वात पवित्र, एकूण आश्चर्य वाटेल ..\nहिं दू ध-र्माच्या मान्यतेनुसार जेव्हा एखाद्याच्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा लोक तिला लक्ष्मीचे रूप मानत असतात. स्त्रियांना बालपणापासूनच देवीसारखे पूजले जाते. पण जेव्हा मुलगी लग्न करते आणि तिच्या नवऱ्याच्या …\nपतिचे झोपलेल नशीब बदलून टाकतात ह्या पाच सवयी असलेल्या महिला, असतात खूप भाग्यशाली..\nअसे म्हणतात की चांगल्या सवयी आणि गुण असलेली स्त्री जर घरात असेल तर घर हे स्वर्ग बनते. तसेच आपल्या हिं-दू संस्कृतीत स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. 21 व्या शतकातही ही …\nज्या महिलांकडे असतात ह्या 7 गोष्टी ,त्या असतात खूप भाग्यवान…\nभारतीय संस्कृतीत महिलांना पूजनीय मानले जाते. तिला सर्वोच्च सन्मान दिला जातो. यामुळेच आपल्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. वै-दिक पद्धतीमध्ये देवी लक्ष्मीजींला संपत्तीची देवता देवी सरस्वती यांना शि-क्षेची देवता मानले …\nलग्नानंतर कशामुळे जाड्या होतात महिला, याचे खरे कारण सर्वेक्षणामधून आले समोर …\nलग्नानंतर स्त्रियांमध्ये बरेच बदल होत असतात. आपल्याला माहिती आहेच की लग��नाच्या काही महिन्यांनंतर त्यांचे वजन वाढू लागते. हे प्रत्येकास लागू होत नाही परंतु बहुतेक वेळा आपण हे पाहिले आहे. लग्नानंतर …\nमिका सिंगसोबतचे इं-टिमेट PHOTO सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया\nबॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार मिका सिंह आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे हॉ-ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये हे दोघेही एकमेकांना रो-मँटिक पोझेस आणि मेसेज देताना दिसत आहेत. चाहत्यांकडून …\nअर्जुन कपुर आणि परिणीतिच्या ह्या हॉ-ट सीनला बघून वाढला मलाइकाचा पारा, म्हणाली…\nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यातील बातम्या येतच असतात. दोघेही आता त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. दोघांच्या लग्नाविषयीही बातम्या येत आहेत. अरबाज खानबरोबर घटस्फो-ट झाल्यानंतरच मलायकाचे नाव अर्जुनशी …\nकधी गरजेपोटी ‘हे’ काम करत होती हि अभिनेत्री,आत्ता बनली आहे बॉलीवुडची मोठी सुपरस्टार…\nह्या एका चुकीमुळे तुटले होते जॉन अब्राहम आणि बिपाशा बसुचे नातेबंध,कधी काळी होणार होते लग्न…\nह्या तीनराशींचे लोक पार्टनरसाठी असतात सर्वात जास्त पोजेसिव, स्वतःवर नाही करू शकत कंट्रोल….\nसुहागरात्रीच्या दिवशी नवरीचे ते शरीर बघून पति झाला बेशु-द्ध, सुध आल्यानंतर सांगितली पत्नीची ती सच्चाई..\nखूप जास्त रोम्यांटीक असतात ह्या राशींच्या मुली, कधीही नाही देत धोखा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/builders-need-permission/", "date_download": "2021-05-10T05:05:34Z", "digest": "sha1:G7VUS2XUULQN66WYOXEZHT6RDAIENF5U", "length": 9548, "nlines": 101, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांधकामांना परवानगी आवश्‍यकच", "raw_content": "\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश\nपुणे – जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊन बांधकामांना धोका होऊ शकतो. त्यामुळे अर्धवट स्थितीतील बांधकामे, ज्योत्याची आणि बेसमेंटची बांधकामे इत्यादींना मर्यादित स्वरुपात बांधकामाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परवानगी दिली आहे.\nसध्या अर्धवट असलेल्या बांधकामांमध्ये केलेल्या खोदकामात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पर्यायाने रोगराई वाढू शकते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत, छावणी परिषद पुणे, खडकी देहूरोड यांनी अतिबाधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रात प्रकरणनिहाय परवानगी द्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.\nभूस्खलन प्रतिबंधक बांधकामे, अर्धवट स्थितीतील बेसमेंटच्या भरावांची कामे लॉकडाऊन आदेश अंमलात येण्यापूर्वी प्रत्यक्षात सुरू झालेली आजमितीला अत्यावश्‍यक असलेली जलरोधक कामे, राहत्या इमारतीमधील अपूर्ण अवस्थेतील प्लॅस्टर, प्लंबिंग इत्यादी स्वरुपाची दुरुस्ती कामांचा यामध्ये समावेश आहे. या कामांसाठी आवश्‍यक असलेली मालवाहतूक 17 एप्रिल 2020 रोजीच्या सूचनेनुसार नियम पाळून करता येईल. त्यासाठी वाहतूक परवाना व्यवस्था आणि तसेच बांधकामांसाठी आवश्‍यक कर्मचारी, यंत्रचालक, मजूर यांना एकवेळ कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी वाहतूक परवाना देण्याची व्यवस्था महापालिका आयुक्‍त यांनी नियुक्‍त केलेल्या अधिकाऱ्यांकरवी करावी. महत्त्वाचे म्हणजे या कामासाठी लागणारे कामगार हे करोना प्रतिबंधित क्षेत्रातील नसावेत, याची दक्षता घ्यावी, असेही या आदेशात नमूद केले आहे.\nकामगारांची काळजी घेणे बंधनकारक\nकामगारांच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्थाही कामाच्या ठिकाणी करावी. आठवड्यातून दोनवेळा त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. कामाच्या ठिकाणी गर्दी न करता डिस्टन्सिंगचे पालन करावे. आजारी कामगारासाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था करावी. मास्कचा वापर अनिवार्य. प्रवेशद्वार, सर्व दरवाज्याचे हॅन्डेल, पाण्याचे नळ, स्वच्छतागृह, अवजारे तसेच तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेल्या निवारागृह ठराविक कालावधीनंतर 10 टक्‍के प्रमाणात सोडियम हॉयपोक्‍लोराइट असलेल्या निर्जंतुकीकरण द्रावणाने स्वच्छ करावेत. कामगारांना हात धुण्यासाठी साबण, हॅंडवॉश, पाणी आणि कामादरम्यान निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. बाहेरील व्यक्‍तींचा प्रवेश टाळण्यासाठी बॅरिकेड लावावेत. बांधकाम परवानगी प्रत आणि कामगारांच्या प्रवासाच्या परवानगीची प्रत स्थानीक पोलिसांकडे द्यावी.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा साव��ा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\n#coronavirus : रुग्ण गंभीर, हतबल नातेवाईक आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास\n…अन् कोविड बधिताला चक्क बाईकवर बसवून नेलं रुग्णालयात\nपारदर्शी मास्क वापरा आणि स्मितहास्य परत मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/family-doctor-to-police-custody/", "date_download": "2021-05-10T05:25:14Z", "digest": "sha1:ASFNDYDXWAGDNL2L2COQ4PBQO62UEY36", "length": 8309, "nlines": 100, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फॅमिली डॉक्‍टरला पोलीस कोठडी", "raw_content": "\nफॅमिली डॉक्‍टरला पोलीस कोठडी\nपंचकर्म उपचाराच्या नावावर केलेले चित्रीकरण प्रसिध्द करण्याच्या बहाण्याने केला बलात्कार\nपुणे : उच्चशिक्षित तरुणीवर पंचकर्म उपचार करण्याच्या बहाण्याने चित्रीकरण करुन ते सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणात फॅमिली डॉक्‍टरला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.\nसुरेश वाडीयार ( वय 36, कोंढवा) असे त्या डॉक्‍टचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय पीडित तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ती मार्च 2018 पासून पाठ व खांद्याच्या दुखापतीच्या उपचारासाठी डॉक्‍टरकडे जात होती. बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर येथील शिवराजनगर येथे वाडीयार याचे आयुर नावाचे क्‍लिनिक आहे. वडीयार हा तरुणीच्या कुटुंबाचा फॅमिली डॉक्‍टर होता.\nत्यांचा डॉक्‍टरवर विश्‍वास होता. त्यामुळे संबंधित तरुणी उपचारासाठी त्याच्या क्‍लिनिकमध्ये गेली होती. तिथे त्याने तिचे चित्रीकरण केले. तिला ते चित्रीकरण सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्याशी वारंवार बिबवेवाडी येथील क्‍लिनिकमध्ये, कोंढवा बुद्रुक येथील त्याच्या घरी बोलावून शारीरिक संबंध ठेवत होता. त्याच्या अत्याचाराला कंटाळून तिने घडलेला प्रकार घरी सांगितला. तिचे वकील. ऍड हेमंत झंजाड, ऍड. अरविंद खांडरे यांच्यामार्फत याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली.\nयाप्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी डॉक्‍टरकडून केलेले चित्रीकरण जप्त करण्यासाठी, ते व्हिडिओ त्यांनी कोठे स्टोअर केलेले आहेत. ते सर्व साहित्य जप्त करायचे आहे. तसेच, त्यांनी आणखी कोणाची या पद्धतीने फसवणूक केली आहे का, याबाबत तपास करायचा आहे, त्यासाठी त्याची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.\nआरोपी विक्षिप्त मनोवृत्तीचा असून, त्याने संबंधित तरुणीचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केले आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद फिर्यादीतर्फे ऍड. हेमंत झंजाड यांनी कोर्टात केला.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nपुणे : सर्व व्यावसायिकांनाही घरपोच सेवेसाठी परवानगी द्यावी\nPune | विधवा महिलांची फसवणूक करणाऱ्या पिट्या भाईला मोक्का लावण्याची नागरिकांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/plane-of-trainees-collapsed-the-death-of-both/", "date_download": "2021-05-10T04:54:07Z", "digest": "sha1:IZEI6HFSHLCPFWM32WOEHW7L65ZZ3CCC", "length": 4770, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले ; दोघांचा मृत्यू", "raw_content": "\nप्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले ; दोघांचा मृत्यू\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nविकाराबाद : तेलंगणामध्ये विकारबाद जिल्ह्यातील सुल्तानपूरमध्ये रविवारी दुपारी एक प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये प्रशिक्षणार्थी पायलट प्रकाश विशाल आणि एक महिला पायलट यांचा मृत्यू झाला आहे. महिला पायलटची अद्याप ओळख पटलेली नाही\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nतेलंगणा वापरणार लसींसाठी ड्रोन\nआता हरियाणा आणि तेलंगणाला देखील ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसची सेवा\n बेडसाठी केला चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/astrology/", "date_download": "2021-05-10T05:48:10Z", "digest": "sha1:3UF2UPFEARYJGOSPOKKTRLXEXOLB4Z44", "length": 16205, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Astrology News in Marathi: Astrology Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nमकर, कुंभ आणि मीन राशीवाले प्रेमात कसे असतात आणि कोण असतो यांचा परफेक्ट जोडीदार\nबातम्या Dec 31, 2020 Horoscope 2021 Libra : तूळ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर ठेवा अंकुश\nलाइफस्टाइल Dec 31, 2020 Horoscope 2021 Cancer: कर्क राशीच्या व्यक्ती नव्या वर्षांत करतील आव्हानांवर मात\nलाइफस्टाइल Dec 31, 2020 Horoscope 2021 Taurus: वृषभ राशीच्या लोकांना हे वर्ष जाईल आनंदाचं\n वृश्चिकसाठी कसं असेल वर्ष\nHoroscope 2021 Leo: सिंह राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात जोडीदार मिळणार; पण...\nHoroscope 2021 Aries: नव्या वर्षात मेष राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ;\nHoroscope 2021 Sagittarius: धनु राशीच्या व्यक्तींना परदेशी जायला मिळणार संधी\nGemini Horoscope Year 2021: मिथुन राशीला वर्ष फलदायी; पण आरोग्याची काळजी घ्या\nराशीभविष्य : वृश्चिक आणि कन्या राशीच्या व्यक्तींना आज कामाचा ताण जाणवेल\nसूर्यग्रहणाचा चांगला की वाईट कसा होणार 12 राशींवर परिणाम, जाणून घ्या\nअक्षय तृतीयेला बदलणार बुध ग्रहाचं स्थान, जाणून घ्या 12 राशीवर काय होणार परिणाम\nफोटो गॅलरीOct 29, 2018\nआज 'या' राशींचा दिवस आहे प्रसन्न, होणार अचानक धनलाभ\nफोटो गॅलरीOct 27, 2018\nराशीभविष्य: आज या राशीतील लोकांचा दिवस आहे रोमँटिक\nफोटो गॅलरीOct 26, 2018\nआज 'या' राशींनी स्वत:चा मूड सांभाळावा\nफोटो गॅलरीOct 25, 2018\nआज या राशींच्या भाग्यात आहे धनलाभ\n'या' राशीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोठं यश\nफोटो गॅलरीOct 23, 2018\n'या' राशीतील अविवाहितांसाठी आजचा दिवस म्हणून आहे खास\nआज 'या' राशींचा भाग्याचा दिवस, होणार पगारात वाढ\nआज 'या' राशींच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण घटना घडतील\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254017:2012-10-05-17-44-10&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T03:50:19Z", "digest": "sha1:3NFFYXGPQHPR26GBQZHAMJ3MYAGWAZIW", "length": 15688, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "छेडछाडविरोधात नाशिकमध्ये ‘रायुकाँ’ ची ‘हेल्पलाईन’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> छेडछाडविरोधात नाशिकमध्ये ‘रायुकाँ’ ची ‘हेल्पलाईन’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर ��ूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nछेडछाडविरोधात नाशिकमध्ये ‘रायुकाँ’ ची ‘हेल्पलाईन’\nमहापालिकांच्या शाळांमधील अस्वच्छता, परिसरातील रोडरोमिओचा उच्छाद, यासंदर्भात थेट राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे विद्यार्थिनींनी गाऱ्हाणे मांडल्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका शाळा क्रमांक २० येथे शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘रास्ता रोको’आंदोलन करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष छबु नागरे यांनी दिली. महापालिकांच्या शाळेच्या परिसरासह इतर ठिकाणी महिला व विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात सुप्रियाताईंनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे जमा झाल्या. तसेच या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लाईट, पाणी, स्वच्छतागृह अशा मुबलक सुविधाही पुरविण्यात आलेल्या नाही. याबाबत शुक्रवारी छबु नागरे यांच्या नेतृत्वाखाली शाळा क्र. २० येथे आंदोलन करण्यात आले. अंबड पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील छेडछाडविरोधात रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. गुंडांचा त्रास होणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांनी ९७६२१००१००, ९७६२२००२०० या क्रमांकांसह पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी (९९२३४९७९००), सहआयुक्त गणेश शिंदे (९९२३४२३२९१), अंबडचे पोलीस निरीक्षक (९४२२७३३६४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्�� : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/breaking-news-mla-vinayak-mete-criticized-bjp-leader-pankaja-munde-for-sugar-cane-worker-mhsp-479923.html", "date_download": "2021-05-10T04:53:38Z", "digest": "sha1:HQHE4MRLZVZVKPCB7BVBUAYPDM6WYUYI", "length": 21051, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऊसतोड मजूर लवाद कालबाह्य! विनायक मेटेंनी साधला पंकजा मुंडेंवर निशाणा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्��ा 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nऊसतोड मजूर लवाद कालबाह्य विनायक मेटेंनी साधला पंकजा मुंडेंवर निशाणा\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nऊसतोड मजूर लवाद कालबाह्य विनायक मेटेंनी साधला पंकजा मुंडेंवर निशाणा\nऊसतोड मजूर संदर्भातील लवाद आता कालबाह्य झाला आहे, सरकारनं इथून पुढे लवाद रद्द करून समिती नेमावी\nबीड, 15 सप्टेंबर: ऊसतोड मजूर संदर्भातील लवाद आता कालबाह्य झाला आहे, सरकारनं इथून पुढे लवाद रद्द करून समिती नेमावी, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. लवादाच्या नेत्याची आम्हाला भूमिका मान्य नाही. त्यामुळं सरकारनं मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, असं स्पष्ट सांगत आमदार विनायक मेटे यांनी नामोल्लेख न करता पंकजा मुंड��� यांच्यावर निशाणा साधला आहे.\n उदय सामंत यांना ABVP च्या पदाधिकाऱ्याकडून धमकीचा फोन\nआमदार विनायक मेटे यांनी बीड येथे पत्रकारांशी संवाद साधला. आमदार मेटे म्हणाले की, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ऊसतोड मजुरांना वाली राहिला नाही. आजच्या ऊसतोड मजूर नेत्यांनी मजुरांवर अन्याय केले .निझामाच्या काळात नव्हता तितका या सरकारच्या काळात अन्याय ऊसतोड मजुरावर झाला आहे. तो थांबवण्यासाठी माथाडी कामगार कायद्याच्या धर्तीवर ऊसतोड कामगारांसाठी कायदा करा, अशी मागणी आमदार मेटे यांनी यावेळी केली.\nशिवसंग्राम प्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार मुकादम वाहतुकदार संघटना आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह शाळा किमान 100 सुरू करा, पंचायत समिती गणात एक करवी तसेच विद्यमान गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळ सुरू करा, परळी येथील मुख्यालय लवकरात लवकर अद्ययावत स्थापन करावे, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.\nऊस कामगारांच्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल...\nऊसतोड कामगारांसाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणजे, 'कामगारांच्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल.'\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा ऊसतोड कामकारांनाही फटका बसला आहे. सहकारी साखर कारखाने बंद असल्यानं ऊसतोड कामगारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना आधार मिळावा यासाठी पंकजा मुंडे प्रयत्नशील असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.\nकोयत्याला मिळेल न्याय; ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा. खा.शरद पवार साहेब, जयंत पाटील, दांडेगावकर चेअरमन साखर कारखाना संघ यांच्याशी चर्चा करणार.@PawarSpeaks @Jayant_R_Patil\nहेही वाचा...'वंचितच्या विनंतीला शरद पवार मान देतील', एल्गारप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी पवारांना केलं जाहीर आवाहन\n'माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याम��ळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा. आपल्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे,' असंही पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/farmers-commit-suicide-as-seeds-do-not-germinate-in-amravati-mhss-460716.html", "date_download": "2021-05-10T05:12:47Z", "digest": "sha1:TFCWN42DVU57256LX2WYHYAQRW2ITXKW", "length": 17701, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बियाण उगवलं नाही म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या, अमरावतीतील धक्कादायक घटना | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्��्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतात���न बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nबियाण उगवलं नाही म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या,अमरावतीतील धक्कादायक घटना\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nबियाण उगवलं नाही म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या,अमरावतीतील धक्कादायक घटना\nअनिल गवई यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यावर्षी कशीबशी खरीप हंगामाची तयारी करून त्यांनी सोयाबीन व कपाशीची पेरणी केली होती.\nअमरावती, 25 जून : राज्यभरात दूरपर्यंत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामातील 60 टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी काही ठिकाणी बियाणे उगविले नसल्यानं शेतकऱ्याचा अडचणीत वाढ झाली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील वसाड येथील अनिल गवई या शेतकऱ्यानं बियाणे न उगवल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.\nजिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील 1 हजार 400 लोकसंख्या असलेल्या वसाड गावात प्रत्येकाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. अनिल गवई यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यावर्षी कशीबशी खरीप हंगामाची तयारी करून अनिल यांनी सोयाबीन व कपाशीची पेरणी केली होती. मात्र, बियाणे न उगवल्याने ते विवंचनेत असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. अनिल गवई यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.\nएकुलत्या एक मुलाच्या जाण्याने पूर्णपणे कोलमडून गेलेत सुशांतचे वडील\nएकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याच�� सांगत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कोणतंच पाठबळ देत नाही. कर्जमाफीसुद्धा झाली नाही तर नवीन कर्जपुरवठा करायला बँका तयार नाही. त्यामुळे शेतकरी आता सावकाराकडे जात आहे. या बोगस बियाणे विकणारा कंपन्यांसोबत कृषी अधिकाऱ्याचं साटंलोटं असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांचे मत आहे त्यामुळे बोगस बियाणे विकणे सोबत सोबतच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.\nसंपादन - सचिन साळवे\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/uddhav-thackeray-slams-budget-talks-in-a-lighter-mood-at-cnbc-tv18-india-business-leader-award-update-438472.html", "date_download": "2021-05-10T04:34:22Z", "digest": "sha1:IKZFWOAKLUKDSD536R3NMTCXVUABHWWN", "length": 21239, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : अर्थमंत्र्यांसमोर उद्धव ठाकरे यांची जोरदार बॅटिंग; मुख्यमंत्र्यांचे असं फटकारे कधी ऐकले नसतील uddhav thackeray slams budget talks in a lighter mood at CNBC TV18 india business leader award | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल ��र्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, ल��करच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nVIDEO : अर्थमंत्र्यांसमोर उद्धव ठाकरे यांची जोरदार बॅटिंग; मुख्यमंत्र्यांचे असं फटकारे कधी ऐकले नसतील\nVIDEO : अर्थमंत्र्यांसमोर उद्धव ठाकरे यांची जोरदार बॅटिंग; मुख्यमंत्र्यांचे असं फटकारे कधी ऐकले नसतील\nमुंबई, 28 फेब्रुवारी : CNBC TV 18 इंडिया बिझनेस लीडर अॅवॉर्ड्स 2020 या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत अर्थव्यवस्था, शेअर मार्केट, तेजी-मंदीचे विषय जड सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन वातावरण थोडं मोकळं केलं. देशातले नामवंत उद्योजक, अर्थतज्ज्ञ आणि माध्यमांच्या समोरच ठाकरे यांनी अर्थसंकल्प हा अवघड विषय असल्याचं मान्य केलं. आपण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कशी बजेटपूर्वीच प्रतिक्रिया तयार ठेवायचो, याचे किस्सेही त्यांनी सांगितले... उद्धव ठाकरे यांची 'अर्थ'पूर्ण फटकेबाजी पाहिलीच पाहिजे...\nभारतीय नौदलाचं नव सायलेंट किलर अस्त्र 'INS करंज'; पाहा VIDEO\nAssembly Elections 2021: भाजपचं मिथुन चक्रवर्तीं अस्त्र ममतांसाठी किती धोकादायक\nमोदींच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती करणार भाजपमध्ये प्रवेश\nIndia Toy Fair: मोदींनी दिला स्वदेशी खेळणी वापरण्याचा सल्ला; पाहा VIDEO\nराज्यपालांच्या 'त्या' पत्रापासून ते सुशांतसिंह राजपूतपर्यंत काय म्हणाले अमित शाह\nVIDEO : मोदींचा साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर VIRAL\nEXCLUSIVE VIDEO: वयाच्या 20 व्या वर्षी अयोध्येला गेल��� होते देवेंद्र फडणवीस\nVIDEO इराणने का दिला भारताला धक्का जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहा\nVIDEO : प्रोटोकॉल तोडून मोदींनी केलं ट्रम्प दांपत्याचं स्वागत\nVIDEO : ट्रम्प आणि मेलेनया यांनी साबरमती आश्रमात केली सूतकताई\nVIDEO : ट्रम्प- मेलानिया स्वागतासाठी अहमदाबादच्या रस्त्यावर होती अभूतपूर्व गर्दी\nNRC आणि NPR वर काय म्हणाले अमित शहा, पाहा VIDEO\n...आणि चक्क विमानच पुलाखाली अडकलं, काय आहे नेमका प्रकार पाहा VIDEO\nVIDEO: चार महिन्यांत अयोध्येत राम मंदिर बांधणार, पाहा काय म्हणाले अमित शहा\nलोकांचा जीव धोक्यात घालणारा गुजरात सरकारचा धक्कादायक निर्णय, पाहा SPECIAL REPORT\nVIDEO: भडकलेल्या कांद्याच्या प्रश्नावर आता गृहमंत्री अमित शहांनी बोलावली बैठक\nश्रीलंकेतील चीनची लुडबुड वाढली, भारतावर काय होणार परिणाम\nपरदेशातही मोदी-मोदी, पाकिस्तानच्या नागरिकांनी केला जयघोष\nSpecial Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन\n'जमिनीची खैरात नको', निकालानंतर असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले\nVIDEO : अयोध्या प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर गडकरींची प्रतिक्रिया\nअयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील वकिलांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nअयोध्येमध्ये पाहा कशी आहे सुरक्षा व्यवस्था, पाहा GROUND REPORT\nअहमद पटेल-गडकरींच्या भेटीवर काय म्हणाले शरद पवार\nगडकरींच्या भेटीनंतर अहमद पटेल यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nअहमद पटेल-गडकरींच्या भेटीवर विजच वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया\n विद्या बालनकडे तब्बल 800 साड्यांचं कलेक्शन\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nबातम्या, स्पोर्ट्स, फोटो गॅलरी\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nधोनीची पूर्व प्रेयसी आहे अतिशय सुंदर, PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल अवाक्\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस ���ोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T04:33:04Z", "digest": "sha1:7SPEVW26HPFQDEGUU6XGGH5COFV3OSBJ", "length": 14765, "nlines": 119, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "ठाणे, कल्याण, उल्हासनगरात ‘हातोडा मोहीम’ | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nठाणे, कल्याण, उल्हासनगरात ‘हातोडा मोहीम’\nठाणे, कल्याण, उल्हासनगरात ‘हातोडा मोहीम’\nठाणे : रायगड माझा वृत्त\nसात मजली इमारती असो वा दुकानांचे अतिरिक्त बांधकाम…तर कुठे रस्ते रुंदीकरणाच्या आड येणाऱया टपऱया शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. ठाणे, कल्याण, उल्हासनगर आदी भागांत स्थानिक यंत्रणांनी जोरदार तोडकाम करताना एकूण 60 हून अधिक बांधकामे पाडली. त्यामुळे भकिष्यात रस्त्यांची कामे सुसाट होणार असून बेकायदा बांधकामे पाडून भूमाफियांना दणका देण्यात आला आहे.\nकल्याण – 27 गावांतील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने धडक कारकाई सुरू केली आहे. त्यामुळे बेकायदा टॉवर उभे करणाऱया बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांत दहा सात माजली बेकायदा इमारती भुईसपाट करण्यात आल्या. ई आणि आय प्रभाग क्षेत्रामधील पिसवली गावात ही कारकाई करण्यात आली. ई प्रभाग क्षेत्रांतर्गत भोपर येथील मदन गुप्ता आणि रतिलाल गुप्ता यांच्या मालकीच्या सहा इमारतींचे अनधिकृत काम चालू होते. या संकुलातील तीन इमारती पाडण्यात आल्या. याशिवाय आय प्रभागातील सात इमारती पाडण्यात आल्या.\nउल्हासनगर : जुन्या दुकानांसमोरील अवैध वाढीव बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमणकिरोधी पथकाने कारकाई केली. पोलीस बंदोबस्तात कैलास कॉलनी, शक्ती मार्केट, पंजाबी कॉलनी, प्रभाग समिती दोनच्या हद्दीतील ��शा 32 काढीक बांधकामांकर अनधिकृत बांधकामकिरोधी पथकाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी केली. जुन्या दुकानदारांनी समोरच्या जागेवर अतिक्रमण करताना वाढीव बांधकामे उभारल्याच्या तक्रारी आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार प्रभाग समिती चारचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी, मुकादम श्यामसिंग आदींनी बांधकामांवर हातोडा चालकला.\nठाणे : रस्ता रुंदीकरण मोहिमेतंर्गत वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक 16 येथील 20 गाळे तोडण्यात आले. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आठकडय़ाभरापासून ठाणे शहरामध्ये रस्ता रुंदीकरण कारवाई जोरात सुरू असून गेले दोन दिवस ही कारवाई वागळे इस्टेट परिसरात सुरू आहे. उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले, नगर अभियंता राजन खांडपेकर यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱया गाळ्यांवर कारवाई केल्याने रोड क्रमांक 16 सर्कलचा परिसर मोकळा झाला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी येथे होणाऱया वाहतूककोंडीतून सर्वसामान्यांची मुक्तता होणार आहे.\nPosted in टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसाय\nडोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nमुंबई विद्यापीठात सुवर्णकन्यांची बाजी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरा���ध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254014:2012-10-05-17-42-12&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T04:41:51Z", "digest": "sha1:57WKIZGDHYR5MADQCMMVYPKAAFYS4ZLP", "length": 13576, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "घोट��त भरदिवसा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> घोटीत भरदिवसा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nघोटीत भरदिवसा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास\nतालुक्यातील घोटी येथे शुक्रवारी सकाळी एका घरातून एक लाख २० हजार रुपये व जवळपास १२ तोळे दागिने, असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. मध्यवस्तीतील नवनाथनगर येथे राहणाऱ्या पुंजाबाई भांडमुखे (४०) सकाळी सहाच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या. बाजारातून साडेनऊच्या सुमारास त्या घरी परतल्या असता दरवाजाचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. या चोरीत कपाटात ठेवलेले एक लाख २० हजार रुपये रोख तसेच १२ तोळे दागिने, असा एकूण चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लांबविला. दिवसा झालेल्या या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्ह��� फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/corona-first-death-in-beed-127314210.html", "date_download": "2021-05-10T04:58:58Z", "digest": "sha1:HTZLPWRFCLHBHLOQZT6UL65WZ2DET52L", "length": 7005, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona first death in Beed | बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; कोरोना बाधितांचा आकडा 9, तालुक्यांतील एकूण 43 गावे अनिश्चित काळासाठी बंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोना:बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; कोरोना बाधितांचा आकडा 9, तालुक्यांतील एकूण 43 गावे अनिश्चित काळासाठी बंद\nगेवराईसह बीड तालुक्यातील 20 गावे बंद\nआष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण )येथे कोरोनाबाधित आढळलेल्या ६५ वर्षिय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. कालच तिच्यासह सात जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते.मुळची पिंपळगाव ( ता.जि.नगर) येथील ती रहिवासी असून मुंबईहून सांगवी येथे ���ातेवाईकाकडे आली होती. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.\nशनिवारी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या धक्क्याने सावरण्याआधीच बीडकरांना रविवारी मोठा धक्का बसला. आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे नातेवाइकांकडे आलेल्या नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील मूळ रहिवासी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ३ पुरुष, दोन महिला व दोन बालकांचा समावेश आहे. त्यामुळे बीडचा कोरोना बाधितांचा आकडा आता नऊ झाला आहे.\nशनिवारी मुंबईहून विनापरवाना बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या दोन कुटुंबांतील दोन जणांना कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आढळले. इटकूर (ता. गेवारई) येथील १२ वर्षीय मुलगी आणि हिवरा (ता. माजलगाव) येथील एका व्यक्तीचा यात समावेश आहे. या गावांच्या ३ किलोमीटरचा परिसर कंटेंनमेंट झोन, तर सात किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. गेवराई, बीड, माजलगाव आष्टी या चार तालुक्यांतील एकूण ४३ गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.\nगेवराईसह बीड तालुक्यातील 20 गावे बंद\n: गेवराई तालुक्यातील इटकूरमध्ये रुग्ण सापडल्यानंतर गेवराई व बीड तालुक्यात २० गावे कंटेनमेंट व बफर झोनमध्ये आली. कंटेनमेंट झोनमध्ये गेवराई तालुक्यातील इटकूर,हिरापूर, शिंपेगाव, कुंभारवाडी, तर बीड तालुक्यातील खामगाव, नांदूरहवेली, पारगाव जप्ती तर, बफर झोनमध्ये गेवराईमधील लोळदगाव, अंकोटा, शहाजानपूर चकला, मादळमोही, कृष्णनगर, पाडळशिंगी, टाकळगाव, बीड तालुक्यातील आहेर चिंचोली, कामखेडा, पेंडगाव, हिंगणी हवेली, तांदळवाडी हवेली, पारगाव सिरस या गावांचा समावेश आहे.\nमाजलगावातील 10 गावांचा समावेश\n: हिवरा येथेही ३ किमीचा कंटेंनमेंट, तर ७ किमीचा बफर झोन तयार केला. दहा गावांचा यात समावेश आहे. कंटेनमेंट झोनमध्ये हिवरा, गव्हाणथडी, काळेगाव हवेली, डुब्बाथडी, भगवान नगर, तर बफर झोनमध्ये राजेगाव, सुर्डी, महतपुरी, वाघोरा, वाघोरा तांडा यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-snowden-once-again-escaped-from-american-activity-4336996-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:26:52Z", "digest": "sha1:FVEJYUDDGOK2IBJXS2RDC7JDZ7BZV3QG", "length": 8320, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Snowden Once Again Escaped From American Activity | स्नोडेनचा अमेरिकेला पुन���हा गुंगारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nस्नोडेनचा अमेरिकेला पुन्हा गुंगारा\nमॉस्को - अमेरिकेच्या हेरगिरी कार्यक्रमाची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगणारा लिकर एडवर्ड स्नोडेन गुरुवारी मॉस्को विमानतळावरून सटकला. जून महिन्यापासून तो विमानतळ परिसरात होता. अखेर त्याला रशियाकडून तात्पुरत्या स्वरूपातील राजाश्रय देण्यात आला आहे. त्यामुळे रशियाच्या आडून अमेरिकेला पुन्हा एकदा गुंगारा देण्यात स्नोडेन यशस्वी ठरला आहे.\nशेरेमेत्योव विमानतळाच्या ट्रान्झिट विभागाकडून रशियाच्या इतर भागांत जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे स्नोडेनला मिळाली आहेत, असे स्नोडेनचे वकील अँनातॉली कुशेरेना यांनी सांगितले. दुपारी साडेतीनच्या सुमारास स्नोडेन विमानतळावरून रवाना झाला. तो बाहेर पडत असल्याची कल्पना विमानतळावरील कर्मचार्‍यांना देखील नव्हती. विकिलिक्सचे सारा हॅरिसन त्याच्या केअरटेकर आहेत. हॅरिसन या विकिलिक्सच्या कायदा तज्ज्ञ टीमच्या सदस्य आहेत. त्यांच्याकडून स्नोडेनला सर्वतोपरी मदत मिळू लागली आहे. स्नोडेनला अस्थायी स्वरूपाचा राजार्शय मिळाला आहे का, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याला अस्थायी स्वरूपाची परवानगी मिळाली असेल तर त्याला एक वर्षासाठी देशात राहता येणार आहे. त्यानंतर पुन्हा तो राजार्शयासाठी अर्ज करू शकतो. स्नोडेनला राजार्शय मिळाल्यामुळे अमेरिका तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देऊ शकते. कारण अमेरिकेने या प्रकरणी रशियाचे मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. स्नोडेनला मृत्युदंड दिला जाणार नाही, याची ग्वाही अँटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी दिली होती.\nसध्या तरी स्नोडेनला रशियाकडून आर्शय मिळाल्याचे सांगता येईल, परंतु तो देशात नेमके कोठे जाईल याचा निर्णय स्वत:च घेणार आहे. त्याचे मुक्कामाचे ठिकाण जाहीर करता येणार नाही. त्यामागे सुरक्षेचे कारण आहे. स्नोडेनचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. असा सर्वाधिक प्रयत्न झालेला तो जगातील एकमेव व्यक्ती आहे, असे अँनातॉली कुशेरेना यांनी सांगितले. कुशेरेना हे स्नोडेनचे वकील आहेत.\nस्नोडेनने अमेरिकेशी संबंधित माहिती उजेडात आणल्यानंतर हाँगकाँगहून मॉस्को गाठले होते. त्यानंतर ज��भरात राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.\nगोपनीय कार्यक्रमाची माहिती, सरकारी मालमत्तेची चोरी आणि सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती जाहीर केल्याचा ठपका अमेरिकेने स्नोडेनवर ठेवला आहे.\n05 जून- अमेरिकेच्या हेरगिरीची माहिती पहिल्यांदा ‘गार्डियन’मध्ये प्रकाशित. एनएसएकडे लाखो अमेरिकींचे दूरध्वनी रेकॉर्ड.\n06 जून- प्रीझम कार्यक्रमाचा तपशील चव्हाट्यावर\n09 जून- एडवर्ड स्नोडेनच्या विनंतीवरून ‘गार्डियन’मध्ये लिकिंगचा सोर्स अर्थात स्नोडेनचे नाव जाहीर.\n014 जून- स्नोडेनविरुद्ध अमेरिकेकडून गुन्हा दाखल\n023 जून-हाँगकाँगमधून मॉस्कोच्या दिशेने. एक्वाडोरला विनंती.\n02 जुलै -बोलिव्हिएन नेते एव्हो मोराल्स यांच्या विमानाकडून स्नोडेनचा शोध\n06 जुलै- बोलिव्हिया, व्हेनेझुएला, निकारागुआ यांच्याकडून ऑफर.\n012 जुलै- स्नोडेनची पत्रकार परिषद. रशियाला राजार्शयासाठी विनंती.\n01 ऑगस्ट- रशियाकडून राजार्शयासाठी परवानगी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sridhar-phadke-article-about-lata-mangeshkar-5754922-PHO.html", "date_download": "2021-05-10T05:16:25Z", "digest": "sha1:YLM3QWD4NV6KMPQ7COGCJZCP65DQ4SQB", "length": 21075, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sridhar Phadke Article About Lata Mangeshkar | आनंदघन चित्रपट संगीतातले आनंदनिधान! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआनंदघन चित्रपट संगीतातले आनंदनिधान\nगाता येतं म्हणून संगीतकारही व्हावं आणि संगीत देता येतं म्हणून गाऊनही घ्यावं, असा संगीतविश्वाचा सध्याचा शिरस्ता झालेला आहे. यात ना निर्माण झालेल्या गाण्यात जीव असतो, ना आत्मा; पण लता मंगेशकर उर्फ आनंदघन यांनी जेव्हा संगीत दिग्दर्शनात स्वत:ला आजमावलं होतं, तेव्हा त्यात नि:संशय कलाविषयक निष्ठा होतीच, पण त्याला संगीताच्या जाणकारीची, मातीच्या गंधाची आणि चिंतनाच्या खोलीचीही अपूर्व साथ होती. म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा स्वर जितका उच्च प्रतीचा होता, तसाच ‘आनंदघन’ म्हणून आकारास येणारा संगीताचा मेळाही लोकविलक्षण होता...\nगानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल काही बोलावे, लिहावे, सांगावे… एवढा काही मी मोठा नाही. गायिका म्हणून त्या सर्वश्रेष्ठ आहेतच, पण त्यांनी संगीतकार म्हणूनही मोठे योगदान दिले आहे. ‘आनंदघन’ या न��वाने त्यांनी संगीतकार म्हणून केलेला छोटासा, पण प्रतिभावान प्रवास चिरस्मरणीय ठरला आहे. चालींमधील वैशिष्ट्यपूर्ण माधुर्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मराठी रसिकांच्या ओठी आजही रुळताना दिसत आहेत. चालीत माधुर्य आणि प्रामाणिकपणा असला, की ते गाणे हृदयाला भिडते. लता मंगेशकरांनी संगीतकार या नात्याने पाच सिनेमांना संगीत दिले. यातील प्रत्येक गाणे कमालीच्या गोडव्याने भारले आहे. अशी गाणी काळजाच्या कोपऱ्यात जाऊन कायमची विसावतात, त्या वेळी त्या संगीताची, संगीतकाराची महती लक्षात येते…\n१९५० मध्ये आलेल्या दिनकर पाटील यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या सिनेमानं आदरणीय लताबाईंमधील संगीतकाराचा प्रवास सुरू झाला होता. यावेळी त्यांनी आपल्या नावानेच संगीत दिले होते. हा तमाशापट असूनही, चालीतील माधुर्य भारावून टाकणारे होते. ‘माझ्या शेतात सोनं पिकतंय’ हे गाणे त्यांनी नामवंत संगीतकार सी.रामचंद्र तसेच बहीण मीना मंगेशकर यांच्या साथीने गायले होते. ‘शपथ दुधाची या आईच्या’, ‘तू गुपित कुणाला सांगू नको’ या सिनेमातील आणखी दोन गाण्यांशिवाय ‘कशी जडली सांग तुझ्यावरती माझी प्रीती’ तसेच ‘राया गालात खुदकन हसा…’ ही तमाशातील संगीताच्या चालीने दिलेली गाणी लाजवाब होती. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या सिनेमांना लताबाईंनी दिलेले संगीत हा एक सांगीतिक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. मोहित्यांची मंजुळा (१९६३), मराठा तितुका मेळवावा (१९६४), साधी माणसं (१९६५) आणि तांबडी माती (१९६९) असे लागोपाठ चार सिनेमांतील एकापेक्षा एक सरस गाणी एक संगीतकार म्हणून बाई किती श्रेष्ठ दर्जाच्या होत्या, हे दाखवून देते. भालजींना आपल्या सिनेमातून रसिकांना काय द्यायचे आहे, हे संगीतकार म्हणून बाईंना अचूक गवसले होते. इतिहासपट आणि सामाजिक जाणिवा दृढ करणारे हे चार सिनेमे होते.\nत्यातील प्रत्येक गाणे नीट ऐकले, तर लक्षात येते की ते आपल्या मराठी मातीशी घट्ट नाते सांगणारे असून, तांबड्या मातीच्या नादमाधुर्याने ते तनामनाला भारावून टाकणारे आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य ध्येयासाठी जिवाचे रान करणाऱ्या सामान्य मावळ्यांची, त्या काळातील माताभगिनींची आर्त भावना ही गाणी व्यक्त तर करताच, पण सामाजिकपटांमधील छोटी मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य माणसांच्या जगण्यातील आनंदही, ही गाणी अशी काही अभिव्यक्त करतात की ती या मराठी मातीपासून वेगळी करता येत नाहीत. महाराष्ट्र भूमीच्या रांगडेपणाचा, साधेपणाचा अस्सल सुवास, त्यामधून दरवळताना दिसतो आणि म्हणूनच पाच दशके उलटून गेल्यानंतरही ती तुम्हा आम्हाला गुणगुणावीशी वाटतात. आनंदघन संगीतकार म्हणून दिग्गज का आहेत, हे यावरून सहज पटते.\n१९५० च्या आधीपासून बाईंचा पार्श्वगायिका म्हणून सुरू झालेला प्रवास ६० आणि ७० च्या दशकांत प्रतिभेच्या सर्वोच्च उंचीवर पोहोचला होता. याच दरम्यान त्यांनी आपल्यातील संगीतकारालाही पारखून घेण्याचा प्रयत्न केला असावा आणि भालजींसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या जोडीने त्यांच्यातील संगीतकार असामान्य कामगिरीने फुलला असावा. संगीतकार म्हणून तुम्हाला हाती गाणी मिळाली आणि त्यावर चाली रचल्या गेल्या, असे काही होत नाही. लेखक, दिग्दर्शक, गीतकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर, गाण्याची पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आणि मुख्य म्हणजे, गाण्यासंदर्भात होत असलेल्या चिंतनानंतरच तुम्हाला सूर गवसतो. त्या काळी, तर प्रत्येक गाण्याच्या तयारीसाठी कितीतरी बैठका होत असत. माझे बाबा संगीतकार सुधीर फडके यांनी दिलेल्या चालींच्या प्रवासाचा मी साक्षीदार असल्याने मी हे सांगत आहे. सिनेमा आणि गाणी एकजीव झाली पाहिजेत, यासाठी अट्टाहास करत अनेक दिवसांच्या आणि सततच्या प्रयत्नांमधून गाणी तयार होत असत. संगीतकारांबरोरच गायकही अशा मेहनतीसाठी तयार असत. शब्दाचे वजन, त्यातील नाद, स्वर, उच्चार बरोबर लागत नाही, तोवर ते गाणे नक्की होतच नसत. विशेष म्हणजे,गायन-वादनात थोडी चूक झाली तरी नव्याने पुन्हा श्रीगणेशा होत असे. यामुळे आपण जे काही करतो आहोत, ते एकशे एक टक्के सरस असलेच पाहिजे, यावर लेखक, दिग्दर्शक, गीतकार, गायक आणि संगीतकाराचा ध्यास असल्यानेच सहा दशके उलटून गेल्यानंतरही त्या काळातील गाणी अजरामर आहेत आणि त्यात आनंदघन यांच्या संगीताचा अनमोल वाटा आहे.\n‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’, ‘झाला साखरपुडा’, ‘निळ्या आभाळी’, ‘सोन सकाळी सर्जा...’ ही १९६३ मध्ये आलेल्या मोहित्यांची मंजुळामधील गाणी आणि त्यानंतर वर्षभराने आलेल्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या सिनेमातील शूर आम्ही सरदार, नाव सांग सांग गाव सांग, रेशमाच्या रेघांनी, अखेरचा हा तुला दंडवत, मराठी पाऊल पडते पुढे… ही गाणी शिवकालीन काळ डोळ्यासमोर आणतातच, पण दगडाच्या देशा, कणखर देशाच्या राकटपणाबरोबर मराठी मातीच्या पराक्रमाचीही महती गाताना दिसतात. याशिवाय शिवाजी महाराजांच्या जोडीने स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या जोडीदारांच्या मनाची ओढ, व्यथा अशा काही शब्दात सांगून जातात, की आपण त्या सिनेमाशी आणि गाण्यांशी आयुष्यभर जोडले जातो. बाई बाई मनमोराचा पिसारा, निळ्या आभाळी, अखेरचा हा तुला दंडवत या गाण्यांच्या चालींबरोबरच एक गायक म्हणून स्वत: बाईंचा लागलेला स्वर काळजात कायमचा विसावतो. बाईंबरोबरच आशा भोसले व हदयनाथ मंगेशकर यांनी याच सिनेमांमध्ये गायलेली गाणी ही सोन्याहून लखलखणारी ठरलीत. ‘शूर आम्ही सरदार’ हे घोड्यांच्या टापांबरोबर हदयनाथांच्या आवाजात पुढे जाणारे गाणे असो की ‘रेशमाच्या रेघांनी’ हे आशाबाईंनी गायलेले विविध भावभावनांची गुंफण करत गायलेले गाणे… स्तुती करण्यासाठी शब्द कमी पडतील, इतकी ती भारावून टाकतात. याशिवाय नाव सांग सांग गाव सांग : आशा व हृदयनाथ आणि मराठी पाऊल पडते पुढे : लता व हृदयनाथ अशी ड्युएट गाणीही अविस्मरणीय ठरली आहेत.\nत्या काळचा संदर्भ म्हणून सांगतो, भालजी पेंढारकर आणि आनंदघन ही जोडी जमली, तशाच प्रकारे राजा परांजपे, ग. दि. माडगुळकर आणि सुधीर फडके या त्रिमूर्तीने मराठी सिनेमांच्या गाण्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आधी शब्द, तर कधी आधी चाल असे होऊनही दिग्दर्शक व गीतकाराला काय अपेक्षित आहे, हे आनंदघन व बाबूजींच्या चालीतून लख्खपणे दिसून येते. यामुळे या जोड्यांना एकमेकांपासून वेगळे काढणे अशक्य ठरते. मोजकेच सिनेमा देऊनही आनंदघन यांचे संगीत खूप वरच्या दर्जाचे ठरले त्याला गावाकुसांतील माणसांची भाषा बोलणाऱ्या साधी माणसे व तांबडी माती या सिनेमातील गाणी कारणीभूत ठरलीत वाट पाहूनी जीव शिणला, राजाच्या रंग महाली, नको देवराया, ऐरणीच्या देवा तुला, मळ्याच्या मळ्यामंधी ही साधी माणसंमधील गाणी ऐकली तर जीव शांतसुखांत होतो. एक आत्मिक आनंद लाभतो आणि लताबाईंनी संगीतकारांसाठी घेतलेले ‘आनंदघन’ हे नाव सार्थ ठरते वाट पाहूनी जीव शिणला, राजाच्या रंग महाली, नको देवराया, ऐरणीच्या देवा तुला, मळ्याच्या मळ्यामंधी ही साधी माणसंमधील गाणी ऐकली तर जीव शांतसुखांत होतो. एक आत्मिक आनंद लाभतो आणि लताबाईंनी संगीतकारांसाठी घेतलेले ‘आनंदघन’ हे नाव सार्थ ठरते ऐरणीच्या देवा तुला या अजरामर गाण्यासाठी आनंदघन यांनी हरीप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाचा अप्रतिम असा उपयोग केला होता.\n‘साधी माणसं’ची कथा ही कुटुंब आणि परंपरा यांची महती सांगणारी होती आणि तीच लताबाईंच्या संगीतातूनही अधिक स्वच्छपणे सांगून जाते… या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच, पण राज्य पुरस्काराबरोबर आनंदघन यांना सर्वोत्तम संगीतकार तसेच लताबाईंना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. १९६९ मध्ये आलेल्या तांबडी मातीच्या गाण्यांनी तर कमाल केली. मागते मन एक काही, अपर्णा तप करीते काननी, माझ्या कपाळीचे कुंकू, जा जा रानीच्या पाखरा, डौल मोराच्या मानेचा, जिवा शिवाची बैल जोड… या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यात आनंदघनाच्या संगीताचा मोलाचा वाटा होता. डौल मोराच्या मानेचा, जीवा शिवाची बैल जोड ही हदयनाथ यांनी गायलेली गाणी आजही सांगितिक कार्यक्रमांचा एक अविभाज्य भाग आहेत.\nमराठी सिनेमाचे साठचे दशक नि:संशय आनंदघन यांच्या गाण्यांनी गाजले. पण पुुढे त्यांच्या संगीताचा परिसस्पर्श मराठी सिनेजगताला होऊ शकला नाही. अर्थात, तांबड्या मातीशी आत्मीय नााते असल्यामुळेच त्यांच्या संगीताचे गारुड रसिकांवर आजही कायम आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-nurses-issue-in-amravati-5350410-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:12:25Z", "digest": "sha1:3EL6UWMDXGYTQBWG2P4WOWM5S3S7XL5P", "length": 11452, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nurses issue in amravati | परीक्षा न घेता शासन सेवेमध्ये नियमित करण्याची मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपरीक्षा न घेता शासन सेवेमध्ये नियमित करण्याची मागणी\nअमरावती - वर्षानुवर्षे सार्वजनिक आरोग्य विभागात बंधपत्रित म्हणून काम करणाऱ्या परिचारिकांना परीक्षा घेता शासन सेवेत तात्काळ नियमित करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयापुढे (इर्विन) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. या संपात मोठ्या संख्येत परिचारिका सहभागी झाल्या होत्या.\nसार्वजनिक विभाग आरोग्य प्रशासनांतर्गत काम करणाऱ्या अधिपरिचारीका (स्टाफ नर्स) यांची नियुक्ती जी.एन.एम. प्रशिक्षणासाठी बिंदू नियमावलीप्रमाणे १२ वी गुणवत्ता यादीप्रमाणे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते. त्यानंतर प्रशिक्षण कालावधी तीन महिन्याचा झाल्यानंतर पी.टी.एस. म्हणून परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास झाल्यास पुढील प्रशिक्षण करण्याची प्रशिक्षणार्थींना संधी दिली जाते. जर ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर प्रशिक्षणामधून काढण्यात येते, असा पूर्वापार नियमच आहे. त्यानंतर हजार रु. चा बाॅण्ड लिहून घेण्यात येतो. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवा सक्तीची देण्यासाठी प्रशिक्षणार्थिंकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते.\nहा कालावधी १८ महिन्यांचा असतो. हा बंधपत्रित कालावधी पूर्ण झाल्यानंतरच स्वयं इच्छेने परिचारिका सेवेतून बाहेर जाऊ शकतात. परंतु, शासन स्तरावरून आजवर अशा बंधपत्रित परिचारिकांना सेवेतून कमी केल्याचे कधीही आढळून आले नाही. जेव्हापासून सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय आरोग्यसेवा रुग्णालयात दिले जातात. तेव्हापासून परिचारिकांच्या सेवा कार्यालयाकडून नियमित केल्या जात असून सेवानिवृत्तीचे लाभ शासकीय सेवेचे सर्वच लाभ त्यांना मिळाले आहेत. सेवा नियमित करण्यासाठी २००७ पर्यंत कोणतीही परीक्षा नव्हती.\n२००९ मध्ये बऱ्याच परिचारिकांच्या सेवा बंधपत्र कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियमित करण्यात आल्या. त्याचाही आधार परीक्षा नव्हती. वयाची ४० ते ५० वर्षे गाठल्यानंतर लेखी परीक्षा थेअरी बेस, व्हास्ट पोर्शन अभ्यास करून उत्तीर्ण होणे शक्य आहे काय आरोग्य सेवा संचालकांना एमबीबीएसची परीक्षा या वयात देणे शक्य होईल काय आरोग्य सेवा संचालकांना एमबीबीएसची परीक्षा या वयात देणे शक्य होईल काय किंवा ५० वर्षे वयाच्या व्यक्तीला १० वीची परीक्षा उत्तीर्ण करता येईल काय किंवा ५० वर्षे वयाच्या व्यक्तीला १० वीची परीक्षा उत्तीर्ण करता येईल काय अशी अट नियमित करण्यासाठी योग्य नाही. जाणीवपूर्वक परिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी परीक्षेची अट टाकण्यात आली आहे. आधी ती नव्हती. ही अटही अन्यायकारक आहे.\nनुकतेच सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत बंधपत्रित १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा ३१ मार्च २०१५ मध्ये कोणतीही परीक्षा घेता नियमित करण्यात आल्याचे निवेदनात संघटनेच्या जिल्हा शाखा अध्यक्षा वर्षा पागोटे, उपाध्यक्षा वैशाली नगराळे, कार्याध्यक्षा आशा दाभाडे, सचिव ललिता अटाळकर, सहसचिव मनिषा कांबळे, कोषाध्यक्ष मेघा चौबे, सहकोषाध्यक्ष नंदा तेटू,संघटक ज्योती तायडे, बबिता बागडे, सल्लागार लिला पळसोकार, सुलोचना हजबे, हर्षा उमक, रितू बैस, रोहिणी हाडोळे, डहाके, प्रफुल्ला खडसे, ज्योती काळे, कांता रामटेके, गवई, सविता झामरकर, ज्योती मोहोड, मुक्ता खोंड, संपदा जोशी, गणेशे, छाया खान, कुंभारकर, अलका शिरसाठ, नलिनी काळसर्पे, नरवडे, मांडेकर, पिंजरकर, माला गणोरकर, कांबळे, गवई, बदकुले, चव्हाण, प्रिती तायडे, ममता चव्हाण यांनी म्हटले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.\nआधी या आधारावर नियमित केले जात होतेे\nपरिचारिकांच्याशासकीय सेवा नियमित करण्यासाठी २००३ मध्ये आरोग्य सेवा महासंचालकांनी १० सप्टे.२००३ मध्ये दिलेल्या पत्रानुसार बंधपत्रित कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केलेला असावा, गोपनीय अभिलेख चांगले असावे, वैद्यकीय दाखला पोलीस रिपोर्ट अनुकूल असावा, या अटी पूर्ण कराव्या लागत होत्या. २००७ पर्यंत या आधारेच परिचारिका नियमित व्हायच्या.\nअशा आहेत परिचारिकांच्या मागण्या\nलेखी परीक्षा ही अट अन्यायकारक असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी, लेखी परीक्षा भ्रष्टाचारास कारणीभूत ठरू शकते, २००७ पर्यंत सेवा नियमित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कोणतीही परीक्षा घेतली जात नव्हती, यापुढेही घेऊ नये, २५ ते ३० वर्षे अखंडीत सेवा देणाऱ्या परिचारिकांची सेवा अनियमित ठरवण्याचे षडयंत्र हाणून पाडावे अशा मागण्या परिचारिकांनी केल्या आहेत. सोबतच शासन, प्रशासन स्तरावर घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेला विरोध असल्याचे परिचारिकांनी यावेळी स्पष्ट केले आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने परिचारिका सहभागी झाल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-without-environment-permission-not-pick-up-sand-say-national-green-tribul-4340364-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:18:42Z", "digest": "sha1:7U5LAM2CBJ3HDEIZFNT2E357AKBQCL4Q", "length": 3606, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Without Environment Permission Not Pick Up Sand, Say National Green Tribul | पर्यावरण मंजुरीविना वाळू उपसा अवैध, राष्‍ट्रीय हरित लवादाने घातले निर्बंध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपर्यावरण मंजुरीविना वाळू उपसा अवैध, राष्‍ट्रीय हरित लवादाने घातले निर्बंध\nनवी दिल्ली - आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनामुळे बेकायदा वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या पार्श्वभूमीवर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने (एनजीटी) नदीतून वाळू उपशावर देशभरात निर्बंध घातले आहेत. यामुळे विनापरवाना किंवा पर्यावरण विभागाच्या मंजुरीशिवाय वाळूचा उपसा बेकायदा ठरणार आहे.\nएनजीटीने यापूर्वी उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना, हिंडन, चंबळ, गोमतीसह इतर नद्यांतून वाळू उपशावर निर्बंध घातले होते. परंतु सोमवारी सर्व राज्यांसाठी आदेश काढण्यात आले. लवादाचे न्यायमूर्ती स्वतंतरकुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ही सुनावणी सुरू होती. पीठाने म्हटले आहे की, नदीतून बेकायदा वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे देशभरात एकच निर्देश आवश्यक आहेत. न्या. स्वतंतरकुमार ट्रिब्युनलचे चेअरमनही आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2021-05-10T04:55:31Z", "digest": "sha1:4HJRPFG4KXGMG7MKL5WIEAN7B2KNYD5F", "length": 14435, "nlines": 169, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "लैंगिकता शिक्षण – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nलैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे\nलैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे प्रत्येक गोष्टीला कट्टर विरोध करणारे लोक प्रत्येक क्षेत्रात असतातच आणि ज्यांना लैंगिक शिक्षणच मिळालेले नसते, त्यांना लैंगिक गोष्टी गलिच्छ वाटणारच. हे विचारात घेतले, तर अशा लोकांना मुलांना लैंगिक शिक्षण…\nमासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज\nयूनिसेफच्या माहितीनुसार, मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी संवाद वाढवण्याची गरज आहे. असे असूनही याबाबतीत खूप कमी प्रयत्न झाले असल्याचे दिसून येते. भारतामध्ये ‘मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्य’ या महत्वाच्या आरोग्याच्या मुद्द्याविषयी…\nलग्नापूर्वीचा प्रणय – भाग ३ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव\nमुळात आपल्याकडे ‘सेक्स’ या विषयवार मोकळेपणाने संवाद घडून येण्याची नितांत गरज आहे. या विषयाला नेहमीच एक प्रकारचा ‘taboo(कलंक या अर्थाने)’ लागलेला असतो. या विषयावर बोलणारे ‘संस्कृतीभक्षक, चाबरट, चावट’ हा विचार बदलला पाहिजे. माझ्या…\nलग्नापूर्वीचा प्रणय – भाग १ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव\nमी ज्या ठिकाणी राहते त्याला चिकटूनच नगरपालिकेचं एक उद्यान आहे. त्यामुळे उद्यानातून जाता-येता एक दृश्य हमखास नजरेस पडतं (ते आणखी बऱ्याच ठिकाणीही पहायला मिळतं.) अनेक विद्यालयीन तरुणी-तरुण एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करीत असतात. काही जोडपी…\nलैंगिकतेवर बोलू सारे… नेहा महाजन\nलैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन रुजवण्यासाठी त्याविषयी मनमोकळेपणाने बोलणे ही पहिली पायरी आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स किंवा लैंगिक संबंध नाही. लैंगिकतेबद्दल बोलणं म्हणजे आपल्या मनातील शंका, विचार, भीती, उत्सुकता व्यक्त करणं.…\n‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती\nमासिक पाळीच्या चक्राचे चाक आणि सरकपट्टी.... मासिक पाळीबाबत आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. केवळ धार्मिक रूढी-परंपरांच्या नावाखाली हे गैरसमज लहानपणापासून मुला-मुलींवर बिंबवले जातात. शास्ञीय माहितीच्या अभावामुळे, अनुपलब्धतेमुळे,…\nअंध मुला-मुलींसाठी तथापिची निर्मिती – गोष्ट शरीराची… मनाची…\nकिशोरावस्था एक संवेदनक्षम पण थोडा-फार वादळी कालखंड... शरीराच्या, मनाच्या पातळीवर अनेक बदल घडून येण्याचा काळ... अजूनही या वयात मुला-मुलींनी शरीरात होणाऱ्या बदलांविषयी घरात किंवा घराबाहेर मोकळेपणानं बोलावं असं वातावरण नाही. कुणाला काही…\nशरीराबद्दलचा मोकळा व निकोप दृष्टीकोन मुलांमध्ये तयार करू पाहणारा पुस्तक संच 'शरीर साक्षरता मुलांसाठी' ह्या पुस्तकाचे ३ संच 'तथापि' ट्रस्टने प्रकाशित केले आहेत. लैंगिक शिक्षण हा कायमच वादाचा ठरलेला विषय, मुलांना ही माहिती द्यावी की नाही,…\nलैंगिकता शिक्षणाचा प्रवास – मुलाखत : डॉ. अनंत साठे, डॉ. शांता साठे\n‘शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण द्यावे की नाही’, अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते. या विषयाचे निर्विवाद महत्त्व ओळखले ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन-इंडियाच्या पुणे शाखेने, विशेषतः डॉ. सुमती कानिटकर, डॉ. अनंत साठे व डॉ. शांता साठे यांनी. …\nलैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय… डॉ. मोहन देशपांडे\nसाभार - डॉ. मोहन देस, पालकनीती (सप्टेंबर-ऑक्टोबर 2009) लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय... लैं��िकता म्हणजे काय हे समजण्यासाठी लैंगिकतेबद्दल शिक्षण घेणं गरजेचं आहे. पण लैंगिकता शिक्षण म्हणजे तरी नेमकं काय हा प्रश्न राहतोच. डॉ. मोहन…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/corona-suspect/", "date_download": "2021-05-10T04:07:54Z", "digest": "sha1:QT32EUZVMU5K7S6RSG3WUQ646QBZMLFH", "length": 3310, "nlines": 46, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates corona suspect Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nवसई-विरारमध्ये कोरोनाचा 8वा संशयित रुग्ण\nराज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यात वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे चिंता वाढवणारी…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली माग��\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/all-family-positive-for-a-four-month-old-positive-baby-corona-free-the-baby/", "date_download": "2021-05-10T03:46:18Z", "digest": "sha1:D7H2NPTTCBUJSFHAI27V5QR5T6VH2R3K", "length": 11246, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "चार महिन्याच्या पॉझिटिव्ह बाळासाठी सर्व कुटुंब पॉझिटिव्ह; बाळाला केले कोरोनामुक्त (व्हिडिओ) | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य चार महिन्याच्या पॉझिटिव्ह बाळासाठी सर्व कुटुंब पॉझिटिव्ह; बाळाला केले कोरोनामुक्त (व्हिडिओ)\nचार महिन्याच्या पॉझिटिव्ह बाळासाठी सर्व कुटुंब पॉझिटिव्ह; बाळाला केले कोरोनामुक्त (व्हिडिओ)\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील अरविंद माने यांच्या घरातील कुटुंबप्रमुख आई यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे घरातील उर्वरित सदस्य म्हणजे अरविंद माने, त्यांची पत्नी आणि दोन मुले एक चार वर्षाचा मुलगा आणि एक चार महिन्याचे बाळ यांचे स्वॅब सीपीआर रुग्णालयात चाचणीसाठी देण्यात आले.\nत्यानंतर बाकी सगळ्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले, मात्र चार महिन्याच्या बाळाचा म्हणजे ओमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले. यामुळे घरातील सर्वच सदस्य घाबरून गेले. फक्त चार महिन्याच्या बाळाला एकटे कसे ठेवणार, यामुळे संपूर्ण परिवाराने सर्व साहित्यानिशी ओमला घेऊन दसरा चौकातील व्हाईट आर्मी कोविड सेंटर गाठले. अशोक रोकडे सरांशि संपर्क करून घडलेली सर्व हकीकत सांगितली. आणि ओमसोबत घरातील सर्वचजण पॉझिटिव्ह आल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये दाखल झाले.\nसुरूवातीला ओमला ताप, सर्दी आणि खोकला होता. त्यामुळे डॉक्टर प्रकाश संघवी, बाल रोगतज्ञ यांच्यामार्फत त्याला ऑनलाइन उपचार पद्धत सुरू करण्यात आले. अवघ्या १४ दिवसानंतर ओम ठणठणीत बारा झाला. आणि त्याच्या घरीही परतला. आईच्या आणि कुटुंबाच्या मायेचा या प्रसंगाने सगळ्यांचेच डोळे पाणावले. कोविड सेंटरमधील डॉक्टर अमोल कोडोलीकर, सिस्टर हिना यादवाड, अरविंद लवटे, विनायक भाट, सिद्धेश पाटील, अशोक कुरुंदकर या व्हाईट आर्मीच्या सर्व स्टाफमुळे चिमुकल्या ओमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा आली.\nPrevious articleनोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का\nNext article…म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/jitendra-kukade-as-nmcs-transport-chairman/05261019", "date_download": "2021-05-10T05:40:32Z", "digest": "sha1:MNXVFROZQ4RUYSVUYXA2HQIZ4QSVC5PJ", "length": 7409, "nlines": 54, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Jitendra Kukade as NMC's Transport Chairman", "raw_content": "\nपरिवहन सभापतीपदी जितेंद्र कुकडे यांची अविरोध फेरनिवड\nनागपूर: नागपूर महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी जितेंद्र (बंटी) कुकडे यांची अविरोध फेरनिवड झाली.\nपरिवहन समिती सभापतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे शुक्रवारी (ता. २५) या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सकाळी ११ वाजतापर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या वेळेपर्यंत केवळ नगरसेवक जितेंद्र कुकडे यांनी दोन नामांकन पत्र दाखल केले होते. एका नामांकन पत्राच्या सूचक नगरसेविका अर्चना पाठक तर अनुमोदक विद्या मडावी होत्या. दुसऱ्या नामांकन पत्राच्या सूचक अभिरुची राजगिरे आणि अनुमोदक उज्ज्वला शर्मा होत्या. छानणीअंती दोन्ही नामांकन पत्र वैध ठरले. एकाचे उमेदवाराचे नामांकन अर्ज असल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जितेंद्र कुकडे यांना अविरोध विजयी घोषित केले.\nनिवडीनंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सभापतीपदी निवड झालेले जितेंद्र कुकडे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, निगम सचिव हरिश दुबे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप आणि परिवहन समितीचे सदस्य उपस्थित होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्री��� मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80503221733/view", "date_download": "2021-05-10T05:35:01Z", "digest": "sha1:FGCMBI532P7EPT7O62OO3UUAWB3HEGJI", "length": 14015, "nlines": 198, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - वामनजयंती - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|\nगाय व बैल पूजन\nषष्ठी, अष्टमी, नवमी निर्णय\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nभाद्रपद शुक्लपक्षी श्रवणयुक्त द्वादशीचे दिवशी मध्याह्नकाली वामनाचा अवतार झाला. याकरिता मध्याह्नव्यापिनी द्वादशी मध्याह्नकाली अथवा इतर काली श्रवणयुक्त असेल ती घ्यावी. दोन दिवस श्रवणयोग असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. द्वादशीचे दिवशी श्रवणयोगाचा सर्वथा अभाव असेल आणि एकादशीचे दिवशी श्रवणयोग असेल तर मध्याह्नव्यापिनी द्वादशी देखील टाकून एकादशीचे दिवशी व्रत करावे. शुद्धाएकादशीचे दिवशी श्रवणाचा अभाव असेल तर दशमीने विद्ध असलेल्या व श्रवणयुक्त एकादशीला देखील व्रत करावे. पूर्व दिवशीच मध्याह्नव्यापिनी द्वादशी दुसर्‍या दिवशी मध्याह्नाहून इतर काली श्रवणयुक्त द्वादशी असे असेल तर पूर्व दिवसाचीच घ्यावी. दोन्ही तिथीचे दिवशी श्रवणयोगाचा अभाव असेल तर मध्याह्नव्यापिनी द्वादशीचे दिवशीच व्रत करावे. दोन दिवस मध्याह्नव्याप्ति असेल अथवा दोन्ही दिवस नसेल तर एकादशीने युक्त असेल ती घ्यावी. पारणा पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोहोंच्या अंती अथवा एकाच्या अंती करावी. या दिवशी मध्याह्��काली नदीच्या संगमावर स्नान करून सुवर्णमय वामनाचे प्रतिमेची पूजा करून सुवर्णपात्राने अर्घ्य द्यावे. पूजेविषयी मंत्र -\n\"नमस्ते पद्मनाभाय नमस्ते जलशायिने तुभ्यमर्घ्यं प्रयच्छामि बालवामनरूपिणे ॥\nनमः शार्ङधनुर्बाणपाणये वामनाय च यज्ञभुक्‌फलदात्रे च वामनाय नमो नमः ॥\"\nनंतर दुसर्‍या दिवशी सपरिवार वामनाची मूर्ति ब्राह्मणाला दान करावी; दानाचा मंत्र-\n\"वामनः प्रतिगृह्णाति वामनोहं ददामि ते वामनं सर्वतोभद्रं द्विजाय प्रतिपादये ॥\"\nयाच द्वादशीचे दिवशी रात्री देवपूजा करावी; रात्री असंभव असेल तर दिवसास करावी; आणि दधिव्रत निवेदन करून दधिदान करावे व दुग्धव्रताचा संकल्प करावा. या पयोव्रताविषयी दुधापासून होणारे व दुधामध्ये शिजविलेले पदार्थ वर्ज्य करावे. दही इत्यादि वर्ज्य करू नयेत. याप्रमाणे दधिव्रतामध्ये ताक इत्यादि वर्ज्य नाहीत. प्रसूत झालेल्या गायीचे दहा दिवसांमधील दूध आणि संधिनी (वृषभाने आक्रमलेली) गायीचे दुध यांचा ज्या ठिकाणी निषेध सांगितला आहे तेथे त्या दुधापासून होणारी दही, ताक इत्यादि सर्व वर्ज्य करावी.\nजननशांतीचे महत्व स्पष्ट करा \nवि. अस्तित्वांत येणारें ; उत्पन्न होणारें ; भावी ; [ सं . जन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sanction-to-connect-nanded-with-samruddhi-highway-ashok-chavan/", "date_download": "2021-05-10T04:59:34Z", "digest": "sha1:OWN4JEBB5UQOL234SPLIUCDNFNAAG7YU", "length": 9481, "nlines": 102, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्यास मंजुरी - अशोक चव्हाण", "raw_content": "\nनांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्यास मंजुरी – अशोक चव्हाण\nहिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनासुद्धा मिळणार कनेक्‍टिव्हिटी\nमुंबई – नांदेड शहराला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे एकूण सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प साकारला जाणार आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री चव्हाण यांनी या प्रकल्पाच्या तात्विक मान्यतेची माहिती दिली आहे.\nअशोक चव्हाण म्हणाले, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडले गेले पाहिजे, ही माझी मनापासून इच्छा होती. त्यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या निर्णयामुळे समृद्धी महामार्गावरील जालना टी-पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम होणार आहे. या प्रकल्पाने नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनासुद्धा समृद्धी महामार्गाला थेट आणि वेगवान कनेक्‍टिव्हिटी मिळेल.\nया प्रकल्पामुळे नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची एकूण लांबी 194 किमी असून, त्यासाठी अंदाजित खर्च 5 हजार 500 कोटी रुपये असेल.\nया द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी तांत्रिक-अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यतासह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला जेएनपीटीशी जोडला जाणार असल्याने नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील माल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमी वेळेत पोहोचवता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.\nविशेष म्हणजे नांदेड शहरातील या नवीन रस्त्यांचा व पुलाचा वापर करण्यासाठी नांदेडकरांना कोणताही टोल द्यावा लागणार नाही. समृद्धी महामार्ग ते नांदेड शहरापर्यंतच्या रस्त्याचा खर्च अंदाजे 5 हजार 500 कोटी रूपये आणि नांदेड शहरांतर्गत रस्ते व पुलासाठी लागणारा अंदाजित खर्च 1 हजार कोटी रूपये असे एकूण साडेसहा हजार कोटी रूपयांचे हे प्रकल्प म्हणजे मकरसंक्रांतीच्या पर्वावर महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने नांदेड आणि मराठवाड्याला दिलेली मोठी भेट आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी यापुढेही मोठे काम करावे लागणार आहे, असेही अशोक चव्हाण या वेळी म्हणाले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nलेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन \nनांदेड | बियाणांच्या परिपूर्ण वितरणासाठी मंत्रालय पातळीवर लवकरच धोरणात्मक निर्णय – अशोक चव्हाण\n करोनाने वडिल आणि 3 काकांचा मृत्यू झाल्यानंतरही डाॅक्टर तरुणीची रुग्णसेवा कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/pakistan-has-begun-to-accept-masood-azhar/", "date_download": "2021-05-10T03:50:46Z", "digest": "sha1:EKHEWXZRP7X3AZTTI75HU4ROQYZCWRUW", "length": 7435, "nlines": 80, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पाकिस्तानकडून मसूद अजहरला पाठिशी घालणं सुरुचं Jai Maharashtra", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपाकिस्तानकडून मसूद अजहरला पाठिशी घालणं सुरुचं\nपाकिस्तानकडून मसूद अजहरला पाठिशी घालणं सुरुचं\nजम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला.यामध्ये सीआरपीएफचे ४१ जवान शहीद झाले.\nया हल्ल्यात अजहर मसूदच्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा हात असल्याचं स्पष्ट झालं.\nत्यामुळं भारतानं मसूदच्या मुसक्या आवळण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवणं सुरू केलं आहे.\nमसूदला संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक दहशतवादी घोषित करावं यासाठीही भारत प्रयत्न करत आहे.\nपरंतु पाकिस्तान मसूदला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहे.\nपाकिस्तानचं नेमक म्हणणं काय\nभारताची आक्रमक रणनीतीमुळं जगाच्या व्यासपीठावर पाकिस्तान घेरलं गेलं आहे.\nदहशतवादी अजहर मसूदवर कारवाई करण्याच्या मागणीनंतर पाकनं त्याच्या आजाराचं कारण पुढं केलं आहे.\n‘अजहर मसूद पाकिस्तानात असला तरी तो खूप आजारी आहे. तो घराबाहेर पडू शकत नाही अशी त्याची अवस्था आहे, असं पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं आहे.\n‘भारताकडं मसूदविरोधात काही पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत. असं ही कुरेशी म्हणाले आहेत.\nपाकिस्तानी जनता आणि न्यायव्यवस्थेला याची खात्री पटायला हवी. त्यानंतर पुढील कारवाई करता येईल,’ असं कुरेशी यांनी म्हटलं आहे.पाकिस्तानने मसूदच्या आजारपणाचं कारण दिल्याने पाकिस्तान मसूद अजहरला पाठीशी घालत असल्याचं स्पष्ट होतं आहे.\nPrevious पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणं रद्द; चीनचा मोठा निर्णय\nNext पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शे��र करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23877", "date_download": "2021-05-10T05:33:35Z", "digest": "sha1:5AJXVYC2UEALPWE25BIYRQA7K4U66QNC", "length": 3567, "nlines": 92, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आतुर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आतुर\nRead more about आतुर -अन्तिम भाग\nत्याचा हसरा चेहरा बघून अक्षदालाही जरा हायसं वाटलं. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-05-10T05:35:19Z", "digest": "sha1:WCI4M5JDVMG4M5D2QKU54U4YU64Q5FWS", "length": 5426, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nप्लास्टिक बंदी: प्लास्टिक जमा न केल्यास होणार तुरूंगवास\nपालिकेकडून जप्त केलेल्या प्लास्टिकचा लिलाव होणार\nसात महिन्यात ४८ हजार ८४१ किलो प्लास्टिक जप्त\nप्लास्टिक बंदीसाठी महापालिका बाप्पाच्या दरबारी\nप्लास्टिक बंदी : सव्वा लाख दुकानांची चाचपणी\nप्लास्टिक बंदीतील चूक ‘फेरीवाला’त सुधारणार, नगरसेवकांना विश्वासात घेऊनच काम\nप्लास्टिक ��ंदीची कारवाई म्हणजे भ्रष्टाचाराचं नवं दालन, नगरसेवकांचा आरोप\nप्लॅस्टिक पिशवी घेऊन या, रोपटं घेऊन जा\nफेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर, यांना अभय कुणाचा\nप्लास्टिक बंदी : एक दिवसात २५३ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त\nरेल्वे स्थानकांवर बसवणार प्लास्टिक क्रशिंग मशीन\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254015:2012-10-05-17-42-57&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T04:11:52Z", "digest": "sha1:OOBR3C6P3FLTTWYUQ5FC6EQTMWCYQNBV", "length": 16391, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "दरोडा टाकून पळणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> दरोडा टाकून पळणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nदरोडा टाकून पळणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक\nमाणगाव तालुक्यातील साई कोंड गावात दरोडा टाकून पळणाऱ्या सहा जणांना रायगड पोलिसांनी जेरबंद केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हा घडल्यानंतर सहा तासांच्या आत या गुन्ह्य़ातील सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तीन दरोडेखोर पसार झाले. त्यांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.\nसाई कोंड येथील लोहारकाम करणाऱ्या आशा राजू साळुंखे यांच्या घरावर ४ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास दरोडा पडला. या दरोडय़ात आशा साळुंखे, त्यांचे पती राजू साळुंखे आणि एका नोकरावर सशस्त्र हल्ला करण्यात आला, तर आशा साळुंखे यांचे ४३ हजारांचे दागिने चोरून नेले. या घटनेची माहिती अलिबाग येथील पोलीस नियंत्रण कक्षाला कोणी तरी दिली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत माणगाव साई रस्त्यावर नाकाबंदी सुरू केली. नाकाबंदी सुरू असताना रात्री नऊ- सव्वानऊच्या सुमारास एक टाटा सफारी गाडी नाकाबंदीच्या येथे आली. मात्र गाडीची तपासणी सुरू करताच गाडीतील सात जण पळून गेले. मात्र अजय साळुंखे (रा. कात्रज, पुणे) आणि शंकर भौमिक (रा. कात्रज, पुणे) या दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले.\nताब्यात आलेल्या दरोडेखोरांना हाताशी धरून पोलिसांनी पुन्हा एकदा उर्वरित दरोडेखोरांचा तपास सुरू केला. या तपासासाठी पोलिसांनी दरोडेखोरांच्याच गाडीचा वापर केला. आपलीच गाडी परत आल्याचे समजून दरोडेखोर गाडीजवळ आले. त्यांना पोलिसांनी पकडले. यात नामदेव कृष्णा मुकणे (काजुवाडी, खोपोली), हरिश्चंद्र वाघमारे (चोचीवाडी, कर्जत), दीपक वाघमारे (खांडपेवाडी, खोपोली), दीप बर्मन (हावडा, कोलकाता) या चौघांचा यात समावेश आहे, तर तीन जण अद्यापही फरार आहेत.\nदरोडय़ात वापरण्यात आलेली टाटा सफारी गाडी पोलिसांनी जप्त केली, तर चोरून नेलेल्या ४३ हजार रुपयांच्या दागिन्यांपैकी ३० हजारांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयल��\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/news/page-2/", "date_download": "2021-05-10T04:58:56Z", "digest": "sha1:LEFNSYRNWETGVTQ5AJZ4ZOZLRJE5EPR7", "length": 16574, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News in Marathi: Latest & Breaking News Marathi | मराठी बातम्या – News18 Lokmat Page-2", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्ट��र खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nबातम्या May 9, 2021 EPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nबातम्या May 9, 2021 फक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nबातम्या May 9, 2021 Ulhasnagar MNC स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेना-भाजप आमने सामने\nअभिनेत्री शर्मिला टागोर आणि सोहा अली खान करणार आपल्या खाजगी वस्तूंचा लिलाव...\nलसीकरणासाठी पुणेकरांची ग्रामीण भागात धाव; गावकऱ्यांची मात्र परवड\n लहान मुलं प्रौढांपेक्षा जास्त कोरोना वाहक ठरु शकतात\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\nOnline न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक\nमृणाल कुलकर्णींना ‘अशी’ हवी आहे सून, पाहा काय काय आहेत अटी\n IPL 2021 बाबत सौरव गांगुलीची महत्त्वाची घोषणा\nCoronavirus : राज्यातील आकडे दिलासादायक, मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने घटली\nपुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार; शॉटकटच्या नादात आजोबा-नातीचा दुर्देवी मृत्यू\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nIPL झाली नाही तर, टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूला T20 वर्ल्ड कपमधून डच्चू\nकोल्हापूरने जपली छत्रपती शाहूंची शिकवण; कोरोनात धर्मनिरपेक्षतेचा दिला आदर्श\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nCorona : मृतदेह दफन करण्यासाठी 150 जणांची उपस्थिती, 21 बाधितांचा मृत्यू\nWTC Final च्या तयारीसाठी इंग्लंडला गेला भारतीय खेळाडू, पण ठरला फेल\n मराठा आरक्षणावरून पटोलेंच्या राज्य सरकारला कानपिचक्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या क��ळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/digital-payment-app-paytm-wallet-users-will-pay-additional-charges-of-2-percent-for-loading-money-via-credit-card-mhkb-488142.html", "date_download": "2021-05-10T04:38:16Z", "digest": "sha1:MFUTCVETRDCHELNLW6OBDNUGICSJATDI", "length": 18755, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार... digital-payment app paytm-wallet-users-will pay additional-charges-of-2-percent-for-loading-money-via-credit-card mhkb | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोने���रेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nआता Paytm वरून पेमेंट करणं महागणार...\nमहिन्याला केवळ 125 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर मिळवा फायदा, फ्री कॉलिंगसह अनेक फायदे\nOnline न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक\nNetflix युजर्ससाठी खास 'N-Plus' सब्सक्रिप्शन; असा पाहता येणार Behind the Scene कंटेंट\nबॉयफ्रेंडने कसं चीट केलं ते Smartwatch ने सांगितंल पोलखोल झाल्याने गर्लफ्रेंडने केलं ब्रेकअप\nPAN Card घरबसल्या करा अपडेट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस\nआता Paytm वरून पेमेंट करणं महागणार...\nकंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानंतर आता युजर्ससाठी पेटीएम महाग होणार आहे.\nनवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : ग्रॉसरी स्टोर्समधून सामान भरण्यासाठी, पाणी-लाईट बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल-डिटीएच रिचार्ज, ऑनलाईन ऑर्डर अशा अनेक गोष्टींसाठी पेटीएम वॉलेटचा (Paytm Wallet) वापर अनेक जण करतात. पण आता युजर्ससाठी पेटीएम महाग होणार आहे.\nआतापर्यंत क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये मनी लोड केल्यानंतर कोणताही चार्ज द्यावा लागत नव्हता. पण आता कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. paytmbank.com/ratesCharges वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर 2020 पासून एखाद्या युजरने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डमधून मनी ऍड केल्यास, त्याला 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. या 2 टक्के चार्जमध्ये जीएसचीचा समावेश असणार आहे. उदा. जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये टाकले, तर तुमच्या क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे. हा नियम आधी 9 ऑक्टोबरपासून लागू होणार होता.\nकोरोनाच्या संकटात Flipkart देतेय विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, येथे करा अर्ज\nTricks and Tips: Google प्ले स्टोरमध्ये करा या 3 सेटिंग्स; बॅटरीसह डेटाचीही बचत\nदरम्यान, क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे ऍड केल्यानंतर कंपनीकडून सध्या 1 टक्के कॅशबॅक दिला जात आहे.\nमर्चेंट साईटवर पेटीएममधून पेमेंट केल्यानंतर कोणताही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही. पेटीएम टू पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास कोणताही चार्ज लागणार नाही. तसंच डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ऍड केल्यासही कोणताही चार्ज भरावा लागणार नाही.\nगायीच्या शेणापासून बनवलेली चीप लॉन्च; मोबाईल राहणार रेडिएशन फ्री\nयापूर्वी कंपनीने 1 जानेवारी 2020 लाही नियमांमध्ये काही बदल केले होते. कोणत्���ाही ग्राहकाने 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम क्रेडिट कार्डने वॉलेटमध्ये ऍड केल्यास, कोणताही चार्ज नव्हता. 10 हजारहून अधिक पैसे ऍड केल्यास 2 टक्के चार्ज होता. परंतु आता क्रेडिट कार्डमधून कितीही रुपये पेटीएम वॉलेटमध्ये ऍड केल्यास 2 टक्के चार्ज लागणार आहे.\nआता तुम्हाला 1 रुपयाचं नाणं करणार लखपती, घरबसल्या कमावू शकता 25 लाख\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/prime-minister-narendra-modi-on-the-gujarat-visit/", "date_download": "2021-05-10T05:01:46Z", "digest": "sha1:UCOG724E6PJ34YREDA7TLR6YK3QSAVMX", "length": 11893, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दोऱ्यावर | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दोऱ्यावर\nआज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यापूर्वी, मोदी २० जुलैरोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाण��र होते पण त्यावेळी दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, परिणामी मोदींनी त्यांचा दौरा पुढे ढकलला होता. ते सुरतमध्ये पोहोचले असून वलसाडजवळील जुजवा गावात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांच्या सामूहिक ‘ई-गृहप्रवेश’ कार्यक्रमाला मोदी जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ते प्रमाणपत्राचं वाटप करतील.\nहेही वाचा :- कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेत्या विनेश फोगटचे पंतप्रधानांकडून अभिनंदन\nप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गुजरातमध्ये १ लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. संध्याकाळी जवळपास साडेसहाच्या सुमारास मोदी सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या बैठकीलासुद्धा जाणार आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत तर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शाह आणि माजी उप पंतप्रधान लाल कृष्ण आडवाणी मंदिराचे ट्रस्टी आहेत. त्यामुळे अमित शाह या बैठकीला हजर राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ते पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी गुजरातमधील भाजपा नेत्यांची बैठक घेऊ शकतात.\nगुजरात फॉरेंसिक सायन्स विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यालाही ते उपस्थिती लावून मार्गदर्शन करणार आहेत. जुनागडमध्ये ते काही प्रकल्पांचं उद्घाटन करतील. जुनागढ येथील गुजरात मेडिकल अॅण्ड एज्युकेशन रिसर्च सोसायटीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वलसाडमध्ये कपराडा क्षेत्रातील सुदूर गावाच्या फायद्यासाठी ५८६ कोटी रुपयांच्या अॅस्टल पाणी प्रकल्पाचे भूमीपूजन ते करतील. येथे ते जनसभेलाही संबोधित करतील.\n← सेल्फी काढण्याच्या नादात पती-पत्नी आणि त्यांचा १२ वर्षांचा मुलगा नदीत वाहून गेल्याचे घटना पूर्णा नदीच्या पुलावर घडली\nलाखो रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त एकास अटक →\nबाळासाहेबांनी मला असले घाणेरडे राजकारण शिकवले नाही– .राज ठाकरे\nलखनौ इथल्या “कृषी कुंभ” ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी केले संबोधित\nसमग्र जल व्यवस्थापन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामा��िक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/for-this-reason/", "date_download": "2021-05-10T05:05:12Z", "digest": "sha1:K53ILXISQBSY35QUQSSDM3IFGE5H7TQK", "length": 3875, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "for 'this' reason Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTechnology News : एलजीचे मोबाईल आता कायमचे बंद, या कारणामुळे\nएमपीसी न्यूज : इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील जगप्रसिद्ध कोरियन कंपनी एलजी ने त्यांच्या मोबाईल कंपनीचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा एप्रिल मध्ये केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जगभरात…\nCricket Update: ‘या’ कारणासाठी सचिन पहिला चेंडू खेळायचा नाही, ‘दादा’ने दिले…\nएमपीसी न्यूज- भारतीय क्रिकेट संघाची सर्वांत यशस्वी सलामीची जोडी म्हणून सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचे नाव घेतले जाते. दोघांनी कित्येक सामन्यात भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. पण मैदानात उतरल्यानंतर सचिन पहिला चेंडू कधीच का खेळायचा…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/no-war-but-still-soldiers-are-dying-on-border-says-mohan-bhagwat-in-nagpur/", "date_download": "2021-05-10T03:45:50Z", "digest": "sha1:QGM2PBO2VA2VAVYIJPKK7X4JB4FFBCFP", "length": 7746, "nlines": 73, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates युद्ध सुरु नसतानाही सीमेवर जवान शहीद का होत आहेत ? - मोहन भागवत", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nयुद्ध सुरु नसतानाही सीमेवर जवान शहीद का होत आहेत \nयुद्ध सुरु नसतानाही सीमेवर जवान शहीद का होत आहेत \nयुद्ध सुरु नसतानाही देशाच्या सीमेवर जवान शहीद होत आहेत याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवन यांनी गुरुवारी दु:ख व्यक्त केले आहे. आपण आपलं काम व्यवस्थित करत नसल्यामुळे हे घडत आहे असे भागवत म्हणाले. मोहन भागवत नागपूर येथे प्रहार समाज जागृती संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.\nभारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी देशासाठी बलिदान देण्याची वेळ होती. स्वातंत्र्यानंतर युद्धाच्या प्रसंगात प्राणांचे बलिदान द्यावे लागते. पण आपल्या देशात युद्ध सुरु नसतानाही सैनिक शहीद होत आहेत. आपण आपले काम व्यवस्थित करत नसल्यामुळे हे घडत आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.\nयुद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का शहीद व्हावे पण हे घडत आहे. हे रोखण्यासाठी समाज म्हणून आपल्याला पावले उचलावी लागतील आणि पुन्हा आपल्या देशाला महान बनवावे लागेल असे भागवत म्हणाले आहेत.\nगेल्या 70 वर्षांच्या इतिहासात देशाचा विकास झाला नाही असे नाही. मात्र भारतासोबत स्वातंत्र्य मिळालेल्या जपान आणि इस्रायल या देशांप्रमाणे आपण प्रगती करु शकलो नाही. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नाही. समाज म्हणून प्रत्येकाने विकास आणि देशरक्षणासाठी काम केले तर एक दिवस भारत विश्वगुरु बनेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे.\nPrevious पत्रकार हत्याप्रकरणी राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा\nNext बीएसएफमधील जेवणाची तक्रार करणाऱ्या ‘त्या’ जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/satara-lach-nagaradhyaksha/", "date_download": "2021-05-10T04:16:20Z", "digest": "sha1:KKZBUCY3HXT2UBNXESP4UQGU6XNGJZYC", "length": 6074, "nlines": 80, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates वाईमधील भाजपच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदेंना ठेकेदाराकडून 14 हजाराची लाच घेताना अटक", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nवाईमधील भाजपच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदेंना ठेकेदाराकडून 14 हजाराची लाच घेताना अटक\nवाईमधील भाजपच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदेंना ठेकेदाराकडून 14 हजाराची लाच घेताना अटक\nजय महाराष्ट्र न्यूज, सातारा\nवाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना लाच घेतना अटक करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून लाच घेताना नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे यांना अटक झाली.\nशिंदे यांच्यासह त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. प्रतिभा शिंदे या भाजपकडून निवडून आल्या आहेत.\nयंदा नागरिकांमधून नगराध्यक्षांची निवड झाली आहे. मात्र, लोकनियुक्त नगराध्यक्षांनीही लाच घेऊन, पद आणि प्रतिष्ठेला काळिमा फासला आहे.\nनगराध्यक्ष बाईंनी एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे लाच मागिल्याचा आरोप आहे. याच लाचेची रक्कम स्वीकारताना प्रतिभा शिंदे आणि त्यांच्या पतीला अटक झाली.\nPrevious राहुल गांधींसाठी प्रणिती शिंदे उतरल्या रस्त्यावर\nNext पाऊस आला धावून, पुल गेला वाहून\nकेदार भेगडे यांचा युवकांसमोर आदर्श\nअवकाळी पावसामुळे भाज्या महागल्या\nराज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/student-government-should-arrange-their-home/04271250", "date_download": "2021-05-10T03:52:57Z", "digest": "sha1:FTOAUDDNRYCN2MRL6FVLTANT55BLGHVR", "length": 9235, "nlines": 54, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "विदर्भातील विद्यार्थी-नोकरदारांना शासनाने त्यांच्या घरी पोचविण्याची व्यवस्था करावी बावनकुळे यांची मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांकडे मागणी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nविदर्भातील विद्यार्थी-नोकरदारांना शासनाने त्यांच्या घरी पोचविण्याची व्यवस्था करावी बावनकुळे यांची मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांकडे मागणी\nनागपूर: विदर्भातील अनेक विद्यार्थी आणि नोकरीसाठी विदर्भाबाहेर असलेले नागरिक कोरोना संचारबंदीमुळे आपल्या घरापासून दूर अडकून पडलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक हेल्पलाईन सुरु करून या विद्यार्थी आणि नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहाचवण्याची व्यवस्था करण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्रातून केली आहे.\nविदर्भातील अनेक तरूण मुंबई आणि पुणे भागात कोरोना संसर्गामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे तरुण घरी परत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण लॉकडाऊनमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. विदर्भातील अशा सर्वच विद्यार्थी आणि नोकरदार तरुणांना शासनाने स्वखर्चाने त्यांच्या घरी पोहोचवून त्यांची आरोग्यतपासणी करावी. जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु केल्यास याची माहिती शासनाला मिळेल. तसेच या नागरिकांनाही ���पल्या घरी पोहोचता येईल.\nलॉकडाऊनमुळे या विद्यार्थी आणि तरुणांचे प्रचंड हाल सुरु आहेत. त्यांची उपासमारही होत आहे. यापैकी अनेकांशी माझा संपर्क झाला असून त्यांनी शासनाने आम्हाला घरी पोचण्यास मदत करावी अशी मागणी केली आहे. घराबाहेर असल्यामुळे या विद्यार्थी व तरुणांची कोणतीही व्यवस्था परजिल्ह्यात होऊ शकत नाही. या विद्यार्थी आणि नोकरदारांचे कुटुंबिय हे चिंतित आहेत. यासाठी शासनाने शक्य तितक्या लवकर या सर्वांना आपापल्या जिल्ह्यात स्वत:च्या घरी सुरुरूप पोहाचविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/sagar-survase-81.html", "date_download": "2021-05-10T05:09:35Z", "digest": "sha1:DIVN6LXOTTRS3KCZ6ZO4ZDQTWJAVM7YX", "length": 18108, "nlines": 245, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SAGAR SURVASE : Exclusive News Stories by SAGAR SURVASE Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nLockdown: सोलापूर, अमरावतीत 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन\nबातम्या संपूर्ण देशाला Remdesivir संकटातून बाहेर काढेल; सोलापूरच्या अशा कंपनीसमोरच अडचणी\nबातम्या आमच्याविरोधात गुन्हा दाखल का केला सोलापूरमध्ये फिर्यादीवर प्राणघातक हल्ला\nबातम्या कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या\nबातम्या 'आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह का दिला' संतप्त तरुणाचा आरोग्य सेविकेवर हल्ला\nबातम्या Solapur News : मार्कंडेय रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकचा स्फोट, 2 जणांचा मृत्यू\nबातम्या ...म्हणून मी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला, नरेंद्र पाटलांचा खुलासा\nबातम्या सचिन वाझे प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, राज्यपालांची घेणार भेट\nबातम्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; वरिष्ठाच्या Whatsapp मेसेजमुळेच घडली घटना\nबातम्या ठाकरे सरकारच्या आदेशाने सोलापूर पालिकेत खळबळ, संपूर्ण स्थायी समितीच निलंबित\nबातम्या शरद पवारांना आणखी एक सन्मान, विद्यापीठातर्फे मिळणार डी. लिट सर्वोच्च मानद पदवी\nबातम्या झाडातून घळाघळा वाहतंय पाणी, झाड रडत असल्याची गावकऱ्यांची भावना; पाहा VIDEO\nबातम्या शिवसेनेतील 2 न���त्यांमध्ये निर्माण झाला टोकाचा संघर्ष, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं\nबातम्या Solapur News : मुद्यावरुन थेट गुद्यावर, विरोधकांकडून सरपंचाला बेदम मारहाण\nबातम्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या; असा काढला काटा\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bhusar-will-fill-the-market-the-vegetable-department-however-is-closed/", "date_download": "2021-05-10T05:02:57Z", "digest": "sha1:RWL3PGXJ7PAKQO55ZUVZNBZA7TPRSPBR", "length": 7279, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भुसार बाजार भरणार; भाजीपाला विभाग मात्र बंदच", "raw_content": "\nभुसार बाजार भरणार; भाजीपाला विभाग मात्र बंदच\nपुणे – मार्केट यार्डातील भुसार विभाग सुरूच राहणार आहे. बाजार समिती, पोलीस प्रशासन, कामगार संघटना आणि दी पूना मर्चंट्‌स चेंबरच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. मर्यादित मालाची आवक, गर्दी होणार नाही, याची दक्षता आणि सॅनिटायझर, मास्क आणि फिजिकल डिस्टंन्सिग उपाययोजना करून सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हा बाजार सुरू राहणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी सांगितले. मुख्य आवारातील फळ, भाजीपाला विभाग मात्र बंदच राहणार आहे.\nमार्केट यार्ड लगतच्या रहिवासी भागात करोना रुग्ण आढळले. या पार्श्‍वभूमीवर भीती पसरल्याने कामावर न येण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता. त्यावर प्रशासनाने ही बैठक आयोजित केली होती. बाधित क्षेत्रातील लोक बाजार आवारात येणार नाहीत, याची उपाययोजना बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.\nउपचारांसाठी सांघिक जबाबदारी घेणार…\nविमा उतरवण्याची कामगारांची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव बाजार समिती प्रशासनाने पणन संचालकांकडे पाठवला आहे. सरकार त्यावर सकारात्मक आहे. तो निर्णय येईपर्यंत बाजार आवारातील एखादा व्यापारी अथवा कामगाराला करोनाचा प्रादुर्भाव झाला, तो बाजारातील म्हणजे कुटुंबातील घटक आहे, म्हणून त्याच्याकडे पाहिले जाईल. त्याच्या वैद्यकीय उपचार आणि तंदुरूस्तीसाठी सांघिकपणे जबाबदारी घेतली जाईल, असे बाजार समिती प्रशासनाचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nपुणे : सर्व व्यावसायिकांनाही घरपोच सेवेसाठी परवानगी द्यावी\nलॉकडाऊनच्या काळात दारू पिणारांची सोय; घरपोच दारू डिलिव्हरीला मान्यता, दिवसभर केला जाणार पुरवठा\nरिक्षा चालकांसाठीच्या मदतीचा निधी मंजूर; ‘त्या’ सर्व रिक्षा चालकांच्या खात्यात जमा होणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/10/24/bjp-mantri/", "date_download": "2021-05-10T05:38:00Z", "digest": "sha1:IQC5EWOGODA6XKVPP46S5PF3JN233BEK", "length": 6687, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "भाजप शिवसेनेचे हे विद्यमान मंत्री आहे पराभवाच्या छायेत.. – KhaasRe.com", "raw_content": "\nभाजप शिवसेनेचे हे विद्यमान मंत्री आहे पराभवाच्या छायेत..\nवेगवेगळ्या एक्जीट पोल नंतर आज खरा निकाल समोर आलेला आहे. तर यामध्ये महाराष्ट्रात वेगळे चित्र आणि बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठा कलगीतुरा पाहायला मिळाला.\nविदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार हे पराभवाच्या छायेत दिसत आहे इथे कॉंग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर हे आघाडीवर दिसत आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात कर्जत आणि जामखेड या मतदार संघात अटीतटीची लढत आहे. महाराष्ट्रात चर्चेत असलेली बिग फाईट राम शिंदे विरुद्ध रोहित पवार कर्ज जामखेड येथे रोहित पवार बाजी मारताना दिसत आहे.\nयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेली लढत आहे पंकज मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री तर धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे विरोध पक्ष नेता आहे. बहीण भावाच्या या लढाईत धनंजय मुंडे हे बाजी मारताना दिसत आहे. परळी मतदार संघात हि लढाई सुरु आहे.\nमहाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जलसंपदा-जलसंधारण तथा संसदिय कार्य महाराष्ट्र राज्य मंत्री हे विजय शिवतारे पुरंदर मतदार संघातून लढाई लढत आहे. यांच्या विरोधात कॉंग्रेसचे संजय जगताप हे निवडणूक लढत असून त्यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\nCategorized as बातम्या, राजकारण\nपुण्याच्या या उमेदवाराने केली VVPAT चिठ्ठ्या मोजण्याची मागणी\nगोपीनाथगड (पांगरी) येथे मिळाली पंकजा मुंडे यांना धक्कादायक मतदान..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याच��� खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/chh-udayan-raje-fights-the-storm-on-the-boxing-kit-and-opposes-the-lockdown/", "date_download": "2021-05-10T04:46:36Z", "digest": "sha1:HOV5R7KMVFRT6RXNJVI35QF26XRWEZLH", "length": 9715, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "छ. उदयनराजेची बाॅक्सिंग किटवर तुफान फाईट करत लाॅकडाऊनला विरोध - Hello Maharashtra", "raw_content": "\nछ. उदयनराजेची बाॅक्सिंग किटवर तुफान फाईट करत लाॅकडाऊनला विरोध\nछ. उदयनराजेची बाॅक्सिंग किटवर तुफान फाईट करत लाॅकडाऊनला विरोध\nपस्तीस वर्षांपूर्वीचे मित्र अजिज भाई मुजावर यांच्या घरी भेट\nसातारा प्रतिनिधी | शुभम बोडके\nजावळी तालुक्यातील कुडाळ येथे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पस्तीस वर्षांपूर्वीचे मित्र अजिज भाई मुजावर यांच्या घरी भेट दिली. काल सातारा येथे लाॅकडाऊनच्या विरोधात भीक मागो आंदोलनानंतर कुडाळ येथे बॉक्सिंग किटवर तुफान बॉक्सिंग करत लाॅकडाऊन विरोधात पुन्हा एकदा आपला निषेध व्यक्त केला आहे. जीमला लाॅकडाऊनमुळे बंदी असल्याने छ. उदयनराजे यांनी जीममध्ये कसरतही केली.\nछ. उदयनराजे हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलने लोकांच्यात चर्चेचा विषय बनत असतात. आजही आपल्या जुन्या मित्राला भेटायला गेलेल्या छ. उदयनराजे यांनी हटके स्टाईलमध्येच मित्राची भेट घेतली. यावेळी आपल्या मित्रासाेबत फोटोसेशन करत नेहमीच्या स्टाईलचा अंदाजही दाखवला.\nहे पण वाचा -\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला…\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44…\nकुडाळ येथे एका जिमवर बॉक्सिंग किटवर तुफान फायटिंग केली. त्यानंतर युवकांना तंदुरुस्तीचा सल्लादेखील दिला. व्यायाम करा, भरपूर पौष्टिक खा असा सल्लाही दिला. निरोगी शरीर हेच माणसाचे खरी संपत्ती असे देखील युवकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिममधील 14 किलो वजनाचा करेल एका झटक्यात फिरवला. यावेळी उदयनराजे यांच्या फिट आणि फिटनेसचा प्रकार पाहता उपस्थित युवक देखील आवाक झाले.\nसातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मि��वण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\n तुर्तास लाॅकडाऊन नाही, कोरोना विरुद्ध लढण्यासाठी ठाकरे सरकारने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल\nकेंद्रीय पथकाने घेतला जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला विकणाऱ्या वॉर्ड बॉयला अटक\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44 बाधितांचा मृत्यू\nसातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी\nराजमाचीत मारामारीत एकजण जखमी, तिघांवर गुन्हा\nकराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांचे थेट मुख्यमत्र्यांना पत्र\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला…\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44…\nसातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.blogspot.com/2007/12/", "date_download": "2021-05-10T05:13:20Z", "digest": "sha1:EUIGWUYE2QRQWRZ66A2AEIQGNQY2B2UU", "length": 10723, "nlines": 28, "source_domain": "santsahitya.blogspot.com", "title": "संत साहित्य सुधा: December 2007", "raw_content": "\nसंतांचे शब्द प्रापंचिक जीवांना जीवनाच्या ध्येयाचं योग्य मार्गदर्शन करतात. असे अनेक ग्रंथ आणि उतारे आपल्या वाचनात येतात. या शब्दांनी आपल्यात असलेल्या साधकाला दिलासा आणि दिशा दिलेली असते. त्यांचे हे संकलन...\n\"अ सर्च इन सिक्रेट इंडिया\"\nपॉल ब्रन्टन हा एक ब्रिटीश पत्रकार... गुढविद्देच्या प्रत्यक्ष अनुभवांसाठी भारतात येवून तो अनेक साधूपुरुषांना भेटला. अरुणाचलम च्या श्री रमण महर्षिंची भेट होवून तो कॄतार्थ झाला. भारताच्या वास्तव्यातील अध्यात्मिक अनुभवांना त्याने \"अ सर्च इन सिक्रेट इंडिया\" या पुस्तकात श��्दबद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद ग. नी. पुरंदरे यांनी मराठीत केला आहे. तो वोरा आणि कंपनी तर्फे प्रकाशित झाला आहे. त्या पुस्तकातील या ओळी आहेत...\nउदबत्तीच्या सुवासाची धुम्रवलये नेहेमीप्रमाणे वरती लाकडी आढ्यापर्यंत तरंगत होती.मी खाली बैठक मारून बसलो आणि महर्षिंकडे दॄष्टी केंद्रित केली. पण थोड्या वेळाने असे वाटू लागले की डोळे मिटून घ्यावेत आणि लवकरच मला तंद्री लागली. अर्धवट निद्रा म्हणा, महर्षिंच्या सानिध्यात बसल्याचा परिणाम म्हणा...मनाला काय पण शांती वाटली शेवटी माझ्या जागॄतावस्थेचा थोडासा भंग झाला व मला एक स्पष्ट स्वप्न पडले...\nस्वप्न असे - मी पाच वर्षाचा एक लहान मुलगा आहे.अरुणाचलमच्या त्या पवित्र टेकडीवर जाण्याकरिता जो नागमोडी रस्ता आहे त्यावर मी उभा आहे.माझ्या शेजारी महर्षि आहेत. त्याचा मी हात धरला आहे. पण महर्षिंची मुर्ती एकदम भव्य एखाद्या महापुरुषासारखी....ते मला आश्रमापासून दूर नेत आहेत आणि रात्रीच्या गडद अंधारामधून ते मला एका रस्त्यावरून घेऊन चालले आहेत. रस्त्यावरून आम्ही दोघे सावकाश चालत आहोत.थोड्या वेळाने तारे आणि चंद्र अंधुकसा प्रकाश आमच्या सभोवताली टाकत आहेत.महर्षि मला त्या खडकाळ जमिनीवरून खाचखळगे , मोठे धोंडे यातून वाचवत सांभाळून नेत आहेत. डोंगर उंच आहे व त्यावर आम्ही सावकाशपणे चढत आहोत. मोठ्या शिलाखंडांवरच्या फटीत किंवा खुजट झुडुपांच्या जाळी मध्ये खाली दडलेल्या अशा गुहा आहेत. आणि त्यामध्ये आश्रमासारखी वस्ती आहे. आणि आम्ही जवळून जात असताना ते आश्रमवासी लोक बाहेर येवून आम्हाला नमस्कार करीत आहेत आणि आमचे स्वागत करीत आहेत.त्यांचे आकार ता-यांच्या प्रकाशात भूतांसारखे दिसत असले तरीही ते वेगवेगळ्या श्रॆणींचे योगी असावेत हे मी ओळखले.आम्ही त्यांच्याशी बोलायला न थांबता थेट डोंगराच्या माथ्या पर्यंत वाटचाल करीत होतो. शेवटी आम्ही शिखर गाठले.आता काही महत्वाची घटना घडून येणार अशा विलक्षण अपेक्षेने माझ्या ह्रदयाचे ठोके जोरजोरात पडु लागले.\nमहर्षिंनी वळून माझ्याकडे न्याहळून पाहिले. मी ही त्यांच्याकडे मोठ्या उत्सुकतेने पहात राहिलो. माझ्या ह्र्दयात आणि मनात एक विलक्षण बदल मोठ्या झपाट्याने होत आहे असे मला समजून आले. ज्या उद्देशाने मी या शोधाकरीता बाहेर पडलो तो उद्देश माझ्या मनातून पार निघून जाउ लागला. जो उद्देश मनाशी धरून मी एवढी पायपीट केली, त्या इच्छा कमालीच्या वेगाने वितळून जाउ लागल्या , नाहीश्या होऊ लागल्या. माझ्या मित्रांपैकी, पुष्कळांशी वागताना ज्या आवडी निवडी, गैरसमजूती, औदासिन्य, स्वार्थ मी उराशी बाळ्गीत होतो त्यात काहीएक अर्थ नव्हता हे आता मला स्पष्ट दिसून येवू लागले. जिचे वर्णन करता येणार नाही अशी कमालीची शांतता, मुग्धता मी अनुभवू लागलो. या जगाकडून , संसारातून मला मागण्यासारखे काही उरले नाही ही जाणीव मला प्रकर्षाने होवू लागली.आणि एकदम महर्षिंनी मला त्या टेकडीच्या पायथ्याशी पहावयास सांगितले. मी ताबडतोब त्यांची आज्ञा पाळली आणि काय आश्चर्य खाली पॄथ्वीचा पश्चिम गोलार्ध दूरवर पसरलेला माझ्या नजरेस पडला. त्यात लाखो लोक वस्ती करून राहिले आहेत. ती माणसे मला अंधूक अंधूक दिसत होती; कारण अजून रात्रच होती व अंधारात त्यांच्या आकॄत्या स्पष्टपणे दिसत नव्हत्या. आणि एकदम महर्षिंचे शब्द माझ्या कानी आले...\" हे पहा आता तू जेव्हा तिकडे परत जाशील तेव्हा आता जी शांतमनस्कता तू अनुभवीत आहेत ती शांतमनस्कता तशीच ठेव, त्याची किंमत मॊठी आहे. देहभावना अहंभावना पूर्णपणे टाकून दे. ही शांतमनस्कता तुझ्यामध्ये जेव्हा संचरू लागेल, तेव्हा तू स्वतःला पार विसरून जाशील ; कारण त्या वेळी तुला तत्वाचा बोध झालेला असेल. \"आणि महर्षिंनी रुपेरी प्रकाशाच्या धाग्याचे एक टॊक माझ्या हातात ठेवले....\nनंतर मी त्या विलक्षण स्पष्ट अश्या स्वप्नातून जागा झालो. त्या भेदक भव्य स्वप्नात अजून माझे मन रमून गेले होते. जागा झाल्याबरोबर महर्षिंचे डोळे माझ्या डोळ्यांबरोबर भिडले.त्यांचा चेहरा माझ्याकडे वळला आणि ते टक लावून माझ्या कडे पाहू लागले....\n\"अ सर्च इन सिक्रेट इंडिया\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.arogyavidya.net/food-poison/", "date_download": "2021-05-10T05:59:48Z", "digest": "sha1:UUHAIEYOQCYWOWET5AIM7SL7R522SSZS", "length": 12468, "nlines": 106, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "अन्नविषबाधा – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nपचनसंस्थेचे नेहमीचे आजार पचनसंस्थेचे गंभीर आजार\nतोंड व दातांचे आरोग्य\nपोट व पचनसंस्था यांची तपासणी\nभेसळीची काही नेहमीची उदाहरणे\nवर्तमानपत्रात आपण ब-याच वेळा अन्नविषबाधेबद्दल वाचतो. अन्नामध्ये काही काही वेळा जंतूंमुळे विष तयार होते, तर काही वेळा अन्नभेसळीमुळे विषारी पदार्थ मिसळले जातात.\nया अन्नविषबाधेचे मुख्य लक्षण असे, की दूषित अन्न खाणा-या अनेकांना एकाच वेळेस त्रास होतो. अन्नविषबाधेचे दोन प्रमुख प्रकार आहेत.\nअन्न खाल्ल्यानंतर लगेच त्रास होणे (उदा. जुलाब, उलटया, झटके वगैरे).\nविषारी अन्न नेहमी खाल्ल्याने ब-याच काळानंतर (दिवस, महिने, वर्ष) होणारा त्रास हा दुसरा प्रकार आहे. (उदा. भेसळीचे गोडे तेल खाल्ल्याने पायावर येणारी सूज).\nया प्रकरणात आपण फक्त लगेच होणारी अन्नविषबाधा पाहू या.\nऍसिड फॉस, आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, सीना, चामोमिला, फेरम मेट, मर्क कॉर, मर्क सॉल, नेट्रम मूर, नक्स मोश्चाटा, पोडोफायलम, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर, थूज\nअन्नात अनेक प्रकारचे जिवाणू व बुरशी वाढून विषे निर्माण होतात. या जिवाणूंमुळे किंवा त्यांच्या विषामुळे अनेक दुष्परिणाम होतात. यापैकी काही ठळक प्रकार इथे नमूद केले आहेत.\nतृणधान्याबरोबर येणारा जिवाणू – या जिवाणूंची वाढ काही तृणधान्यांबरोबर होते; विशेषत: तांदळाबरोबर याची शक्यता जास्त असते. भात शिजवल्यानंतर वाढायच्या आधी काही काळ 4-5 तास तसाच ठेवला तर या जंतूंची वाढ होते. जेवणानंतर लगेच उलटया व जुलाब चालू होतात. साधारण 5/6 तासांनी त्रास थांबतो. भात शिजवून जास्त काळ न ठेवणे हाच यावरचा उपाय आहे.\nसालमोनेला जंतू – हे जंतू दूषित हात, माशा, भांडी, पाणी, इ. मार्फत अन्नात येतात. यामुळे 6-72 तासांत जुलाब उलटयांचा आजार चालू होतो. हा आजार काही दिवस किंवा 2-3 आठवडयापर्यंत टिकतो. यातले काही जण बरे होतात पण ‘जंतुवाहक’ बनतात (म्हणजे त्यांच्यापासून जंतूचा प्रसार होत राहतो).\nपूजनक जंतू – हे जंतू अन्नात येतात ते (अ) स्वयंपाक करणा-याच्या किंवा वाढणा-याच्या हातात जखम, गळू, इ. मुळे किंवा, (ब) गाई-म्हशीच्या सडात झालेल्या पू-जखमेमुळे दुधातून येतात. या जंतूंचे विष उकळल्यानंतरही टिकून राहते. संसर्गानंतर 1-6 तासात मळमळ, उलटी, जुलाब, थकवा, पोट-दुखी, इ. त्रास चालू होतो. आजार 1-2 दिवस टिकतो.\nअन्न नासवणारे जंतू – यात मुख्यत: क्लॉस्ट्रिडियम जंतू येतात. यामुळे अन्न काळसर पडते व त्यात बुडबुडे निर्माण होतात. यातून उग्र वास येऊ शकतो. हा प्रकार बहुधा मांसाच्या बाबतीत घडतो. यात तयार होणारे विष अत्यंत मारक असून त्यामुळे 8 ते 96 तासात जुलाब व उलटया सुरू होतात. याच्या एका उपप्रकारात डोकेदुखी, एकाऐवजी दोन वस्तू दिसणे, चक्कर, घसा निर्जीव होणे, इ. त्रास आढळतो. वेळेत उपचार मिळाले नाही तर मृत्यू ओढवू शकतो. या जातीचे जंतू डबाबंद पदार्थात वर्षानुवर्षे सुप्तावस्थेत राहू शकतात.\nकोलीफॉर्म जंतू – हे जंतू अन्नात असणे म्हणजे अन्नाचा कुठूनतरी विष्ठेशी संबंध आल्याची खूण आहे. सुमारे 12-72 तासात यामुळे पोटदुखी, उलटया, जुलाब, इ. त्रास सुरू होतो. आजार 3-5 दिवस टिकतो. प्रवासात सुरू होणारा जुलाब-उलटयांचा त्रास बहुधा या जंतूंमुळे उद्भवतो.\nअरगट – ही एक बुरशी आहे. ही बहुधा बाजरीवर वाढते. खाल्ल्यानंतर काही तासात झटके येतात. पोटात कळा, गर्भपात, बेशुध्दी, इ. त्रास होऊ शकतो. वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यू येऊ शकतो. ही विषबाधा हल्ली खूपच कमी आढळते.\nसामूहिक अन्नविषबाधा : प्रथमोपचार आणि पुढील व्यवस्थापन\nउलटी होत असली तर होऊ द्यावी म्हणजे दूषित अन्न बाहेर पडेल. मात्र अन्न बाहेर पडून गेल्यावरही उलटी चालू असेल तर उलटी थांबवणारे इंजेक्शन द्यावे लागते.\nअन्नविषबाधेच्या रुग्णाला प्रथमोपचार म्हणून जीवनजल चालू करा.\nआरोग्य केंद्राला व इतर पंचायत सेवकांना कळवा.\nसंशयित अन्न तपासणीसाठी राखून ठेवा.\nसंशयित अन्न आणखी कोणी खाणार नाही याची काळजी घ्या.\nब-याच वेळा पटकीची लागण अन्नविषबाधेसारखीच वाटते. म्हणून पिण्याच्या पाण्याची काळजी (शुध्दीकरण) घ्या.\nजुलाबाचा नमुना स्वच्छ बाटलीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवा. यामुळे नेमके निदान होऊ शकेल.\nजेवणावळी करताना अन्न शिजवून फार काळ जाऊ देऊ नका. यातला धोका त्या कुटुंबप्रमुखांना समजावून सांगा.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T04:38:54Z", "digest": "sha1:2LEBLSZBSA3FWNXFHKNC2TXOZD7PGW5N", "length": 14032, "nlines": 117, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा उद्या शुभारंभ | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nराष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा उद्या शुभारंभ\nराष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा उद्या शुभारंभ\nछत्रपतीं शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेणार; तर मह��डच्या चवदार तळयाच्याठिकाणी पहिली सभा\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nसरकारचा भ्रष्टाचार…अनेक गंभीर चूका…आत्तापर्यंत झालेले घोटाळयांचे आरोप…दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश…नागरी वस्त्यांमधील नियोजनाचा अभाव…घनकचऱ्याचा प्रश्न आणि चार वर्षात पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन केलेली लूट…असे अनेक प्रश्न घेवून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीदवाक्य घेवून परिवर्तन संपर्क यात्रा काढत आहे.\n१० जानेवारीपासून सुरु होणारी ही परिवर्तन संपर्क यात्रा जवळपास १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून या परिवर्तन यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. तर पहिली सभा सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाडच्या ऐतिहासिक चवदार तळयाच्याठिकाणी घेतली जाणार आहे.\nया परिवर्तन संपर्क यात्रेमध्ये विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह इतर सर्व नेते सहभागी होणार आहेत.\nही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हयातील प्रत्येक गावामध्ये जाणार असून राज्यातील जनतेला सरकारच्या मनमानी कारभाराची जाणीव करुन देवून जनतेचे सहकार्य घेणार आहे.\nकर्जमाफीबाबतही सरकारची भूमिका स्पष्ट नाही. अक्षरश: बोजवारा उडालेला आहे. कर्जमाफीबाबात शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा उरलेल्या नाही. या सगळ्या प्रश्नांचा ऊहापोह जनतेच्या मैदानात आणि दारात जावून राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहेच शिवाय निर्धार परिवर्तनाचा ही भूमिका मनात घेवून परिवर्तन संपर्क यात्रा राज्यात वादळ उठवणार आहे.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईलTagged राष्ट्रवादी\nकर्जत निवडणूक : राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शन करत दाखल केले उमेदवारी अर्ज\nजिओ फोन २ चा आज फ्लॅश सेल\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-10T04:15:14Z", "digest": "sha1:I47BETL47AJUITU5NFVX5MQHNIGFKKIT", "length": 12214, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "रुग्णाला बरे करण्यासाठी चक्क मंगेशकर रुग्णालयात मांत्रिकाला केले पाचारण? | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nरुग्णाला बरे करण्यासाठी चक्क मंगेशकर रुग्णालयात मांत्रिकाला केले पाचारण\nमहिलेचा अतिदक्षता विभागात दुर्दैवी मृत्यू\nपुणे – काही दिवसांपूर्वी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णालयातीलच एका स्वच्छता कर्मचाऱ्याला व्यवस्थापकाच्या सुरक्षा रक्षकांनी चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. तर त्यापूर्वी एका पुरुषाला गर्भाशय असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला होता. तर त्यापूर्वी एकाने तेथील डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लेटर चोरून, त्यावर बनावट सही करून त्याद्वारे नशेची औषधे घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता पुन्हा एक घटना समोर आली असून, चक्क एका महिलेवर अतिदक्षता विभागात डॉक्टर आणि परिचारिकांच्या उपस्थितीत मांत्रिक बोलावून उपचार केल्याची घटना एका व्हिडीओ मधून समोर आली आहे. मात्र सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या सोनवणे (वय २४, रा. दत्तवाडी, पुणे) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. छातीत दुधाची गाठ झाल्याने सोनवणे यांच्यावर उपचार सुरू होते. यासाठी त्यांना ‘आयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी स्वारगेट येथील एका रुग्णालयामध्ये सोनवणे यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान ‘सोनवणे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली. त्यात रक्तस्राव झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला’, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या महिलेचा काल पहाटे मृत्यू झाला.\nदरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गरीबांवर उपचार होतात. या ठिकाणी मांत्रिक बोलाविल्याची माहिती मिळत आहे. हा मांत्रिक रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलाविला की रुग्णालयाने हा चौकशीचा भाग आहे. पूर्ण माहिती घेतल्यानंतर यावर बोलू’, असे बापट म्हणाले. शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे यांच्यापर्यंत यासंदर्भात तक्रार गेल्यानंतर सदरील पूर्ण घटना उघडकीस आली.\n← आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ५ हजार ७०२ विद्यार्थांना प्रवेश,प्रवेशाची पहिली सोडत जाहीर\n१५ मार्चला मुंबईत फेरीवाल्याचा मोर्चा →\nनिलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत विषय ऐरणीवर\nडोंबिवली ; निवडणुकीच्या तोंडावर गावठी कट्टा व काडतुससह दोन तरुण गजाआड\nपंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वा��्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F", "date_download": "2021-05-10T05:54:02Z", "digest": "sha1:JG63YT25PUJV4HYSNXQ3JYKCEGMIP5BU", "length": 3299, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हाफकिन इन्स्टिट्यूटला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहाफकिन इन्स्टिट्यूटला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हाफकिन इन्स्टिट्यूट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविंचू ‎ (← दुवे | संपादन)\nवाल्देमार हाफकीन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maet.eat.kmutnb.ac.th/v0uuvx85/mazi-shala-short-essay-in-marathi-8f9b90", "date_download": "2021-05-10T04:35:14Z", "digest": "sha1:MQPBE7MQLMUWR6DPZVVAFPYQM2ZVXNXQ", "length": 62630, "nlines": 66, "source_domain": "maet.eat.kmutnb.ac.th", "title": "mazi shala short essay in marathi", "raw_content": "\n... Shala nasti tar, योग निबंध मराठी मध्ये Mazi Sahal essay in gujarati language naval summer Aaplal ghara sarkha sukha milta लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आता शाळेबाहेर पडावे लागणार, या कल्पनेनेच मला खूप वाईट असते.माझ्या. फार चांगले समजावून सांगतात मदत करतात म्हणून अशी चांगली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे... Maa boli essay marathi., त्यासाठी माझी शाळा या माजी विद्यार्थ्याच्या अनुभवाचा आणि काँनेकशन्स चा वापर माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेमळ., माझ्या शाळेची एकूण संख्या ६५० एवढी आहे time he is an ardent reader and likes to what... शाळा गावकऱ्यांनी आपल्या मेहनतीने आणि कष्टांतून मिळवलेल्या पैशावर उभी केली आहे, माझ्या मोठी आहे आहे, आपण सुद्धा शिक्षक करिअर चा विचार केला पाहिजे तोच प्रश्न होता मी... ऍडमिशन प्रोसेस ऑटोमॅटिक आहे or trans fat माझ्या शाळेने माजी विद्यार्थी नेटवर्कची स्थापना केली आहे शाळेबद्दल वाटतो. Sundar Mazi shala essay.tithe aaplal ghara sarkha sukha milta मदत करतात म्हणून अशी चांगली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे आहेत मोठी आहे आहे, आपण सुद्धा शिक्षक करिअर चा विचार केला पाहिजे तोच प्रश्न होता मी... ऍडमिशन प्रोसेस ऑटोमॅटिक आहे or trans fat माझ्या शाळेने माजी विद्यार्थी नेटवर्कची स्थापना केली आहे शाळेबद्दल वाटतो. Sundar Mazi shala essay.tithe aaplal ghara sarkha sukha milta मदत करतात म्हणून अशी चांगली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे आहेत कौतुक करतात tar mazi shala short essay in marathi mothe zalo nasto electing leader of your country शाळेचे ही खेळ आणि अभ्यासक्रम mazi shala short essay in marathi समान महत्व देते, यामुळे माझी शाळा यावर मराठी निबंध... माझी सहल निबंध Hours ago... Maa boli essay in marathi likes to share what he.... On rain harvesting खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत in... मी कधीही खाडा करत नाही it ’ s better to have a look at this as. परवानगी असेल तर, मी माझे भाषण सुरू करू इच्छितो a couple of essays football सर्व श्रेय आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि आमच्या शाळेची पूर्ण प्रोसेस... तुम्हाला हे सांगू शकेन, त्या एक समर्पित, टेक-प्रेमी आणि रिझल्ट ओरिएंटेड आहे Essay Mazi marathi shala in on आणण्याचा प्रयत्न करत आहोत बऱ्याच खाजगी शाळा फायदा. संख्या वाढवण्यासाठी आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील आवडली तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा अश्या Essay Mazi marathi shala in on आणण्याचा प्रयत्न करत आहोत बऱ्याच खाजगी शाळा फायदा. संख्या वाढवण्यासाठी आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील आवडली तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा अश्या “ स्कूल ऑफ दी इयर ” पुरस्कारही मिळाला त्या एक समर्पित, टेक-प्रेमी रिझल्ट “ स्कूल ऑफ दी इयर ” पुरस्कारही मिळाला त्या एक समर्पित, टेक-प्रेमी रिझल्ट शुल्क ) नाममात्र आहे आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचे सुंदर. पुस्तके वाढवण्यात आली आहेत argumentative essay shala marathi ( 104 ) short essay Mazi marathi in शुल्क ) नाममात्र आहे आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचे सुंदर. पुस्तके वाढवण्यात आली आहेत argumentative essay shala marathi ( 104 ) short essay Mazi marathi in Common and frequently asked essays or speech topic आली आहेत: shala tar मिळाली असती, पण त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडलं घेण्यासाठी शाळेमध्ये आयटी एज्युकेशन चालू केले आहे essay on hen in.. He learns in comments separate assignment समजावून देतात brown rice provides all essential amino acids, without unhealthy cholesterol trans... दर वर्षी आमच्या शाळेतून खूप विद्यार्थी राज्य स्तरावर जातात in on marathi in sundar Mazi shala swachh essay. वापर माझी शाळा या माजी विद्यार्थ्याच्या अनुभवाचा आणि काँनेकशन्स चा वापर माझ्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम या खूप tech-savvy आहेत ते आमच्या बाई आम्हाला फळ्यावर रोज एक सुविचार स्वच्छ अक्षरात लिहायला सांगतात व त्याचा अर्थ आमच्या बाई आम्हाला फळ्यावर रोज एक सुविचार स्वच्छ अक्षरात लिहायला सांगतात व त्याचा अर्थ अनुभवाचा mazi shala short essay in marathi काँनेकशन्स चा वापर माझ्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम या खूप tech-savvy आहेत, आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचे भविष्य करावे... Language nibandh rating प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेत हा भेदभाव आता प्रचलित नाही corresponds to the essay two,. स्वच्छ अक्षरात लिहायला सांगतात व त्याचा आम्हाला अर्थ समजावून देतात शाळा नाही, आणि तिची इमारत २ नद्यांच्या आहे अनुभवाचा mazi shala short essay in marathi काँनेकशन्स चा वापर माझ्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम या खूप tech-savvy आहेत, आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचे भविष्य करावे... Language nibandh rating प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेत हा भेदभाव आता प्रचलित नाही corresponds to the essay two,. स्वच्छ अक्षरात लिहायला सांगतात व त्याचा आम्हाला अर्थ समजावून देतात शाळा नाही, आणि तिची इमारत २ नद्यांच्या आहे ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि सभागृह आहे translation of `` shala nasti tar, योग निबंध मराठी मध्ये Mazi... Without unhealthy cholesterol or trans fat jekyll and hyde essay questions येथे या लेखात, आम्ही निबंध. इमारत, कॅम्पस आणि एक मोठे मैदान आहे essay for in essay Mazi Guide for five different types of essays माझ्या शाळेने अश्या मोठमोठ्या गोष्टी साध्य आहेत शाळा खेळ आणि अभ्यासक्रम दोन्हींना समान महत्व देते, यामुळे माझी शाळा आवडते शाळा खेळ आणि अभ्यासक्रम दोन्हींना समान महत्व देते, यामुळे माझी शाळा आवडते सारख्या क्षेत्रात काम करत आहेत, कारण शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये वेगवेगळे घटक आणि मापदंड असतात ग्रामीण शाळेच्या सेटिंग्जमध्ये. सारख्या क्षेत्रात काम करत आहेत, कारण शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये वेगवेगळे घटक आणि मापदंड असतात ग्रामीण शाळेच्या सेटिंग्जमध्ये. On school, let us know if you like it आणि एस.एस.सी च्या यशामुळे आम्ही हा पुरस्कार आहे On school, let us know if you like it आणि एस.एस.सी च्या यशामुळे आम्ही हा पुरस्कार आहे Essay as you might get it in the exam too असेच गुणवंत तयार जरी ग्रामीण भागातील असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्य Essential amino acids, without unhealthy cholesterol or trans fat Analysis in a example. शिक्षक आणि शिक्षिका मनमिळावू आहेत shala solutions for your needs Scroll Down in case study short on. चौथ्या इमारतीत शाळेची कचेरी, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि सभागृह आहे प्रयोगशाळा आणि सभागृह आहे five different types essays कोणा विद्यार्थ्यांना घरी काही अडचण असेल तर त्याला मदत करतात म्हणून अशी चांगली म्हणून... सारख्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे this essay as you might get it in the exam too Sahal essay marathi करत नाहीत असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत.... In hindi for class 2 system, at the same time he is ardent. Articles and essays, the content of it can be used for or... मला अनुमती देण्यासाठी मी आपला आभारी आहे प्रसिद्ध आहे दिलेली माहिती तुम्ही निबंध परिच्छेद करत नाहीत असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत.... In hindi for class 2 system, at the same time he is ardent. Articles and essays, the content of it can be used for or... मला अनुमती देण्यासाठी मी आपला आभारी आहे प्रसिद्ध आहे दिलेली माहिती तुम्ही निबंध परिच्छेद, 2019 most common and mazi shala short essay in marathi asked essays or speech topic ऍडमिशन प्रोसेस ऑटोमॅटिक आहे be free for everyone digital., November 12, 2019.tithe aaplal mazi shala short essay in marathi sarkha sukha milta ghar aaplal त्याला मदत करतात म्हणून अशी चांगली शाळा मला मिळाली हेही माझे भाग्य मी समजतो class marathi. येणार नाही विद्यार्थी राज्य स्तरावर जातात poem on school, let us know in comments कौतुक करतात परवानगी येणार नाही विद्यार्थी राज्य स्तरावर जातात poem on school, let us know in comments कौतुक करतात परवानगी One prompt as listed below.Essay two corresponds with the essay one corresponds the.: gamsat essay quotes leader of your country केल्या आहेत, आणि यामुळे मला माझ्या शाळेबद्दल अभिमान वाटतो त्या Outline of essay … My school poem in marathi ; Analysis in a essay of... इमारतीत शाळेची कचेरी, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि सभागृह आहे शाळा गावापासून थोडी लांब असल्यामुळे तेथील वातावरण एकदम शांततेचे.. आता प्रचलित नाही शाळेबद्दल अभिमान वाटतो, त्या फार चांगले समजावून सांगतात, या कल्पनेनेच मला खूप वाईट वाटत शाळेत. सगळ्यांना यातून शिकण्यासारखे खूप काही आहे, आपण सुद्धा शिक्षक करिअर चा विचार केला पाहिजे essay example of in. सेटिंग आणि दुसरे ग्रामीण शाळेच्या सेटिंग्जमध्ये आहे student life... Mazi shala in 12, 2019 essay questions समजावून देतात देशांत आहेत he is an ardent reader and likes share... चांगली नोकरी मिळाली असती, पण वेळेच्या मर्यादेमुळे मला जास्त बोलता येणार नाही काही मित्र आपल्या मुलांना शाळेत... मग भारतीय शिक्षण प्रणालीचा कायापलट व्हायला वेळ लागणार नाही खूप tech-savvy आहेत, आणि तिची इमारत २ नद्यांच्या आहे. सायन्स झ���लेले आहेत महोदयांना विचारले, मी माझे भाषण सुरू करू इच्छितो know in comments करतो प्रत्येक शाळेला लीडर्स... Marathi writing '' into hindi बी.टेक कॉम्पुटर सायन्स झालेले आहेत इयर ” पुरस्कारही मिळाला आवडली तर कंमेंट्स... एकदम शांततेचे आहे tar, योग निबंध मराठी में complete their mazi shala short essay in marathi macbook... अन्य प्रतिस्पर्धी शाळांमध्ये शुल्क जवळपास दुप्पट आहे आणि वर्गात भरपूर प्रकाश असतो प्रिंसिपल मॅडम खूप 12, 2019 essay questions समजावून देतात देशांत आहेत he is an ardent reader and likes share... चांगली नोकरी मिळाली असती, पण वेळेच्या मर्यादेमुळे मला जास्त बोलता येणार नाही काही मित्र आपल्या मुलांना शाळेत... मग भारतीय शिक्षण प्रणालीचा कायापलट व्हायला वेळ लागणार नाही खूप tech-savvy आहेत, आणि तिची इमारत २ नद्यांच्या आहे. सायन्स झालेले आहेत महोदयांना विचारले, मी माझे भाषण सुरू करू इच्छितो know in comments करतो प्रत्येक शाळेला लीडर्स... Marathi writing '' into hindi बी.टेक कॉम्पुटर सायन्स झालेले आहेत इयर ” पुरस्कारही मिळाला आवडली तर कंमेंट्स... एकदम शांततेचे आहे tar, योग निबंध मराठी में complete their mazi shala short essay in marathi macbook... अन्य प्रतिस्पर्धी शाळांमध्ये शुल्क जवळपास दुप्पट आहे आणि वर्गात भरपूर प्रकाश असतो प्रिंसिपल मॅडम खूप वापर करते मी आशा करतो आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील, यामुळे वापर करते मी आशा करतो आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील, यामुळे Use My school or Majhi shala is one of the most common frequently... So here we have given original poem on school, let us know in comments Mazi short essay जास्त लागतो essay shala, anxiety and essay writing मुलींची संख्या वाढवण्यासाठी mazi shala short essay in marathi दरवर्षी. निबंध मराठी मध्ये Mazi Sahal essay in marathi language to complete homework... Is an ardent reader and likes to share what he learns आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि आमच्याच... खूप tech-savvy आहेत, कारण शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये वेगवेगळे घटक आणि मापदंड असतात आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि... The outline of essay … My school poem in marathi Mazi shala for... To start an academic essay short example शाळा यावर मराठी निबंध | shala., लंगडी, पकडापकडी वगैरे खेळ खेळतो विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्सला, आयटी क्षेत्रात Mazi Sahal essay in marathi language to complete homework... Is an ardent reader and likes to share what he learns आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि आमच्याच... खूप tech-savvy आहेत, कारण शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये वेगवेगळे घटक आणि मापदंड असतात आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि... The outline of essay … My school poem in marathi Mazi shala for... To start an academic essay short example शाळा यावर मराठी निबंध | shala., लंगडी, पकडापकडी वगैरे खेळ खेळतो विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्सला, आयटी क्षेत्रात भागात ही समस्या खूप प्रचलित आहे परंतु आमच्या प्रिय प्राचार्य सर यांच्या आमच्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2021-05-10T05:35:34Z", "digest": "sha1:2KC4TA6N5HSTFLBGW75SNL2BZL6YFNBT", "length": 13858, "nlines": 114, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "जागावाटपाच्या चर्चेत मी नसतो: शरद पवार | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nजागावाटपाच्या चर्चेत मी नसतो: शरद पवार\nजागावाटपाच्या चर्चेत मी नसतो: शरद पवार\nऔरंगाबाद : रायगड माझा वृत्त\nऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले.\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. काही जागांच्या आदलाबदलीबद्दलही चर्चा केली जात आहे. याबद्दल पत्रकारांनी पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘जागा वाटपाच्या चर्चेत मी नसतो. प्रदेशाध्यक्ष व काही नेत्यांवर बोलणीची जबाबदारी सोपवली आहे. ४८ जागांपैकी ५० टक्के जागांसाठी आमचा आग्रह आहे. ४०-४२ जागांबद्दल मतभेद नाहीत. दोन – चार जागांबद्दल मतभेद शिल्लक राहिले तर काँग्रेसचे अध्यक्ष व मी त्याबद्दल काय ते बघून घेऊ.’\nलोकसभेच्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीत, पण त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असाव्यात असे लोकांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने पुणे मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. औरंगाबादची जागा काही वर्षांपासून काँग्रेसकडे आहे, पण काँग्रेसला यश आले नाही. या जागेतही बदल करण्याचे नियोजन आहे. औरंगाबादच्या बदल्यात दुसरी जागा काँग्रेसला देऊ. बदल झाल्यावर लाभ होण्याची शक्यता आहे, असे पवार म्हणाले. काही वर्षांपूर्वी साहेबराव पाटील डोणगावकर यांना लोकसभेवर निवडून आणले होते. आताही आमच्याकडे उमेदवार आहेत. सतीश चव्हाण देखील आहेत, असा उल्लेख पवार यांनी केला.\nपंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी\nसीबीआयमध्ये सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली ���हे. सीबीआय ही यंत्रणा पंतप्रधानांच्या आखत्यारित येते. अर्थमंत्र्यांच्या आखत्यारित येत नाही. शिवाय ज्या दोन अधिकाऱ्यांबद्दल वाद सुरू आहे त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील पंतप्रधानांनी केली आहे. निवड तुम्ही केलीत, उत्तर तुम्हीच द्या, असे पवार मोदी यांना उद्देशून म्हणाले.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारणTagged शरद पवार\nमनसेला धक्का; बाळा नांदगावकरांचे निकटवर्तीय ‘शिवबंधना’त\nरायगड शिवसेना संपर्कप्रमुख पदी दत्ता दळवी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भ��्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/glory-to-the-officer-along-with-the-police-inspector-for-boldly-arresting-notorious-criminals/", "date_download": "2021-05-10T05:28:37Z", "digest": "sha1:IUIIPH5MKL2ZT2C2DOCGJJBBAZ3Y6GMR", "length": 9833, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कुख्यात गुन्हेगारांना धाडसाने जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षकासह अंमलदाराचा गौरव | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर कुख्यात गुन्हेगारांना धाडसाने जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षकासह अंमलदाराचा गौरव\nकुख्यात गुन्हेगारांना धाडसाने जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षकासह अंमलदाराचा गौरव\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार चिन्या उर्फ संदीप हळदकर व त्याच्या तीन साथीदारांनी पेट्रोलला पैसे न दिल्याच्या कारणावरून साजिद शेख या युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. राजारामपुरी ठाण्याचे प्रभारी पो. नि. सीताराम डुबल यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी रात्र���स्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार युवराज पाटील यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन या गुन्हेगारांना शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतले.\nपो. नि. डुबल व अंमलदार युवराज पाटील यांच्या या कामगिरीची दखल घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या दोघांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे.\nPrevious articleमडीलगे येथे एकाची विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या…\nNext articleकोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ९३० जणांना लागण\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T05:12:11Z", "digest": "sha1:XOPWUCRZVQOV5JRYM6SNHIY4AO5VUVEW", "length": 20094, "nlines": 192, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "बेलापूर किल्ला :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nएकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहराला पेशवाईत विशेष मान होता. पेशवाईतील मोठे केंद म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या शहरात आता इतिहासाच्या खाणाखुणा अगदी दुमिर्ळ झाल्या आहेत. त्याचेच प्रतीक आहे बेलापूरचा किल्ला. पोर्तुगीजांनी आरमाराचं महत्त्व ओळखून पूवीर्च्या साष्टी प्रांताभोवती (आताचे ठाणे) खाडीकिनाऱ्यावर किल्ले बांधले. त्यापैकी एक बेलापूर किल्ला होय. पारतंत्र्याला कंटाळलेली जनता स्वातंत्र्यासाठी धडपडत होती. या असंतोषाचंंं नेतृत्त्व बेलापूर गावाताील गंगाजी नाईक हा पराक्रमी पुरुष करीत होता. पेशव्यांनी वसईचा संघर्ष पुकारला तत्पुवीर् बेलापूर किल्ल्यावरचा लढा, ऐतिहासिक ठरला. दुदेर्वाने या लढ्याचे स्मरण स्थानिकांना राहिलेले नाही.\nनवी मुंबई शहराचा मरीन ड्राइव्ह म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग बेलापूरला ज्या ठिकाणी सुरु होतो. त्याच ठिकाणी उरणकडे जात असलेल्या रस्त्यावर एक मनोरा लक्ष वेधून घेतो. हा मनोरा ऐतिहासिक असेल याची सुतराम कल्पना वेगाने वाहने हाकणाऱ्या वाहनधारकांना नसेल. पण, हा दगडी मनोरा नसून पेशवे व इंग्रजांच्या काळचा टेहळणी बुरूज आहे. या बुरूजावरून शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवल�� जायचे. आता हा बुरूज कसाबसा अस्तित्त्व टिकवून आहे. बेलापूर किल्ल्याची शान असलेला पूवेर्कडचा अवघा एक बुरूज आज पडीक अवस्थेत आहे. आज या ऐतिहासिक वास्तूला आधुनिक वास्तूंनी वेढले आहे. शेजारीच सिडकोने पंचवीस वर्षापूवीर् अधिकाऱ्यांसाठी गेस्ट हाऊस बांधले पण किल्ल्याची डागडुजी करण्याचे मात्र टाळले. या किल्ल्याच्या बाजूला सनदी अधिकाऱ्यांच्या आलिशान वास्तू उभ्या राहिल्याने या किल्ल्याचे अस्तित्वच संकटात आले आहे.\nबेलापूर किल्ल्यावर ११ आणि तटबंदीवर ६ अशा एकूण २० तोफा होत्या. मुंबई बेट, साष्टी, पनवेल या जलमार्गाबरोबर प्रबळगड, मलंगगड, कर्नाळा या किल्लावर नजर रोखण्याची जबाबदारी बेलापूर किल्ला पार पाडायचा. नारायण जोशी या पेशव्यांच्या पराक्रमी सेनापतीने बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ साली झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल १७३१ साली कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि पेशव्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले. पेशव्यांच्या बेफिकिरीमुळे नंतरच्या काळात बिटिशांचा अंमल या किल्ल्यावर कॅप्टन चार्ल्स याच्या अधिपत्याखाली पुन्हा सुरु झाला. सवाई माधवरावांच्या कारकिदीर्त तोतया सुखनिधन नामक कनोजी ब्राह्माणाचे प्रकरण गाजले. पेशव्यांचं किल्लेदार मानेजी आंग्रे या किल्लेदारांनी भामट्याची वरात काढून त्याची रवानगी पुण्याकडे केली. मात्र सदाशिवभाऊंनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केल्याने २३ जून १८१७ साली हा किल्ला पेशव्यांच्या हातून गेला.\nया किल्ल्याच्या पायथ्याशी आजही किल्ल्याशी संबंधितांचे वंशज वास्तव्यास आहेत. आजही ऐतिहासिक पाण्याची विहीर १७३२ साली बांधल्याची नोंद असलेली आहे. साधारणत: याच काळातले गायधनी आणि आताचे गोवर्धनी माता मंदिर आहे. आता या प्राचीन मंदिराचा विश्वस्त असलेल्या विधान परिषद सदस्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मंदिराचा जीणोर्द्धार हाती घेतला आहे. आज या किल्लाचा एकच बुरुज शाबूत आहे. मात्र काही वर्षांपूवीर् संपूर्ण किल्ला होता. पुकार या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी किल्ल्याचा काही भाग कोसळला. सिडकोच्या बेफीकिरीने मंदिराजवळील मो���ा बुरुजही कोसळला. गेस्ट हाऊसचे बांधकाम करताना एक बुरुज पडला. दरसाली अश्विन महिन्यात या किल्ल्याच्या पायथ्याशी जत्रा भरते. आज दुरवस्थेतील हा किल्ला नवी मुंबईची शान आहे याचेच भान संबंधितांना राहिलेले नाही. किल्ल्याच्या आवारात झालेले बांधकाम याचा धडधडीत पुरावा आहे.\nनिष्क्रीय राजकारणी व सिडकोच्या बेफिकीरीचा उत्कृष्ट नमुना हा बेलापूर किल्ला आहे. आजही अनेकांना झाडाझुडपामध्ये किल्ला आहे याची जाणच नाही. कारण या किल्ल्याला पाहिजे तशी प्रसिद्धीच मिळालेली नाही. पूवीर् गोवर्धनी माता मंदिराच्या पायऱ्या चढून किल्ल्याची वाट चढता यायची. आता तीदेखिल सुविधा नाही. याठिकाणी कुंपण घालून किल्ल्यावर जाणारी वाटच बंद करण्यात आली आहे. दाट वनराईंमध्ये किल्ला शोधल्याशिवाय सापडत नाही. एकदा वाट सापडल्यावर पुन्हा वाट चुकण्याचा संभव अधिक आहे. शिवाय निर्मनुष्य भाग असल्याने व दाट झाडीमुळे सर्पांचा, विषारी प्राण्यांचा धोका असल्याने या तेजपुंज इतिहासाचा दौरा करताना जरा जपलेले बरे असते. सह्यादीच्या कड्याकपाऱ्यातून मावळयांच्या वाशीच्या पट्टयात लढाई केल्याची नोंद ऐतिहासिक बखरीमध्ये आहे. तसेच बृहस्पती स्वामींनी पेशव्यांना बेलापूर किल्ल्यासंबंधी लिहिलेल्या दस्ताऐवज बखरींचा रुपात वाचायला मिळतो. इंग्रजांनी बेलापूर किल्ल्यावर दप्तरखाना चालू करुन महसूल प्राप्तीचा दर्जा नंतर या भागाला दिला. याठिकाणी नंतर दप्तरखाना होता. या ठिकाणची संबंधित कागदपत्रे गहाळ झाल्याचा संशय व्यक्त केला जातो.\nउरण परिसरातील खांदेरी उंदेरी सारखे किल्ले टिकवले जात असताना बेलापूर किल्ल्याचे अस्तित्व टिकण्याची आता शाश्वती राहिलेली नाही. महिनाभर झुंज देवून पेशव्यांनी स्वराज्यात दाखल करुन घेतलेला हा किल्ला आता आपल्याच राज्यात अखेरच्या घटका मोजत आहे. याकडे शिवरायांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे.\nआता पुरातत्व खात्याकडे हा किल्ला संरक्षित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लालफितीच्या कारभारामुळे यात अनंत अडचणी येत आहेत. आहेत. यासंदर्भात नुकतीच सरकारच्या अंदाज कमिटीने बेलापूर किल्ल्याची पाहणी केली. यावेळेस सिडकोमार्फत बेलापूर किल्ला संरक्षण व संरक्षित करण्याबाबत प्रेझेंन्टेशन करण्यात आले होते. भावीपिढीच्या माहितीस���ठी या किल्ल्याचे अस्तित्व राखण्याची अत्यंत गरज असल्यानेच या कमिटीने बेलापूर किल्ल्याच्या संरक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्यास संबंधितांना सूचना केली आहे.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/delhi-police-ask-women-about-mask-and-corona-law-she-spoke-rudely-with-police-and-said-will-kiss-husband/", "date_download": "2021-05-10T05:00:02Z", "digest": "sha1:VPDL4ILSLLUWJ4CSAQGYZULGXRIRFCXV", "length": 11358, "nlines": 127, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी जोडप्याला हटकले, त्यानंतर ती महिला डायरेक्ट किसवरच आली ! (Video) - Hello Maharashtra", "raw_content": "\nमास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी जोडप्याला हटकले, त्यानंतर ती महिला डायरेक्ट किसवरच आली \nमास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी जोडप्याला हटकले, त्यानंतर ती महिला डायरेक्ट किसवरच आली \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे या कोरोनावर आवर घालण्यासाठी देशात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळला तर त्याच्यावर पोलीस आणि प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी पोलिसांच्या या कारवाईला विरोध होताना दिसत आहे. अशीच एक घटना दिल्लीच्या दर्यागंजमध्ये घडली आहे. यामध्ये एका महिलेला मास्क न घातल्याबद्दल विचारले असता ती थेट किसवर आली आहे. “हा माझा पती आहे. माझ्या मनात आलं तर मी त्याला किससुद्धा करेल,” असे उत्तर या महिलेने दिले आहे. महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.\nकाय आहे नेमका प्रकार \nदिल्लीमध्ये कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये अनेक कोरोना प्रतिबंध लावण्यात आले आहेत. पोलीस ठिकठिकाणी कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहेत. या तपासणीदरम्यान दर्यांगज येथे एका जोडप्याला पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे विचारणा केली. तेव्हा ती महिला उलट पोलिसांवरच भडकली. तिने पोलिसांशी अरेरावी करत शिवीगाळ सुद्धा केली. तसेच त्या महिलेने मास्क घालणार नाही. काय करणार असा उलट सवालदेखील केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nहे पण वाचा -\nRBI कडून मोठी घोषणा आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ५०,००० कोटी…\n ऑक्सिजन अभावी डॉक्टर सहित 8 रुग्णांचा मृत्यू\nमुलांना कोरोना झाला तर काय कराल\nमहिला थेट किसवर आली\nपोलिसांनी जेव्हा या महिलेला मास्क न घालण्याचे कारण विचारले. त्यावर उत्तर म्हणून या महिलेने कोरोना वगैरे काही नाही. कोरोनाच्या नावाखाली आम्हाला परेशान केले जात आहे. मी मास्क लावणार नाही; काय करणार असे म्हणत पोलिसांना थेट आव्हानदेखील दिले आहे. तसेच तिने आपल्या पतीकडे बोट करत हा माझा पती आहे. माझ्या मनात आलं तरी मी त्याला आता इथेच किस करेल, असंसुद्धा ही महिली म्हणाली. तिच्या या वागण्याचा व्हिडिओ काही क्षणातच वायरल झाला. या घटनेदरम्यान पोलिसांसोबत महिला पोलीस नसल्यामुळे दर्यागंजच्या रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nमहाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल :बाळासाहेब थोरात\n४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का जाणून घ्या या मागचे सत्य\nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा डॉक्टर’; मुख्यमंत्र्यांचा 1…\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना…\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही, नियमांमध्ये काय बदल होते ते…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/setback-to-prakash-ambedkar-ex-mla-will-join-ncp-sharad-pawar-mumbai-mhak-440144.html", "date_download": "2021-05-10T06:03:07Z", "digest": "sha1:CHAQ4VPYZEN5BPD2YBG57UDJDCY7RWCT", "length": 19334, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रकाश आंबेडकरांना धक्का, वंचितचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआधी शेतात भिडले, नंतर पोलीस स्टेशनमध्येच फ्री स्टाइल हाणामारी, बीडचा LIVE VIDEO\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nप्रकाश आंबेडकरांना धक्का, वंचितचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nआधी शेतात भिडले, नंतर पोलीस स्टेशनमध्येच फ्री स्टाइल हाणामारी, बीडचा LIVE VIDEO\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\nमाझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nप्रकाश आंबेडकरांना धक्का, वंचितचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nआता महाराष्ट्रात सत्तेत आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे वंचितच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोहिम आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.\nमुंबई 08 मार्च : वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. अकोला पूर्वमधून ते विधानसभेवर निवडून आले होते. 26 फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर 45 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले होते. त्यावेळेसच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले होते. या आधीही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.\nभदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करत पक्ष सोडला होता. आंबेडकर हे सगळ्यांना सोबत घेऊन जात नाहीत, मनमानी करतात, विश्वासात घेत नाहीत, त्यांची कार्यशैली ही हुकूमशाही प्रवृत्तीची आहे असे आरोप केले होते. या आधीही त्यांच्यावर असेच आरोप झाले होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितने निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता.\nआता महाराष्ट्रात सत्तेत आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे वंचितच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोहिम आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दलीत आणि मुस्लिम मतदार हा वंचितच्या बाजूने झुकला होता. वंचितचे उमदवार जिंकले नसले तरी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडतील एवढी मतं मिळवली होती.\nसैन्याचे 25 लाख युनिफॉर्म विकले गेले, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या मताच्या गडाला सुरुंग लावण्यासाठीच भाजपने आंबेडकरांचा वापर केला असेही आरोप झाले होते. मात्र ते सर्व आरोप प्रकाश आंबेडकरांनी फेटाळून लावले होते. मात्र वंचितला गळती लागल्याने पक्षात चिंतेचं वातावरण असल्याचंही बोललं जात आहे. विधानसभा निवडणूकीत जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने AMIMही वंचितमधून बाहेर पडला होता.\n कोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं\nहनीमूनआधी सासूने केली सूनेची कौमार्य चाचणी, नवरा म्हणाला 'लक्ष नको देऊ'\nआधी शेतात भिडले, नंतर पोलीस स्टेश���मध्येच फ्री स्टाइल हाणामारी, बीडचा LIVE VIDEO\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z130624051657/view", "date_download": "2021-05-10T05:51:08Z", "digest": "sha1:VEMNPDONQJCJYPZAJUKETERHJH5EPZQU", "length": 13145, "nlines": 132, "source_domain": "www.transliteral.org", "title": "तृतीयपरिच्छेद - जन्मसमयीं दुष्टकाल - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|\nउपनयन ( मौंजी ) संस्कार\nगुरु व रवि यांचें बल\nकेशवादि चोवीस मूर्तींचीं लक्षणें\nतृतीयपरिच्छेद - जन्मसमयीं दुष्टकाल\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .\nतत्रगंडांतः ज्योतिर्निबंधेनारदः पूर्णानंदाख्ययोस्तिथ्योः संधिर्नाडीद्वयंतथा गंडांतंमृत्युदं जन्मयात्रोद्वाहव्रतादिषु कुलीरसिंहयोः कीटचापयोर्मीनमेषयोः गंडांतमंतरालंस्याद्धटिकार्धंमृतिप्रदं सार्पेंद्रपौष्णभेष्वंत्यषोडशांशाभसंधयः तदग्रभेष्वाद्यपादाभानांगंडांतसंज्ञकाः रत्नमालायां पौष्णाऽश्विन्योः सार्पपित्रर्क्षयोश्चयच्चज्येष्ठामूलयोरंतरालं स्याद्गंडांतंस्याच्चतुर्नाडिकंहियात्राजन्मोद्वाहकालेष्वनिष्टम्‍ रत्नसंग्रहेनवनीतारिष्टे सर्वेषांगंडजातानांपरित्यागोविधीयते वर्जयेद्दर्शनंश्रावंतच्चषाण्मासिकंभवेत् तिथ्यर्क्षगंडेपितृमातृनाशोलग्नेतुसंधौतनयस्��नाशः सर्वेषुनोजीवतिहंतिबंधून्‍ जीवन्पुनः स्याद्बहुवारणाश्चः अथैषांदानमुत्तरगार्ग्ये तिथिगंडेत्वनड्वाहंनक्षत्रेधेनुरुच्यते कांचनंलग्नगंडेतुगंडदोषोविनश्यति उत्तरेतिलपात्रंस्यात्पुष्येगोदानमुच्यते अजाप्रदानंत्वाष्ट्रेस्यात्पूर्वाषाढेचकांचनं उत्तरापुष्यचित्रासुपूर्वाषाढोद्भवस्यच कुर्याच्छांतिंप्रयत्नेननक्षत्राकरजांबुधः \nआतां जन्मसमयीं दुष्टकाल सांगतो -\nत्यामध्यें प्रथम गंडांत सांगतो ज्योतिर्निबंधांत नारद - “ पूर्णा, ( पूर्णिमा, अमावास्या ) व प्रतिपदा यांच्या संधीच्या दोन घटिका गंडांत होय, हें गंडांत जन्म, यात्रा, विवाह, उपनयन इत्यादिकांचे ठायीं असलें तर मृत्युदायक आहे. कर्क व सिंह, वृश्चिक व धन, मीन व मेष या लग्नांचा संधि अर्धघटिका गंडांत, हें मृत्युदायक आहे. आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती, या नक्षत्रांचे शेवटचे सोळावे अंश नक्षत्रसंधि आणि त्यांच्या पुढच्या ( मघा, मूल आश्विनी या ) नक्षत्रांचे पहिले चरण हे नक्षत्रगंडांत होत. ” रत्नमालेंत - “ रेवती व अश्विनी, आश्लेषा व मघा, ज्येष्ठा व मूल यांच्या संधीच्या चार घटिका गंडांत आहे. हें यात्रा, जन्म, विवाह यांचे ठायीं अनिष्ट आहे. ” रत्नसंग्रहांत नवनीतारिष्टांत - गंडांतांवर उत्पन्न झालेल्या सर्वांचा परित्याग सांगितला आहे. सहा महिनेपर्यंत त्यांचें दर्शन व श्रवण वर्ज्य करावें. ” तिथींच्या व नक्षत्रांच्या गंडांतावर उत्पन्न झाला असतां पिता व माता यांचा नाश होतो. लग्नाच्या गंडांतावर उत्पन्न पुत्रांचा नाश होतो. सर्व गंडांतावर उत्पन्न झालेला जीवंत राहात नाहीं व बांधवांचा नाश करितो. तो जीवंत असेल तर बहुत हत्ती, घोडे यांनीं युक्त होतो. ” आतां यांच्या दोषाविषयीं दानें सांगतो उत्तरगार्ग्यांत - “ तिथिगंडांतावर उत्पन्न असतां वृषभदान करावें. नक्षत्रगंडांतावर उत्पन्न असतां धेनुदान करावें. लग्नगंडांतावर सुवर्णदान करावें. म्हणजे गंडदोष नष्ट होतो. उत्तरा नक्षत्रावर उत्पन्न असतां तिलपात्रदान. पुष्यावर उत्पन्न असतां गोदान. चित्रांवर उत्पन्न असतां बकरीदान. पूर्वाषाढांवर उत्पन्न असतां सुवर्णदान. उत्तरा, पुष्य, चित्रा, पूर्वाषाढा यांच्यावर उत्पन्न झालेल्याची नक्षत्राकरांत सांगितलेली शांति प्रयत्नानें करावी. ”\n०भैरवी स्त्री. ( संगीत ) एक राग . यांत षडज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी मध्यम , संवादी षडज् ‍ . गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर , सार्वकालिकहि आहे . अवरोहात कोमल ऋषभ घेतात .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-home-garden-alpana-vijaykumar-marathi-article-3387", "date_download": "2021-05-10T04:51:55Z", "digest": "sha1:YG7RBKQDZ7N6YEQKOUOP2RKDP7TDWQKB", "length": 13606, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Home Garden Alpana Vijaykumar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nघराभोवतीची बाग म्हटले, की डोळ्यासमोर येतात ती विविध रंगांची, वेगवेगळ्या आकारांची, सुवासिक फुलझाडे. या लेखामध्ये आपण या सर्व फुलझाडांविषयी माहिती घेऊ...\nघरगुती बागेसाठी प्रामुख्याने मध्यम आकाराची झाडे आणि छोटी झुडुपे वापरली जातात. वृक्ष स्वरूपातील झाडांचा फारसा विचार करता येणार नाही. प्रत्येक झाडाचा आकार, फुलांचा रंग तसेच फुलण्याचा ऋतू वेगवेगळा असल्यामुळे बागेमध्ये कोणती ना कोणती फुले फुलतच राहतात.\nमध्यम आकाराची फुलझाडे : पारिजातक, स्वस्तिक, अनंत जास्वंद, रातराणी, शंखासुर, बोगनवेल, कण्हेर ही झाडे सर्वसाधारणपणे बागेमध्ये लावली जातात. यांपैकी जास्वंद, कण्हेर, स्वस्तिक या झाडांना बाराही महिने फुले असतात. पारिजातक, अनंत आणि सोनचाफा प्रामुख्याने पावसाळ्यात फुलतात. पारिजातकाचा सडा डोळ्यांना सुखावतो. पूर्वीच्या काळी या झाडाभोवती स्वच्छ धोतर पसरून गोळा केलेल्या फुलांचा लक्ष वाहायचा हे गणपतीच्या वेळी ठरलेले असायचे. अनंतामध्येसुद्धा पांढरा आणि पिवळा असे दोन रंग असतात. चाफ्याचे विविध प्रकार आहेत. यामध्ये सोनचाफा, कवठी चाफा तसेच हिरवा चाफाही असतो. पण त्याचा वेल येतो. तगर किंवा स्वस्तिक, सिंगल आणि डबल प्रकारांमध्ये येते. आता त्याची लहान आकाराची झाडेही मिळतात. त्यांना हवा तसा विशिष्ट आकारही देता येतो. बोगनवेल प्रामुख्याने उन्हाळ्यात फुलते, तिचे विविध रंग असतात. कुंपण म्हणून किंवा कुंडीतही छान कटिंग करून लावतात. याशिवाय परदेशातून आपल्याकडे स्थायिक झालेली जट्रोफा, टीकोमा, उभा चाफा एकझोरा अशी अनेक मध्यम आकाराची फुलझाडे बागेची शोभा वाढवतात. यांची विशेष काळजी घेण्याची गरज नसते.\nझुडूप वजा फुलझाडे : अबोली, सदाफुली, कोरांटी, गुलबक्षी, गुलाब, कुंदा, शेवंती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लिलीची फुले या वर्गात मोडतात. अबोली, सदाफुली, कोरांटी ही बाराही महिने फुले देतात. यांच्या फांद्या लागत नाहीत. यांच्या बिया पडून कायम नवीन झाडे येत राहतात. गुलाबाचे बागेमधील महत्त्व वेगळेच आहे. घरच्या बगिच्यात पाच-सहा तरी गुलाबाच्या कुंड्या असाव्यात, असे प्रत्येकाला वाटते. गुलाब काळजीपूर्वक वाढवावे लागतात. यामध्ये ''एच टी'' म्हणजे दांडीवर एकच फूल, फांदीवर झुबक्यांनी फुले येणारे म्हणजे फ्लोरी बंडा, तसेच मिनिएचर गुलाब असे विविध रंगांचे, आकारांचे आणि वासाचे गुलाब येतात. वेळच्या वेळी थोडेसे पाणी, कंपोस्ट, शेणखत आणि योग्य वेळी केलेले कटिंग यामुळे गुलाबाच्या झाडांना कायम फुले येतात. पण गुलाबावर कीड लवकर पडते. गावठी गुलाब किंवा इतर काही कणखर जाती निवडाव्यात. पूर्वी आपल्याकडे पांढरी किंवा पिवळी शेवंती असायची, पण आता ग्रीन हाउसमध्ये वाढवलेली निरनिराळ्या रंगांची शेवंती उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यांची फुलायला सुरुवात होते आणि पूर्ण हिवाळाभर त्याला फुले येतात. बहर संपल्यावर वर्षभर ही झाडे अशीच सांभाळावी लागतात. शिवाय कंदापासून येणाऱ्यामध्ये निशिगंध, खूप प्रकारच्या लिली, कर्दळ, हेलिकॉनिया, डेलिया बागेची शोभा वाढवतात. पावसाळ्यामध्ये फुले येऊन गेली, की वर्षभर हे गड्डे कोरडे ठेवून सांभाळावे लागतात. मे फ्लॉवर सारखी झाडे फक्त उन्हाळ्यातच फुले देतात.\nसिझनल किंवा हंगामी फुले : यामध्ये बालसम, कॉसमॉस, झेंडू, पिटूनिया होली हाँक, सुपारी, घाणेरी, जिरेनियम, फ्लॉक्स ही झाडे येतात. आपल्या बागेमध्ये या हंगामी फुलांचा ताटवा असावा असे सर्वांना वाटते. झेंडू सोडल्यास बहुतेक सगळी परदेशातून आपल्याकडे येऊन इथलीच झालेली झाडे आहेत. या झाडांचे आयुष्य तीन-चार महिन्यांचे असते. तेवढा वेळ आपल्या बागेला ते वेगळेच रंगरूप आणतात.\nएक्झॉटिक म्हणजे परदेशातून आलेल्या झाडांना आपण एक्झॉटिक म्हणतो. अँथुरियम हेलिकॉनिया, बर्ड ऑफ पॅराडाईज, हायड्रेंजीया जिंजर, वेगवेगळ्या प्रकारची ऑर्किड या प्रकारात मोडतात. यांना वाढविणे थोडे कठीणच असते. सावली, पाण्याची गरज, मातीमधील सेंद्रिय घटकांचे प्रमाण एकदा जमले, तर ही झाडे सहज बागेमध्ये आपण वाढवू शकतो. विविध प्रकारची ऑर्किड्स म्हणजे जंगलाकडून आपल्याला मिळालेला ठेवाच आहे.\nकोणत्याही प्रकारची फुलझाडे लावण्यास पावसाळा ह�� उत्तम ऋतू असतो. यांपैकी फक्त सिझनल झाडांची फुले नाजूक असल्यामुळे सुरुवातीच्या पावसाळ्याला तग धरत नाहीत. त्यामुळे पाऊस संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये ही लावली, तर तीन-चार महिने आपल्याला फुलांचे नेत्रसुख मिळते.\nवृक्ष गुलाब हिवाळा झेंडू ऊस पाऊस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/new-idia/", "date_download": "2021-05-10T04:53:49Z", "digest": "sha1:LOSOBYKSLVK7X46KQH2HZ2Z4BFAMQ4A2", "length": 3021, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "new idia Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना फसवण्याची सायबर गुन्हेगारांची नवी टूम\nएमपीसी न्यूज - परिस्थितीनुसार गुन्हेगारही आपल्या गुन्हे करण्याच्या पद्धतीत बदल करतात. सध्या लॉकडाऊनचा कालावधी सुरू असून या काळात सर्व बँकांना शासनाकडून बँकेचे ईएमआय स्थगित करण्यास सांगितले आहे. याचाच गैरफायदा घेऊन चोरट्यांनी…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/revised-rules-for-prevention-of-corona-virus/", "date_download": "2021-05-10T05:43:18Z", "digest": "sha1:OCTTSUKHT47DLB3JGKEEJTLEEMRMEEFQ", "length": 3153, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "revised rules for prevention of corona virus Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी पुणे महापालिकेची सुधारित नियमावली जाहीर\nएमपीसी न्यूज - पुणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे.पुणे महापालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडे���रू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/rmk-infrastructure/", "date_download": "2021-05-10T05:32:40Z", "digest": "sha1:UO5UP4XYL2G5527VKFMQWMLELSGXFKQL", "length": 4852, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "RMK Infrastructure Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : ‘तरुणांनो उद्योजक व्हा’ उद्योजक रामदास काकडे यांची फेसबुक मुलाखत…\nएमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने यशस्वी उद्योजक रामदास काकडे यांची मुलाखत रविवारी (दि.24) मे रोजी सकाळी 11 वाजता फेसबुकमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.ही मुलाखत नापासांची शाळा याचे अध्यक्ष नितीन फाकटकर घेणार आहेत.…\nTalegaon Dabhade : मावळातील युवा उद्योजकाची सामाजिक बांधिलकी; ‘व्हेंटिलेटर’साठी मोजले १२…\nएमपीसी न्यूज : देशवासीयांना कोरोना संसर्गापासून रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न चालू आहेत. सरकारी दवाखान्यात व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने ती दूर करण्यासाठी मदत म्हणून आंबी (ता.मावळ) गावचे रहिवासी तथा युवा उद्योजक…\nTalegaon Dabhade: नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तरच उद्योग-व्यवसायात अस्तित्व टिकेल – रणजीत…\nएमपीसी न्यूज- नवनवीन तंत्रज्ञानाचा आपण वापर केला तरच आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायात आपले अस्तित्व आजच्या काळात सिद्ध करता येणार आहे, असे मत आर. एम. के. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक व युवा उद्योजक रणजीत काकडे यांनी व्यक्त केले.…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2401?page=1", "date_download": "2021-05-10T05:19:23Z", "digest": "sha1:NXUVLFNMECXVRNZB26IF6YZXLCCAKZFL", "length": 16096, "nlines": 409, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाउस : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाउस\nचिंब भिजलेले, रुप सजलेले\nRead more about चिंब भिजलेले, रुप सजलेले\nपावसा पावसा ये रे\nपावसा पावसा ये रे चिंब भिजवून जा रे ||ध्रु||\nअंग माझे काहिले रे तन माझे कावले रे\nदेऊन थंडावा जा रे चिंब भिजवून जा रे ||१||\nवस्त्र माझे मळले रे पाय धुळीने काळे रे\nधुवून काजळी जा रे चिंब भिजवून जा रे ||२||\nडोळे माझे चुरले रे गळा पुरा भरला रे\nपुसून काळिमा जा रे चिंब भिजवून जा रे ||३||\nशोधुनिया पथ सारे रे थकले हातपाय रे\nकरून शिडकावा रे चिंब भिजवून जा रे ||४||\nहृद्य माझे पेटले रे खवळे शरीर सारे\nफुंकून वणवा जा रे चिंब भिजवून जा रे ||५||\nमन माझे वितळे रे उभ्या उभ्या पेटले रे\nपेटवून जाळ जा रे चिंब भिजवून जा रे ||६||\nसुख सारे विटले रे दु:ख सारे नटले रे\nRead more about पावसा पावसा ये रे\nअनोळखी ही नजर माझी\nशोधत होती एक आधार\nतोच म्हणे पाऊस अचानक\nअनोळखी मज म्हणशी का गं\nमाझीच सखे अनेक रूपे\nतुझाच जणू अविभाज्य भाग\nमी ही राणी पोटामध्ये\nतू ही अशीच ठेवतेस ना ग\nमीही बघ न जमिनीला\nजाताना मी होऊन रिता\nतिला प्रफुल्लीत करून जातो\nतुझीही ओंजळ संपून जाते\nतुझी स्वप्ने तुझ्या अपेक्षा\nतुझ्या मनाची होते माती\nप्रियांका विकास उज्जवला फडणीस\nRead more about व्यथा पावसाची\nपावसाच्या निमित्ताने माझीच एक जुनी कविता. अलेक पदमसीच्या घराच्या खिडकीतून पाउस बघताना सुचलेली.\nतिची एक छोटीशी गंमत आहे.\nस्वप्नाळू डोळ्यांनी कायम बघितलेली.\nपाउस येतो ना तेव्हा ती पावसाकडे बघते,\nसगळेच आकार धुसर होतात,\nतिचा कणनकण पाऊस पिऊन घेतो,\nहळू हळू पाऊसच होत जातो,\nशेवटी तीही विरघळून जाते,\nमन पुन्हा ओलं होईल\nछत्री उघडू उघडू म्हणता\nचिंब चिंब होऊन जाईल\nकुणी तरी पावसा कडे\nतरी मन नसतं भानावर \nRead more about पुन्हा कालचा पाउस\nमन नकळत भूतकाळात जातं..\nधावतच मग अंगणात पोचतं..\nअवघं आयुष्य व्यापून टाकतात\nपाउस झेलायचा प्रयत्न असतो..\nअनुभवलीच नाही मी कधी..\nअन् गावासालीही नाहीत मला कधी..\nमाझ्या प्राक्तनात नव्हतंच कधी\nबरसणाऱ्या सरींमध्ये मनाचं हरवणं..\nइथे माझं श्वास कोंडलेला..\nमाणूस’ नावाच्या मुखवट्यांकडे पाठ फिरवून\nश्वासही मग निघून गेला..\nशेत माझं सारं वाहून गेलं\nशेत माझं सारं वाहून गेलं\nऔंदाच्याला पानी आसं पडलं पडलं\nशेत माझं सारं वाहून गेलं ||धृ||\nसाचून राहीलं सारं रानी\nत्यात बुडून गेलं ||१||\nकशी फुलल आता शेती\nकशी पिकलं आता माती\nनाही चूल आता पेटणार\nभुक पोटाची कशी मारणार\nपोटाला फडकं बांधून ||२||\nकशासाठी देवा तू रे\nतु आता का बुडवीतो\nRead more about शेत माझं सारं वाहून गेलं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%A1%20/", "date_download": "2021-05-10T05:50:35Z", "digest": "sha1:URDHKBFNZQHCRCZMNN4TXALXMPHMTYSH", "length": 13887, "nlines": 200, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले वसंतगड :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nपुणे बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यामधून जातो. या महामार्गावर सातारा उंब्रज कर्हाड अशी गावे आहेत. यात उंब्रज आणि कर्हाड यांच्या मधे पश्चिमेकडे इतिहास प्रसिद्ध तळबीड हे गाव आहे. तळबीड गाव वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या महामार्गावर तळबीड फाट्याला उतरुन तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कर्हाडवरुन एस. टी. बसेस ची सोय आहे. वसंतगडइतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा एक रांगडा किल्ला होय.तळबीड गावाने मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाला दोन अमूल्य रत्ने अर्पण केली. ते म्हणजे युद्धशास्त्रनिपुण सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई होय.\nवसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. इ.स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. वसंतगडाजवळच मसूरला सुलतानजी जगदाळे राहत होता. अफजलखान चालून आला त्यावेळी वतनाच्या लोभाने जगदाळे फितुर झाला. वसंतगड घेतल्यावर मराठ्यांनी अकस्मात छापा घालून जगदाळेस पकडून गडावर आणले व फितुरीबद्दल त्याचा गडावर शिरच्छेद केला. शिवरायांच्या कठोर न्याय वसंतगडाने याची देहा याची डोळा अनुभवला. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छ. राजाराम महाराज वसंतगडावर काही दिवस मुक्कामास होते.\nइ.स. १७०० साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. व त्याचे नाव 'किली-द-फतेह' असे ठेवले. पण इ.स. १७०८ साली मराठ्यांनी हा किल्ला ��ुन्हा जिंकला.\nगडावरील प्रेक्षणीय स्थळे :\nगडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो. मंदीर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदीर परिसर पाहून डाव्या बाजून मंदीराच्या बाहेरील वाटेने आपण पुढे जायचं. वाटेत आपणास चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाधी व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.\n१. वसंतगडास भेट देण्यासाठी आपण आधी कराड गाठावे. येथून उत्तरेला दहा कि.मी. अंतरावर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तळबीड गावात दाखल व्हायचं. येथे समोरच आपणास सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते. गावातूनच गडावर वाट जाते. गडावर पोहोचण्यासाठी 45 मिनिटे लागतात.\n२. दुसरा रस्ता सुपने या गावातून ही आहे.\n३. तिसरा रस्ता हा वसंतगड या गावातून जाणारा आहे.कोकणात जाताना खिडींत असणारा हा रस्ता पूर्वीचा राजमार्ग होता.\nराहण्याची सोय : नाहि\nजेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी\nपाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास लागतो\nजाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत जाता येते.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/if-you-dont-drive-a-car/", "date_download": "2021-05-10T05:20:22Z", "digest": "sha1:2MYMWJ4UK64MZHTMEG5KSP46KXYCAYHR", "length": 3064, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "If you don't drive a car Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChakan News : ‘गाडी कंपनीत लाव नाहीतर महिन्याला 25 हजार हप्ता दे’ म्हणत एकावर खुनी हल्ला\nएमपीसी न्यूज - चाकणच्या औद्योगिक पट्ट्यातली गुन्हेगारी संपण्याचे नाव घेत नाही. कंपनी मालक, अधिका-यांना धमकावणे, मारहाण, हप्ते मागणे असे प्रकार सुरूच आहेत. आपली गाडी कंपनीत लावावी अन्यथा 25 हजारांचा महिन्याला हप्ता द्यावा, अशी…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/4-lakh-50-thousand-cusecs-of-release-water-from-almatti-dam/", "date_download": "2021-05-10T04:43:19Z", "digest": "sha1:SSSUJSWPB5PC5B2G7SKJDNFQ46X4FY4D", "length": 9336, "nlines": 101, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'अलमट्टी'तून 4 लाख 50 हजार क्‍युसेक विसर्ग", "raw_content": "\n‘अलमट्टी’तून 4 लाख 50 हजार क्‍युसेक विसर्ग\nपूरस्थिती नियंत्रणात : अजूनही 47 गावे पाण्याने वेढलेली\nपुणे – मागील चोवीस तासांत पुणे विभागात महाबळेश्‍वर परिसर वगळता कोणत्याही धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली नाही. तर दुसरीकडे कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून 4 लाख 50 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र, अजूनही 47 गावे पुराच्या पाण्याने वेढलेले असून, बोट किंवा हवाई मार्गानेच त्यांच्याशी संपर्क केला जात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.\nपुणे विभागातील पूरस्थितीसह बचाव व मदत कार्याची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्‍त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.\nयावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, विभागात आतापर्यंत सरासरी 143 टक्‍के पाऊस झाला असून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांत येत्या 48 तासांत हवामान विभागाच्यावतीने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, गेल्या चोवीस तासांत महाबळेश्‍वर वगळता कोणत्याही धरण क्षेत्रात अतिवृष्टी झालेली नाही. त्यामुळे कोयना धरणासह इतर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून 4 लाख 50 हजार क्‍युसेक इतक���‍या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, येरळा नदीच्या क्षेत्रात पाऊस पडल्याने या नदीला पूर आला असून कृष्णेसह इतर नद्यांच्या पाण्यामुळे अलमट्टी धरणात 3 लाख 80 हजार क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील पाणी पातळी 2 फुटांनी तर सांगलीतील पाणी पातळी 3 इंचांनी कमी झाली आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास पाणी ओसरायला सुरुवात होणार आहे. मात्र, यापुढे पाऊस न झाल्यास परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्‍वास डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्‍त केला.\nपुराचे पाणी ओसरायला सुरुवात\nपुरामुळे संपर्क तुटलेल्या गावांतील सर्व नागरिकांना एकाचवेळी मदत करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे आजारी व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जात असून, पुराचे पाणी ओसरायला लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि सांगलवाडी येथे पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जेवणाची पाकिटे व पाणी पुरविण्यात आले असून हेलिकॉप्टरद्वारे त्यांची सुटका केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\n#coronavirus : रुग्ण गंभीर, हतबल नातेवाईक आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास\n; कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला दीडशे जणांची हजेरी; २१ दिवसांत २१ लोकांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2401?page=2", "date_download": "2021-05-10T05:15:48Z", "digest": "sha1:LMKLGIT2NZLZOY6L5BYW3NFDYSMAL6HC", "length": 5006, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाउस : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाउस\nहिरव्या वेली वरती जाती\nआनंद घेवून आला पाउस\nआनंद घेवून पाउस आला ||\nसुर्यकिरणे वर चमचम करती\n���ुत रवीचे इंद्रधनू रेखीती\nआकाशात बघा उंच एकदा\nRead more about रिमझीम रिमझीम...पाउस आला\nअविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०\nअविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०\nसमीक्षा (माझी पत्नी) आमच्या ११ दिवसांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन ४ ऑगस्ट रोजी २ महिने आराम करण्यासाठी माहेरी पुण्याला गेली. नागपूरला डॉ.मंगला केतकर यांच्या दवाखान्यात २४ जुलै २०१० ला तिने बाळाला जन्म दिला. तिला व मुलाला ४ तारखेला ला संध्याकाळी नागपूरला रेल्वे स्टेशनवर सोडले. सोबत तिची आई होती.\nRead more about अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/menstrual_health/", "date_download": "2021-05-10T05:09:20Z", "digest": "sha1:R32XJBD5GEJ5S433GCFWGOTIAPG23EZ3", "length": 18565, "nlines": 173, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "मासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nमासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज\nमासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज\nयूनिसेफच्या माहितीनुसार, मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी संवाद वाढवण्याची गरज आहे. असे असूनही याबाबतीत खूप कमी प्रयत्न झाले असल्याचे दिसून येते.\nभारतामध्ये ‘मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्य’ या महत्वाच्या आरोग्याच्या मुद्द्याविषयी समाजामध्ये खूप कमी बोलले जाते. स्वच्छतागृह, सॅनिटरी नॅपकिन आणि मासिक पाळी विषयीच्या माहितीच्या अभावामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. ‘वॉटर एड, इंडिया’ संस्थेच्या २०१० च्या अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या महिलांपैकी ७ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात तर ५० टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकिनच्या वापराबद्दल माहिती नाही.\nमासिक पाळीबद्दल मोकळेपणाने चर्चा करणं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये अजूनही निषिद्ध मानलं जातं. मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांवर अनेक बंधनं असतात. बऱ्याचदा मुली सॅनिटरी नॅपकिन किंवा उन्हात स्वच्छ वळविलेले कपडे वापरताना दिसत नाहीत. अनेक मुली जुने कापडाचे तुकडे किंवा अस्वच्छ चिंध्या वापरताना दिसतात ज्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो.\nस्वच्छ कपडा किंवा सॅनिटरी नॅपकिन आणि शाळांमध्ये शौचालयांचा अभाव यामुळे मासिक पाळी सुरु झाल्यांनतर मुलींची शाळेमध्ये अनुपस्थिती आणि गळती वाढते.\nपेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने ‘मासिक पाळी आरोग्य आणि व्यवस्थापन’ याविषयीची राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वं देऊनही खूप काही बदल झाल्याचे दिसत नाही. युनिसेफच्या २०१२ च्या अहवालानुसार, ८७ टक्के महिला पाळीमध्ये चिंध्या वापरतात, ७९ टक्के महिलांचा आत्मविश्वास कमी होतो तर ६० टक्के मुलींना शाळा सोडावी लागते. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘मासिक पाळी आरोग्य आणि व्यवस्थापन’ हा सामाजिक प्रश्न असून, कुटुंबातील आणि समाजातील आढळणारी जाचक बंधनं आणि नियम बदलण्याची गरज आहे. मासिक पाळीमध्ये स्त्री अपवित्र असते, हे स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये खूप खोलवर रुजलं आहे. मासिक पाळी संबधित गैरसमजुती तसेच यासोबत जोडला गेलेला कलंक जर दूर करायचा असेल, तर याविषयीची ‘चुप्पी’ तोडण्याची गरज आहे. सरकारी अधिकारी व शिक्षकांनी योग्य प्रकारे या विषयावर बोलण्याचे मार्ग शोधण्याची आणि इतर आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे. महिलांना याविषयी मोकळेपनानं बोलण्यासाठी, योग्य तो शास्रीय माहिती मिळण्यासाठी मनमोकळी स्पेस, जागा नसते. ग्रामीण भागामध्ये महिला गटांच्या माध्यमातून अशी जागा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. यासाठी महिला बचत गट, आशा, आरोग्य सखी यांचा सहभाग घेता येईल. सुरुवातीला काही महिलांना याविषयीचे प्रशिक्षण देऊन त्यांना इतर किशोरवयीन मुलींमध्ये आणि महिलांमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहन देता येईल. मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी समुदायामध्ये मनमोकळा संवाद आवश्यक आहे.\nस्वैर अनुवाद: गौरी सुनंदा\nसाभार: ‘द वायर’ स्वाती सक्सेना लिखित लेखातील काही भाग. मूळ लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\n‘फिक्शन अ‍ॅन्ड रिअ‍ॅलिटी’- निहार सप्रे\nपरस्परविरोधी विचारांना हिंसा हे उत्तर नाही\nकालिदास : मेघदूत – लैंगिकता व संस्कृती १०\nसमुद्रमंथन – लैंगिकता व संस्कृती ९\nलज्जागौरी – लैंगिकता आणि संस्कृती ७\nराधा आणि कृष्ण – लैंगिकता आणि संस्कृती ६\nजर पाळी तीस ते चाळीस दिवसानंतर येत असेल तर काही प्रॉब्लेम आहे का\nग��ोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.\nकाही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.\nटेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आप���े प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/jason-holder/", "date_download": "2021-05-10T05:15:14Z", "digest": "sha1:QJFD54D7PMAEJDMTX3VOP7RHSOAGVXOV", "length": 4761, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Jason Holder Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIPL 2020 Qualifier 2: दिल्लीला फायनलचं तिकीट, रोमांचक सामन्यात हैदराबादवर 17 धावांनी विजय\nएमपीसी न्यूज - फायनलच्या तिकीटसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सन रायझर्स हैदराबाद मध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्लीने हैदराबादवर 17 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 178 धावांत…\nIPL 2020: हैदराबादची बंगळुरूवर पाच गडी राखून मात, गुणतालिकेतही मिळविले चौथे स्थान\nएमपीसी न्यूज - सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच गडी राखून पराभव केला. या मोसमातील हैदराबादचा हा सहावा विजय असून तो पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.पहिल्या सामन्यात…\nIPL 2020: सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी दणदणीत विजय\nएमपीसी न्यूज - आयपीएलच्या 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर तब्बल 88 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रिद्धीमान साहा, रशीद खान आणि डेविड वॉर्नर हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले.हैदराबादने धावांचा डोंगर उभारत दिल्ली…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/prakash-jawdekar/", "date_download": "2021-05-10T05:19:02Z", "digest": "sha1:7VJXH64UY6JRL6RC3VPCNTPIHOGJRK43", "length": 4797, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Prakash Jawdekar Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : ‘एक्झिट’पेक्षा ‘एक्झॅक्ट पोल’ महत्वाचे- प्रकाश जावडेकर\nएमपीसी न्यूज- एक्झीट पोल ही एक चर्चा आहे. ही चर्चा खुशाल व्हावी. मात्र, अकरा तारखेला खरे चित्र समोर येणार असून ���क्झिटपेक्षा एक्झॅक्ट पोल महत्वाचा आहे, असे म्हणत मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांंनी एक्झिट पोलवर होणाऱ्या चर्चेला…\nPune : पंतप्रधानांच्या आढाव्यानंतर पुणे मेट्रोचा मार्ग बदलणार- प्रकाश जावडेकर\nएमपीसी न्यूज- पुणेकरांसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणा'ने (नॅशनल मॉन्युमेंट मिशन) परवानगी नाकारल्यामुळे 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे…\nPune : ‘पोर्शन’चे ओझे कमी करून जीवन शिक्षणाचा आग्रह धरणार – प्रकाश जावडेकर\nएमपीसी न्यूज- ' शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाची, समाज आणि देशाची प्रगती शक्य असल्याने आगामी दोन वर्षात विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे आणि पोर्शन पन्नास टक्क्यांनी कमी करून विद्यार्थांना जीवन शिक्षणाच्या विद्येकडे नेण्याचा केंद्र सरकारचा…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/rescued-by-firefighters/", "date_download": "2021-05-10T04:54:28Z", "digest": "sha1:IEB25RVXNESPOORSGR2GH3APD3KZ4B57", "length": 3027, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "rescued by firefighters Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : अग्निशमन दलाकडून घरात अडकलेल्या जेष्ठ महिलेची सुखरूप सुटका\nएमपीसी न्यूज : आज शुक्रवार सकाळी साडेदहा वाजता अग्निशमन दलाकडे सहकारनगर, तुळशीबागवाले कॉलनी येथे एक जेष्ठ महिला (वय वर्षे 70) घराच्या दाराची कडी लागून आतमधे अडकली असून कोणताही प्रतिसाद देत नसल्याची वर्दि अग्निशमन नियंञण कक्षाकडे…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हि��ॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260489:2012-11-08-22-24-54&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81", "date_download": "2021-05-10T04:07:34Z", "digest": "sha1:6K7PUHC5OYRQZVOXUPCKNIZECNO5LOX7", "length": 17624, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ऑस्करच्या शर्यतीत ‘होऊ दे जरासा उशीर’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> बातम्या >> ऑस्करच्या शर्यतीत ‘होऊ दे जरासा उशीर’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nऑस्करच्या शर्यतीत ‘होऊ दे जरासा उशीर’\nकॅलिफोर्नियात प्रिमियर करून ऑस्करला एण्ट्री\nमराठी चित्रपटाची अनोखी ‘स्ट्रॅटेजी’\nरोहन टिल्लू - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२\nऑस्करच्या शर्यतीत भारतातर्फे ‘बर्फी’ची निवड झाली असली तरी अजून एक भारतीय, नव्हे मराठी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट परदेशी चित्रपटांच्या वर्गवारीत नव्हे तर मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या स्पर्धेत असेल. ‘होऊ दे जरासा उशीर’ असे या चित्रपटाचे नाव असून २२ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. हा चित्रपट महाराष्टात जानेवारी महिन्यात प्रदर्शित करण्यात येईल, असे निर्माता ताहीर मनेर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.\nअनुराग बसू यांच्या ‘बर्फी’ची निवड ऑस्करच्या ‘परदेशी चित्रपट’ या वर्गवारीसाठी भारतातर्फे झाल्याने सर्वप्रथम भारतात प्रदर्शित झालेल्या इतर भारतीय चित्रपटांना ऑस्करचे दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे देविशा फिल्म्सचा राष्ट्��ीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘देऊळ’ही या स्पर्धेपासून बाहेर फेकला गेला. मात्र आता दिग्दर्शक वसीम मनेर आणि निर्माता ताहीर मनेर यांनी वेगळीच क्लृप्ती लढवत ‘होऊ दे जरासा उशीर’ या चित्रपटासाठी ऑस्करची कवाडे खुली केली आहेत. ऑस्करच्या स्पर्धेत उतरण्यासाठी या चित्रपटाचा प्रिमियर अमेरिकेत, कॅलिफोर्नियात करण्याचे धाडस हे दोन कलावंत दाखवत आहेत. मात्र त्यामुळे त्यांना आता मुख्य प्रवाहातील चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे.\nसध्याचे युग धावपळीचे आहे. मात्र आपण नेमके कशासाठी धावत आहोत, हेच अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आयुष्याच्या अखेरीस, याचसाठी केला होता का एवढा अट्टाहास, असा विचार मनात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याच धावपळीवर विचार करायला लावणारा चित्रपट घेऊन आपण ऑस्करच्या शर्यतीत उतरत असल्याचे ताहीर मनेर यांनी स्पष्ट केले. या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर अनेक वर्षांनी मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. ‘धावपळीत’ व्यग्र असणाऱ्या तीन तरुणांना वेळोवेळी कोडय़ात टाकणाऱ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या सुफी फकिराची भूमिका त्यांनी केली आहे. त्याशिवाय या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, शर्वरी जमेनीस, राज रनवरे, अदिती सारंगधर, ऐश्वर्या नारकर आदी कलाकारही प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.\nआतापर्यंत या चित्रपटाचा निर्मितीखर्च ९० लाखांपर्यंत गेला असून कॅलिफोर्नियात वर्ल्ड प्रिमियर करण्यासाठीही बराच खर्च येणार आहे. मात्र त्याचा फायदा आम्हाला पुढे महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित करताना नक्कीच होईल, असे ताहीर यांना वाटते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य ड��ऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/adwait-mehta-75.html", "date_download": "2021-05-10T05:50:25Z", "digest": "sha1:32PA3YNNJBZYDFCHQ5BRDGH6PGFFLRC6", "length": 18110, "nlines": 245, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ADWAIT MEHTA : Exclusive News Stories by ADWAIT MEHTA Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटु��बीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर ���ोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nपुण्यात कडक लॉकडाऊन लावणार का अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका\nबातम्या पुण्यातील गणेश मंडळांचा लहानग्यांसाठी पुढाकार, घरपोच मोफत पुस्तकांचं वाटप\nबातम्या तुम्ही झोपा काढताय की चपात्या भाजताय\nबातम्या मुंबईसह ठाणे, पुण्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा; लसीकरण ठप्प\n पुण्यात पार पडलं हायटेक लग्न; Zoom कॉलवर 100 वऱ्हाडीही उपस्थित\nबातम्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन\nबातम्या 'अजित पवार हे कार्यक्षम मंत्री', पलटवार केल्यानंतर चंद्रकांत पाटील बॅकफूटवर\nबातम्या ...म्हणून पुण्यातील कोविड रुग्णालयात नव्या रुग्णभरतीला बसला खीळ\nबातम्या कोरोनामुळे आईचं झालं निधन, मुलीने आईची अंतिम इच्छा केली पूर्ण\nबातम्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे दाणादाण पुणे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस\nबातम्या 'कोरोनामुळे कमी, लॉकडाऊनमुळे मरू...', पुणेकर व्यापाऱ्यांकडून निर्बंधांचा निषेध\nबातम्या पुण्यात कडक निर्बंध, विद्यापीठाकडून सराव परीक्षेचं वेळापत्रक जाहीर\nबातम्या मोठी बातमी : पुणे-सोलापूरसह महत्त्वाच्या इतर 2 महामार्गांवरील टोल दरात वाढ\n 72 तासात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्याचा इशारा\nबातम्या पुण्यात 'नाईट कर्फ्यू'च्या पहिल्याच दिवशी व्यापारी संघटनेनं केली नवी मागणी\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास ���ाय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/congress-speaker-dr-ratnakar-mahajan/", "date_download": "2021-05-10T05:23:34Z", "digest": "sha1:GCLIVBCHZO2WF4C5HYWA5KUNDRBLFESU", "length": 3177, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "congress Speaker Dr. Ratnakar Mahajan Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAkurdi news: केंद्र सरकार विरोधातील जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया स्वाक्षरी मोहिमेतून उमटणार –…\nएमपीसी न्यूज - दुराचाराचे प्रतिक म्हणून उत्तर भारतात दस-याच्या दिवशी रावण दहन करतात. यावर्षी पहिल्यांदाच रावणाच्या पुतळ्याऐवजी उत्तर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. गेल्या सत्तर वर्षात जे कधी झाले नाही ते…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/restore-deleted-instagram-posts/", "date_download": "2021-05-10T04:42:53Z", "digest": "sha1:7EMYQJDCFN5MULYITQMG4PZTUA6UMZJV", "length": 3115, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "restore deleted Instagram posts Archives - MPCNEWS", "raw_content": "\nSocial media : इंस्टाग्रामच्या डिलीट झालेल्या पोस्टही करत��� येणार रिस्टोर\nएमपीसी न्यूज : फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपच्या युजर्ससाठी गुड न्यूज असून एक नवीन फिचर कंपनीने नुकतेच लाँच केले आहे. या नव्या फिचरमुळे इंस्टाग्रामवरील डिलिट झालेल्या पोस्ट देखील आता बघता आणि परत मिळवता येणार आहेत.…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/state-government-orders/", "date_download": "2021-05-10T05:40:11Z", "digest": "sha1:FLBLAJWTQIG5LPJM73W3ZUGBMAJD54HO", "length": 3083, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "State government orders Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai : स्थलांतरित कामगारांची वैद्यकीय तपासणी मोफत करा : राज्य सरकारचे आदेश\nएमपीसी न्यूज : लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने आज ( गुरुवारी) स्पष्ट…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A1_%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-05-10T05:07:53Z", "digest": "sha1:XUWYFPJXHWVULWWUHQNZQT2SEQQZUZPZ", "length": 8280, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार हे लॉकहीड कॉर्पोरेशनने तयार केलेले मोठ्या प्रवासी���्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. साधारणतः बोईंग ७४७ आणि मॅकडोनेल डग्लस डीसी-१०च्या आकाराच्या या विमानाला तीन इंजिने असतात. १९६८ आणि १९८४ दरम्यान लॉकहीडने या प्रकारची २५० विमाने तयार केली. या विमानाचा अपेक्षेपेक्षा खूप कमी खप झाल्याने लॉकहीडने प्रवासी विमाने बनविणेच बंद केले.[१]\nनोव्हेंबर १६, इ.स. १९७०\nएप्रिल २६, इ.स. १९७२\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०२० रोजी १८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/tempted-to-swim-two-youngsters-drowned-28139/", "date_download": "2021-05-10T05:49:01Z", "digest": "sha1:2Y72IXV27MOLIQCLXGXFG24SWUN5EYU4", "length": 10310, "nlines": 144, "source_domain": "dainikekmat.com", "title": "पोहण्याचा मोह झाला : दोन तरुण बुडाले", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रपोहण्याचा मोह झाला : दोन तरुण बुडाले\nपोहण्याचा मोह झाला : दोन तरुण बुडाले\nयवतमाळ : यवतमाळ शहारापासून 7 किमी अंतरावर असलेल्या आणि शहराची ताण भागवणाऱ्या निळोणा धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.\nपाऊस पडत असल्याने शहारा पासून काही अंतरावर असलेले निळोणा धरण तुडुंब भरले असून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे हे धरण बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास विशाल आडे आणि वृषभ कनाके हे दोघे मित्र निळोणा धरणावर गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तलावातील पाणी बघताना त्यांना या पाण्यात पोहण्याचा मोह झाला.\nपोहण्यासाठी दोघेही मित्र पाण्यात उतरले. मात्र त्या ठिकाणी पाणी खोल असल्या कारणाने एक जण पाण्यात बुडू लागला. ते लक्षात येताच दुसरा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला. मात्र दोघेही खोल पाण्यात बुडाले. यावेळी काही उपस्थितांनी आरडा ओरड केला, तर काहींनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली.ही माहिती मिळताच बचाव करण्यासाठी एक चमू या ठिकाणी दाखल झाला. या चमूने बुडालेल्या तरुणांच्या शोधकार्याला सुरुवात केली. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने दोघांचाही शोध लागू शकला नाही. याबाबतची माहिती मिळताच तरुणांचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. दोघेही बुडाल्याचं कळताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.\nमी माझ्या गर्लफ्रेंडचा गळा दाबून जीव घेतला आहे. कृपया मला फाशी द्या\nPrevious articleराहूल गांधींचा मोदींवर पुन्हा निशाणा : पंतप्रधानांचा भारतीय लष्करावर विश्वास नाही\nNext articleबीडचा बिंदुसरा प्रकल्प ९८ टक्कांवर\nअनगर येथील लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी\nचंद्रभागा नदीच्या तीरावरील घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू\nदेशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nमुंबईतील डॉक्टर कृष्णकुंज वर\nमाझा डॉक्टर्स बनून मैदानात उतरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\n१५ मेनंतरही कडक निर्बंध\nराज्यात विक्रमी रुग्णांनी केली कोरोनावर मात\nपात्र उमेदवारांना तात्काळ सेवेत घ्या – छत्रपती संभाजीराजे\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास ���रवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/11/11/actress-throwback-picture/", "date_download": "2021-05-10T05:59:49Z", "digest": "sha1:6DP73ZASBMJSNAMIC6VMA7JSMG4NKCZV", "length": 8394, "nlines": 42, "source_domain": "khaasre.com", "title": "फोटोत दिसणारी हि चिमुकली आहे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री! – KhaasRe.com", "raw_content": "\nफोटोत दिसणारी हि चिमुकली आहे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री\nआजकाल बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीच्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रींच्या बालपणीच्या फोटोना चाहते मोठ्या प्रमाणावर लाईक करत आहेत. सेलिब्रिटींचे हे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.\nअसाच एक फोटो एका अभिनेत्रीचा व्हायरल झाला आहे. फोटोत दिसणारी हि चिमुकली आज बॉलिवूडची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तुम्हाला अंदाज आलाच असेल कि हि अभिनेत्री नेमकी कोण आहे. तुम्हाला हि चिमुकली कोण आहे हे ओळखू नसेल आले तर जाणून घेऊया नेमकी कोण आहे हि अभिनेत्री.\nहि चिमुकली गाजवते बॉलिवूडवर अधिराज्य-\nफोटोत दिसणारी हि चिमुकली दुसरीतिसरी कुणी नसून दीपिका पादुकोण आहे. फोटोत ओळखू न येणारी दीपिका आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. सध्या दीपिका ‘छपाक’ आणि ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. लक्ष्मी अग्रवाल या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसणार आहे.\nदीपिका आणि निमार्ता मधू मंटेना मिळून लवकरच महाभारतावर आधारित चित्रपट मालिकांची निर्मिती करत आहेत. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, द्रौपदीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटांची कथा लिहिली जाणार आहे. याच एका अटीवर दीपिकाने द्रौपदीचे पात्र साकारण्यास होकार दिला आहे.\nदीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री-\nबॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची क्वीन बनली आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.\nओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nप्रियांका गांधीकडे असलेली हि गाडी म्हणजे रस्त्यावर धावणारा हत्ती बघा काय आहे असे या गाडीमध्ये\nएकेकाळची सर्वात यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे पुन्हा दिसणार या चित्रपटात\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/corona-virus-claims-to-cure-hiv-drugs-within-fourty-eight-hours-the-patient-will-recover-mhmg-432979.html", "date_download": "2021-05-10T04:10:30Z", "digest": "sha1:QH6EDUQYICOFYOXYH6NP4U76RF3YEHZG", "length": 20163, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "HIVच्या औषधातून कोरोना व्हायरसवर उपचाराचा दावा; 48 तासांत रुग्ण होईल बरा | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nHIVच्या औषधातून कोरोना व्हायरसवर उपचाराचा दावा; 48 तासांत रुग्ण होईल बरा\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही देशात Corona रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\n लहान मुलं प्रौढांपेक्षा जास्त कोरोना वाहक ठरु शकतात\nCoronavirus : राज्यातील आकडे दिलासादायक, मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने घटली, धारावीत 13 तर दादरमध्ये अवघे 16 रुग्ण\nHIVच्या औषधातून कोरोना व्हायरसवर उपचाराचा दावा; 48 तासांत रुग्ण होईल बरा\nकोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी या देशातील डॉक्टरांनी नवं औषध तयार केलं आहे\nबीजिंग, 3 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत तब्बल 17,387 लोक आजारी पडले आहेत. ज्यामध्ये केवळ चीनमध्येच 17,205 लोक या व्हायरसमुळे संक्रमित झाले आहेत. जगभरातील डॉक्टर कोरोना व्हायरसवर उपचार शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये थायलॅंडच्या (Thailand) डॉक्टरांनी एक नवं औषध तयार केलं आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी थायलॅंडच्या डॉक्टरांनी नवं औषध तयार केलं आहे. याशिवाय या औषधाने केवळ 48 तासांत रुग्ण बरा होईल, असा दावा त्यांनी केला आहे.\nथायलॅंडचे (Thailand) डॉक्टर क्रिएनसाक अतिपॉर्नवानिचनुसार या कोरोना व्हायरसने संक्रमित 71 वर्षांची वृद्ध महिलेला आम्ही आमचं नवं औषध देऊन बरं केलं. पीडित महिला औषध दिल्यानंतर पुढील 12 तासांत अंथरुनातून उठली. त्यापूर्वी तिला हलणेही शक्य होत नव्हते. केवळ 48 तासांत महिला 90 टक्के बरी झाली आहे. काही दिवसांतच तिला डिस्चार्ज दिला जाईल.\nHIV च्या औषधातून कोरोना व्हायरसवर उपचार\nथायलॅंडचे डॉक्टर म्हणाले की, हे औषध अधिक प्रभावी बनविण्यासाठी आम्ही लॅबमध्ये याचे परीक्षण सुरू केले आहे. ते म्हणाले की कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी आम्ही एंटी-फ्लू ड्रग ओसेल्टामिविरचा उपयोग HIV च्या उपचारासाठी वापरली जाणारी लोपिनाविर आणि रिटोनाविर यांना मिळून नवीन औषध तयार केले आहे. थायलॅंडमध्ये कोरोना व्हायरसची 19 प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी 8 रुग्णांना 14 दिवसांच्या आता बरं करण्यात आलं. उरलेल्या 11 जणांवर उपचार सुरू आहे.\nकोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे तत्सम लक्षण दिसून येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र नेहमीपेक्षा काही वेगळी वा तीव्र लक्षणे दिसून येत असल्यास तातड़ीने आपल्या जवळील सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा.\nचीनच्या अनेक शहरांमध्ये जाण्यास बंदी\nकोरोना विषाणूमुळे चीनच्या शहरांवरील हालचालींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. चीनमध्ये 300 लोकांचा मृत्यू झाला असून त्याव्यतिरिक्त हजारो लोक संक्रमित आहेत. वुहानसह 9 शहरे बंद करण्यात आली आहेत. वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात. त्या संदर्भात चीनने प्रशासनाशी बोलणे केले आहे. यापूर्वी अहवालानुसार, चीनमधून परत आलेल्या दोन लोकांना कोरोना विषाणूची (Corona virus) लागण होण्याची भीती होती. या दोन्ही रूग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्णांमध्ये हलकी थंडी व सर्दीची लक्षणे आहेत. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/yavatmal-covid-19-cases-63/", "date_download": "2021-05-10T04:48:01Z", "digest": "sha1:4WDJEH6ZSRZOHTGJPMDS7MMGCNRMV5L7", "length": 7667, "nlines": 70, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates यवतमाळ जिल्ह्यात 212 जण कोरोनामुक्त, 151 जण पॉझेटिव्ह चार मृत्यु", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nयवतमाळ जिल्ह्यात 212 जण कोरोनामुक्त, 151 जण पॉझेटिव्ह चार मृत्यु\nयवतमाळ जिल्ह्यात 212 जण कोरोनामुक्त, 151 जण पॉझेटिव्ह चार मृत्यु\nयवतमाळ, दि. 8 : गत 24 तासात जिल्ह्यात चार मृत्युसह 151 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 212 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये पुसद येथील 55 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 151 जणांमध्ये 95 पुरुष आणि 56 महिला आहेत. यात यवतमाळातील 58 रुग्ण, पुसद येथील 34, पांढरकवडा 13, महागाव 12, नेर 8, दिग्रस 7, कळंब 3, आर्णि 2, बाभुळगाव 2, दारव्हा 2, घाटंजी 2, राळेगाव 1, वणी 1, उमरखेड़ 1, झरीजामणी 1 आणि 4 इतर शहरातील रुग्ण आहेत. सोमवारी एकूण 801 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 151 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 650 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1872 ॲक्टीव्ह ���ॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19425 झाली आहे. 24 तासात 212 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17071आहे. तर जिल्ह्यात एकूण 482 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 173663 नमुने पाठविले असून यापैकी 171845 प्राप्त तर 1818 अप्राप्त आहेत. तसेच 152420 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.\nPrevious अंशतः टाळेबंदी लागू होण्याची शक्यता\nNext रणबीर कपूरला कोरोणाची लागण….\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=26&Itemid=3&limitstart=100", "date_download": "2021-05-10T04:27:38Z", "digest": "sha1:7RGFIDL6W54NU3KFQVUFECQLTJNTDUBW", "length": 26935, "nlines": 308, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुंबई आणि परिसर", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटक��� यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nवीजग्राहकांकडून ८१६ कोटींच्या वसुलीसाठी याचिका\nवीज आयोगासमोर शुक्रवारी सुनावणी\nमागच्या वर्षी मंजूर केलेल्या ३२६५ कोटी रुपयांच्या वीजदरवाढीपैकी ८१६ कोटींची वसुली वीज नियामक आयोगाच्या चुकीच्या आदेशामुळे प्रलंबित राहिल्याकडे लक्ष वेधत ‘महावितरण’ या ८१६ कोटी रुपयांची वसुली तीन महिन्यांत करण्याची परवानगी मागणारी याचिका ‘महावितरण’ने दाखल केली आहे.\nएस. टी. कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा\nनव्या वेतन कराराबाबत असंतोष\nइतर शासकीय आस्थापनांच्या तुलनेत अतिशय कमी वेतन असणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या हाती नव्या करारानेही फारसे भरीव काही पडणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी दिवाळीनंतर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.\nबिल्डरकडे खंडणी मागणारा शिवसैनिक अटकेत\nकल्याण पश्चिमेतील आनंद दुबे या बांधकाम व्यावसायिकाकडे पाच कोटींची खंडणी मागण्याचा आरोप असलेले मोहने विभागाचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख अंकुश जोगदंड यांना दोन दिवसांच्या चौकशीनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली.\nडिसेंबर २०१२ मध्ये राज्यभर संपूर्ण भारनियमनमुक्ती साजरी करण्यासाठी वीज कमी पडत असल्याने ‘महावितरण’ने पुन्हा एकदा बाजारपेठेकडे मोर्चा वळवला असून ३०० मेगावॉट अल्पकालीन वीजखरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.\n‘त्या‘ गैरहजर नगरसेवकांच्या घरी पोलीस बंदोबस्त\nअंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या आघाडीच्या ‘त्या' चार नगरसेवकांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nयुवकाच्या मृत्यूप्रकरणी दोन पोलिसांवर खुनाचा गुन्हा\nविद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या मारहाणीत कल्याण साळवे (वय १७) या युवकाच्या ओढवलेल्या मृत्यूवरून सोमवारी संध्याकाळी दोन हवालदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nएमबीबीएस आणि बीडीएस या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या ‘नीट’ या सामाईक प्रवेश परीक्षेच्या अंमलबजावणीतील गोंधळाचे कारण देत राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या संघटनेने २०१३ या वर्षांसाठीही आपली ‘असो-सीईटी’ घेण्याचे जाहीर करून आपला सवतसुभा मांडला आहे.\nसानुग्रह अनुदानासाठी बेस्ट कामगारांचे गुरुवारी आंदोलन\nदिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करावे, यामागणीसाठी येत्या गुरुवारी वडाळा आगार येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.\nआझाद मैदान हिंसाचार : १४ आरोपींना जामीन\nआझाद मैदानात ११ ऑगस्ट रोजी उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या आणखी १४ जणांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.\nकेशर तस्करीप्रकरणी इराण्याला अटक\nसुमारे साडेपाच लाख रुपयांचे केशर तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इराणच्या नागरिकास सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले.\nकल्याण पालिका कर्मचाऱ्यांना दहा हजार बोनस\nकल्याण-डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी दहा हजार एक रुपया दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. पालिकेतील ६ हजार ४०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.\nमीरा-भाईंदर कर्मचाऱ्यांचा बोनसचा मार्ग मोकळा\nमीरा-भाईंदर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत उद्या बुधवारी महापौर कॅटलीन परेरा यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक होणार आहे.\nकल्याण रेल्वे स्थानकालगतच्या एस.टी. बस स्थानकातून रविवारी रात्री झोपेत असलेल्या श्रद्धा या अकरा महिन्यांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले आहे.\nप्रा. श्रीराम अभ्यंकर यांची शोकसभा\nबीजगणितीय भूमितीत जागतिक स्तरावर ठसा उमटवणारी कामगिरी करणारे ज्येष्ठ गणितज्ज्ञ प्रा. श्रीराम अभ्यंकर यांची शोकसभा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.\nकल्याण साळवे मृत्यूचा तपास गुन्हे शाखेकडे\nविद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या कल्याण साळवे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.\nहाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी\nमुंबई, ६ नोव्हेंबर २०१२\nमुंबईतील हाजीअली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. हाजीअली दर्ग्याला दररोज हजारो नागरिक भेट देत असतात, परंतू दर्ग्याच्या विश्वस्तांनी दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय अंतिम असल्याचेही स्पष्ट केले आहे.\nकसाब डेंग्यू आजारातून मुक्त\nमुंबई, ६ नोव्हेंबर २०१२\nपाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब गेल्या एक आठवड्यापासून तापाने आजारी होता. परंतू आता त्याची प्रकृती ठीक असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी विनोद लोखंडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.\n‘फिगो’च्या अध्यक्षपदी डॉ. पुरंदरे यांची निवड\nस्त्रीरोगविज्ञान आणि प्रसुतीशास्त्र या विषयातील तज्ज्ञांच्या ‘फेडरेशन ऑफ गायनॉकॉलॉजी अँड ऑबस्ट्रेटिक्स’ (फिगो) या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सी. एन. पुरंदरे यांची निवड झाली आहे. इटलीत सुरू असलेल्या फेडरेशनच्या २०व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात त्यांची निवड झाली आहे. डॉ. पुरंदरे हे संस्थेच्या नियमाप्रमाणे २०१५ मध्ये पदभार स्वीकारणार आहेत.\nगायब झाले मोकळे भूखंड\nविकासाची भकासवाट - भाग झ्र् ३\nकोणत्याही शहराचे नियोजन करताना मोकळ्या जागांचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित केले जाते. शिवाजी महाराजांनी रायगडाची बांधणी करताना बाजारपेठ, पाण्याच्या टाक्या, निवास व्यवस्था आदींचा विचार केल्याचे दिसून येते.अगदी मोहेंजोदडो-हरप्पा संस्कृती काळातही शहरे नियोजनबद्ध असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात मात्र, राजकारणी आणि सनदी अधिकारी नियोजन करतात की नियोजनबद्ध विचका करतात, असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात येत आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा\nपालिका देणार १६०० कोटी रुपयांचे कर्ज\nबेस्ट उपक्रमाला पालिकेकडून १६०० कोटी रुपयांचे कर्ज दहा टक्के व्याजदराने देण्याचा प्रस्ताव सोमवारी पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत बोनसबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्जाच्या प्रस्तावाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्��्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/jalil-on-congress/", "date_download": "2021-05-10T04:19:30Z", "digest": "sha1:7IJSWG6UERWYYRGULOU2JHVIRDAQ2JVB", "length": 6776, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'सत्तांतर होणार नाही', मतदानानंतर इम्तियाज जलील यांचा दावा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘सत्तांतर होणार नाही’, मतदानानंतर इम्तियाज जलील यांचा दावा\n‘सत्तांतर होणार नाही’, मतदानानंतर इम्तियाज जलील यांचा दावा\nमहाराष्ट्रात आज सर्वत्र निवडणूक पक्रीया पार पडत आहे. या निवडणूसाठ�� अनेक दिग्गज हे मतदान करण्यास मतदान केंद्रावर येत आहेेत.\nमहाराष्ट्रात आज सर्वत्र निवडणूक पक्रीया पार पडत आहे. या निवडणूसाठी अनेक दिग्गज हे मतदान करण्यास मतदान केंद्रावर येत आहेेत. या पार्श्वभुमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.\nकाय म्हणाले इम्तियाज जलील \nशिवसेना-भाजप एक हाती सत्ता आणण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांचे पक्षांतर्गत घडवून आणले आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. तसेच राज्यातील विरोधी पक्ष कमकुवत आहे त्यामुळे सत्तांतर होणार नाही.\nअसे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद मध्ये मतदान केल्यानंतर वक्तव्य केले आहे. निवडणुक प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजेच मतदान प्रक्रीया आज महाराष्ट्रात पार पडत आहे. अनेक दिग्गज मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत.\nPrevious कोल्हापूर आणि उस्मानाबाद मध्ये मतदानावर पावसाचे सावट\nNext #VoteKarMaharashtra: ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2021-05-10T05:33:23Z", "digest": "sha1:MPFJR5Q5OYNV7HAITHBR2AAPTP3TVVX6", "length": 2608, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"चिंचणी\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चिंचणी\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जोडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दुरास्थ-समावेस | लिपयात दुवे | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां चिंचणी: हाका जडतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/fine/", "date_download": "2021-05-10T05:43:54Z", "digest": "sha1:27OSA5WQC2BPMO4DIJBMZMXE6O3OJ63N", "length": 10756, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "fine Archives - MPCNEWS", "raw_content": "\n मास्क न लावता घराबाहेर पडाल तर…\nएमपीसी न्यूज - राज्य शासनाच्या सूचना आणि विभागीय आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणा-यांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. पुणे शहरात पोलीस कारवाई करीत आहेत. तर पिंपरी-चिंचवड शहरात…\nTalegaon : अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी तळेगाव नागरपरिषदेस 79 कोटी 64 लाखांचा दंड : तहसीलदार बर्गे\nएमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरीषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरीषदेला 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिले आहे.या…\nPune :संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड हजार वाहने जप्त, तेराशे नागरिकांना बजावल्या नोटिसा,…\nएमपीसी न्यूज - देशासह राज्यात सध्या लॉकडाऊन आहे.त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. याबाबत पुणे पोलिसांनी आतापर्यंत संचारबंदी आदेश भंग केल्याप्रकणी ३८२ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनाकारण घराबाहेर…\nPune : रस्त्यावर थुंकणाऱ्या विरोधात महापालिकेची धडक कारवाई\nएमपीसी न्यूज - 'कोरोना'चा पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. आणि दंड म्हणून त्यांच्याकडून दिनांक 19 मार्च 2020 अखेर 5 लाख 82 हजार 284 रुपये दंड…\nPimpri : 247 पिचकारी बहाद्दरांवर कारवाई ; 37,050 रूप���े इतका दंड वसूल\nएमपीसी न्यूज - घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आज (दि.16) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 247…\nPimpri: सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 288 जणांकडून 50 हजार दंड वसूल\nएमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुकंणा-यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आज (शनिवारी) 288 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून…\nPimpri : सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 119 नागरिकांवर कारवाई; 17,850 रुपये दंड वसूल\nएमपीसी न्यूज - घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आज (दि.13) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 119…\nChinchwad : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 262 वाहनचालकांचे परवाने निलंबित\nएमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणा-या 262 वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या…\nThergaon: पत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-याला पाच हजार रुपयांचा दंड\nएमपीसी न्यूज - थेरगाव-डांगे चौक दत्तनगर येथील बीआरटी बसस्टॉपवर नामांकित कंपनीमध्ये मुले-मुली पाहिजेत, अशी भिंतीपत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-यावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पिंपरी-चिंचवड…\nPimpri: कचरा जाळल्यास होणार दंडात्मक कारवाई, महापालिकेचा इशारा\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा कचरा जाळू नये. अन्यथा, त्यांच्याविरुध्द प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे. 25…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे द���भाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/kalewadi-news/", "date_download": "2021-05-10T05:41:26Z", "digest": "sha1:TOUDK7L5J677DIXZQORKGJLU7BXJBU66", "length": 6284, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Kalewadi News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nKalewadi News : ‘जो आम्हाला हप्ते देणार नाही, त्याची अशीच गेम करू’ अशी धमकी देत…\nएमपीसी न्यूज - सिगारेटचे पैसे मागणा-या टपरी चालकाला कोयता, लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्याला मारण्याची धमकी दिली. टपरीतील सामान वास्तव्यास फेकून नासधूस केली. त्यानंतर 'मला हप्ते दे. मी इथला भाई आहे. आम्हाला जे हप्ते देणार नाही, त्याची अशीच गेम…\nKalewadi News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित संकल्प चित्र साकारणार\nया कामासाठी किमया यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना प्रकल्प किमतीच्या 1.98 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.\nKalewadi News : तात्याभाऊ लंके यांचे निधन\nएमपीसी न्यूज - काळेवाडी रहाटणी येथील संप्रदायिक कुटुंबातील तात्याभाऊ बाबूराव लंके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 64 होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक हेमंत आणि गणेश लंके यांचे ते…\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\nएमपीसी न्यूज - गृहकर्ज काढून खरेदीखत करून रितसर विकत घेतलेल्या घराचा प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी दोन वर्षे झगडत असलेल्या एका 'कोरोना योद्धा' परिचारिकेला अखेर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक व एमपीसी न्यूजने केलेल्या पाठपुराव्यामुळे…\nKalewadi News: पालिकेच्या शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे यांच्याकडून गैरकारभार – मच्छिंद्र…\nएमपीसी न्यूज - काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर शाळेतील वादातील प्रकरणात पिंपरी पालिकेच्या शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी गैरकारभार केल्याचा आरोप करत संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांनी शिंदे यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भ��डेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1708682", "date_download": "2021-05-10T05:20:21Z", "digest": "sha1:SPSXMYJ7NF6F7X2NMRGOXHZMNQ67MQUJ", "length": 3508, "nlines": 24, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान श्री एच डी देवगौडा यांच्याशी केली बातचीत\nपंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री. एच. डी. देवगौडा यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.\nएका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, \"माजी पंतप्रधान श्री @ एच_डी_देवगौडाजी यांच्याशी माझी बातचीत झाली आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या त्वरित प्रकृतीस्वास्थ्यासाठी माझी प्रार्थना.\"\nपंतप्रधानांनी माजी पंतप्रधान श्री एच डी देवगौडा यांच्याशी केली बातचीत\nपंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री. एच. डी. देवगौडा यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.\nएका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, \"माजी पंतप्रधान श्री @ एच_डी_देवगौडाजी यांच्याशी माझी बातचीत झाली आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या त्वरित प्रकृतीस्वास्थ्यासाठी माझी प्रार्थना.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1%20/", "date_download": "2021-05-10T04:00:24Z", "digest": "sha1:NCG4AV5NH6GZQ7EWYRMWRTL6J7TI5S7I", "length": 16443, "nlines": 205, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले हरिश्चंद्रगड :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nहा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे.\nपुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.\nहरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.\nगडावर जाण्याच्या वाटा :\nसह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे.खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.\nकल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.\nहरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.\nरस्त्यातील व्याघ्रशिल्प पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.पाहण्यासारखी ठिकाणेयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.\nहरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.\nगणपती,हरिश्चंद्रेश्वर मंदिर मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.\nहरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.\nहरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.\nगडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.\nमहाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2020/07/04/anand-mahindra-reply/", "date_download": "2021-05-10T05:45:39Z", "digest": "sha1:H5WTXJ5DHHD3FJ7U5SYGKJMUNJTYWFIC", "length": 8439, "nlines": 43, "source_domain": "khaasre.com", "title": "भारतीयांना टोमणा मारणाऱ्या चीनच्या सर्वात मोठ्या पेपरला आनंद महिंद्रानी दिले कडक उत्तर! – KhaasRe.com", "raw_content": "\nभारतीयांना टोमणा मारणाऱ्या चीनच्या सर्वात मोठ्या पेपरला आनंद महिंद्रानी दिले कडक उत्तर\nभारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर चीनचा मोठा तिळपापड झाला आहे. चीनने वेगवेगळ्या माध्यमातून याचा प्रत्येय आणून दिला आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ५९ चिनी अ‍ॅप्स बॅन केले होते. यावरून चिनी वृत्रपत्रांनी देखील भारतीयांना टोमणे मारले होते. यात आघाडीला होते चीनचे आघाडीचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स.\n२ दिवसांपूर्वी चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हू शिजिन (Hu Xijin) यांनी भारतीयांना टोमणा मारला होता. “चीनच्या लोकांनी भारतीय वस्तूंना बॅन करायचं ठरवलं तरी ते करु शकत नाहीत, कारण इकडे भारतीय वस्तू खूप कमी आहेत…” अशा आशयाचं ट्विट हू शिजिन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केलं होतं. “भारतीय मित्रांनो तुमच्याकडे राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाचं काहीतरी असायला हवं…”असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.\nत्यांनी या ट्विटमधून चीनमध्ये भारतीय वस्तू खूप कमी वापरल्या जातात असं दर्शवलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर भारतातून एक कडक उत्तर दिलं गेलं. हे उत्तर कोण्या सामान्य व्यक्तीने नाही तर महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी दिलं.\nया संपादकाने चीनमध्ये भारतीय वस्तुंना किंमत नाही असंच एकप्रकारे म्हंटल आहे. याला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी म्हंटले आहे “हे मत कदाचित भारतीय कंपन्यांसाठी सर्वात प्रभावी आणि प्रेरक असेल…चिथवल्याबद्दल आभार”.\nआनंद महिंद्रा यांनी हे शानदार उत्तर देऊन एकप्रकारे भारतात देखील चिनी वस्तू खूप कमी वापरल्या जातील असे सुचवले आहे. आनंद महिंद्रा यांचं हे ट्विट भारतीय नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं असून ७० हजारांहून अधिक जणांनी ते आतापर्यंत लाइक केलं आहे.\nभारतीयांची आहे पुढची जबाबदारी-\nचीनच्या या संपादकाने जसं ठणकावून सांगितलं कि भारतीय वस्तू चीनमध्ये वापरल्या जात नाहीत. तसंच आता भारतीयांनी चिनी वस्तूंचा वापर करणे हळू हळू कमी करणे गरजेचे आहे. भारतीयांनी स्वतःहून चिनी वस्तूंचा वापर कमी करत बंद करणे हि भारतीयांची जबाबदारी आहे. तेव्हाच आनंद महिंद्रा यांनी सांगितलेले हे शब्द खरे ठरतील.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com य��� इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as Uncategorized, जीवनशैली, नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या, राजकारण\n६० वर्षाच्या महिलेला झाले २१ वर्षाच्या तरुणासोबत प्रेम, लवकरच करणार लग्न\nदिवंगत अभिनेता लक्ष्याची पत्नी प्रिया बेर्डे राजकारणात, ‘या’ पक्षात करणार प्रवेश\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/banks/all/page-4/", "date_download": "2021-05-10T03:55:00Z", "digest": "sha1:7S7YGL34LTJJNU6VIIQKCX6PJRXLGMQV", "length": 15898, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Banks - News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nधक्कादायक, बीड जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा रेमडेसीवीर इंजेक्शन चोरीला\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडिय���कडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\n IPL 2021 बाबत सौरव गांगुलीची महत्त्वाची घोषणा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्र���मा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nBank Holiday: आजपासून सलग 4 दिवस बँका बंद; जाणून घ्या पूर्ण यादी\nरिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीत एप्रिल महिन्यात एकूण 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. पण सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्ट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा केला केला जात नाही. RBI वेबसाइटवरील माहितीनुसार, एप्रिल महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार आहेत.\nटेक्नोलाॅजी Apr 12, 2021\nएक चूक आणि रिकामं होईल FD अकाउंट; ग्राहकांना अलर्ट\nखात्यात पैसे नसले, तरीही ही बॅंक देईल 3 लाखांचा ओव्हरड्राफ्ट; फक्त आहे एकच अट\n'झीरो बॅलन्स' खात्यांवर विनाकारण दंड आकारून SBI ने केली 300 कोटी रुपयांची वसुली\n13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद; उद्याच उरकून घ्या बँकेतील महत्त्वाची कामं\nBank of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती, लगेचच करा अर्ज\n5 सरकारी बँका शॉर्टलिस्ट, दोन बँकाच्या खाजगीकरणाविषयी 14 एप्रिलला होणार निर्ण\nबँकेच्या परीक्षेसाठी शहरात आलेल्या तरुणाची निर्घृण हत्या, मृताची ओळख पटली\nDigital Payment करताना आता तुम्हाला मिळणार ही सुविधा; RBI ने घेतला मोठा निर्णय\nPHOTOS: लसीकरण जागरूकतेसाठी संजीवनी उपक्रमाला सुरुवात; सोनू सूदने लावली हजेरी\nUPI Transaction फेल झाल्यास इथं तक्रार करा; बँकेकडून मिळेल भरपाई\nApril Bank Holidays: खोळंबा टाळण्यासाठी सुट्ट्या बघून करा कामाचं नियोजन\n7 एप्रिलपर्यंत SBI देत आहे बंपर सूट, Shopping वर मिळेल 50 टक्के सवलत आणि कॅशबॅक\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प��यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/filed-a-case-against-bhalchandra-nemade/", "date_download": "2021-05-10T05:56:15Z", "digest": "sha1:LHO2B4IPIRGJF2XOMAJ7HE6YJFQNCEQB", "length": 3114, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Filed a case against Bhalchandra Nemade Archives - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari News : ‘हिंदू’ पुन्हा वादात; भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल\nएमपीसी न्यूज - भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' कादंबरी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. अनेक कारणांमुळे अनेकदा चर्चेत असलेल्या 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतील काही मजकुरावर आक्षेप घेतल्याने ती पुन्हा वादात…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/repair-and-maintenance-work/", "date_download": "2021-05-10T05:48:04Z", "digest": "sha1:XMJPM4LS3263OCO4FILKNJQ46DECJZFJ", "length": 3124, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "repair and maintenance work Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDehuroad : दुरुस्ती आणि देखरेखीच्या कामासाठी शेलारवाडी-देहूरोड रेल्वे फाटक आजपासून तीन दिवस बंद\nएमपीसी न्यूज - दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी शेलारवाडी-देहूरोड रेल्वे फाटक आज, शुक्रवार पासून तीन दिवस बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पुणे रेल्वे मंडळाकडून देण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि अन्य…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2021-05-10T06:07:41Z", "digest": "sha1:A5BSC2PTAGWVBPPFFWEUEUG7SN37LYJG", "length": 19540, "nlines": 300, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१ - विकिपीडिया", "raw_content": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१\nदक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१\nतारीख ७ – २४ मार्च २०२१\nसंघनायक मिताली राज (म.ए.दि.)\nस्म्रिती मंधाना (म.ट्वेंटी२०) सुने लूस (१ला-२रा,५वा म.ए.दि., म.ट्वेंटी२०)\nलॉरा वॉल्व्हार्ड (३रा,४था म.ए.दि.)\nनिकाल दक्षिण आफ्रिका महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली\nसर्वाधिक धावा पूनम राऊत (२६३) लिझेल ली (२८८)\nसर्वाधिक बळी झुलन गोस्वामी (८)\nराजेश्वरी गायकवाड (८) शबनिम इस्माइल (७)\nमालिकावीर लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)\nनिकाल दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली\nसर्वाधिक धावा शफाली वर्मा (१३०) सुने लूस (९१)‌\nसर्वाधिक बळी राजेश्वरी गायकवाड (४) शबनिम इस्माइल (४)\nमालिकावीर शफाली वर्मा (भारत)\nदक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सर्व सामने लखनौमधील अटल बिहारी स्टेडियमवर खेळविण्यात आले. दक्षिण आफ्रिकन संघ भारतात २६ फेब्रुवारी रोजी दाखल झाला. त्यानंतर संपूर्ण संघ ६ दिवस विलगीकरणात होता.\nमहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका महिलांनी ४-१ अशी जिंकली. १ला आणि २रा महिला ट्वेंटी२० सामना जिंकत दक्षिण आफ्रिका महिलांनी भारतावर ऐतिहासिक पहिला महिला ट्वेंटी२० मालिका विजय संपादन केला. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचा सामना भारतीय महिलांनी ९ गडी राखत जिंकला. परिणामी दक्षिण आफ्रिका महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.\n१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका\n२ महिला आंतरराष्ट्रीय ट्वें��ी२० मालिका\nमहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]\nमिताली राज ५० (८५)\nशबनिम इस्माइल ३/२८ (१० षटके)\nलिझेल ली ८३* (१२२)\nझुलन गोस्वामी २/३८ (१० षटके)\nदक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.\nअटल बिहारी स्टेडियम, लखनौ\nसामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.\nमोनिका पटेल (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nलारा गूडॉल ४९ (७७)\nझुलन गोस्वामी ४/४२ (१० षटके)\nस्म्रिती मंधाना ८०* (६४)\nशबनिम इस्माइल १/४६ (६ षटके)\nभारत महिला ९ गडी राखून विजयी.\nअटल बिहारी स्टेडियम, लखनौ\nसामनावीर: झुलन गोस्वामी (भारत)\nनाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.\nपूनम राऊत ७७ (१०८)\nशबनिम इस्माइल २/४६ (१० षटके)\nलिझेल ली १३२* (१३१)\nझुलन गोस्वामी २/२० (९ षटके)\nदक्षिण आफ्रिका महिला ६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)\nअटल बिहारी स्टेडियम, लखनौ\nसामनावीर: लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.\nपावसामुळे दक्षिण आफ्रिका महिलांना ४६.३ षटकात २१८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.\nपूनम राऊत १०४* (१२३)\nतुमी सेखुखुने २/६३ (८ षटके)\nलिझेल ली ६९ (७५)\nहरमनप्रीत कौर १/३८ (७ षटके)\nदक्षिण आफ्रिका महिला ७ गडी राखून विजयी.\nअटल बिहारी स्टेडियम, लखनौ\nसामनावीर: मिग्नॉ डू प्रीझ (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nराधा यादव (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nमिताली राज ७९* (१०४)\nनादिने डी क्लर्क ३/३५ (१० षटके)\nॲने बॉश ५८ (७०)\nराजेश्वरी गायकवाड ३/१३ (१० षटके)\nदक्षिण आफ्रिका महिला ५ गडी राखून विजयी.\nअटल बिहारी स्टेडियम, लखनौ\nसामनावीर: ॲने बॉश (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.\nचल्लुरु प्रत्युशा (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]\nहर्लीन देओल ५२ (४७)\nशबनिम इस्माइल ३/१४ (४ षटके)\nॲने बॉश ६६* (४८)\nअरूंधती रेड्डी १/२० (३.१ षटके)\nदक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.\nअटल बिहारी स्टेडियम, लखनौ\nसामनावीर: ॲने बॉश (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.\nसिमरन बहादूर (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nशफाली वर्मा ४७ (३१)\nॲने बॉश १/२६ (३ षटके)\nलिझेल ली ७० (४५)\nराधा यादव १/२५ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका महिला ६ गडी राखून विजयी.\nअटल बिहारी स्टेडियम, लखनौ\nसामनावीर: लॉरा वॉल्व्हार्ड (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.\nसुने लूस २८ (२५)\nराजेश्वरी गायकवाड ३/९ (४ षटके)\nशफाली वर्मा ६० (३०)\nनॉनदुमिसू शंघाशे १/१८ (२ षटके)\nभारत ९ गडी राखून विजयी.\nअटल बिहारी स्टेडियम, लखनौ\nसामनावीर: राजेश्वरी गायकवाड (भारत)\nनाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.\nआयुषी सोनी (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०\nऑस्ट्रेलिया महिला वि न्यूझीलंड महिला\nन्यूझीलंड वि वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि इंग्लंड\nदक्षिण आफ्रिका वि श्रीलंका\nसंयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड\nबांगलादेश वि वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका महिला वि पाकिस्तान महिला\nअफगाणिस्तान वि आयर्लंड, युएईमध्ये\nपाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका\nझिम्बाब्वे महिला वि पाकिस्तान महिला\nन्यूझीलंड महिला वि इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि झिम्बाब्वे, युएईमध्ये\nवेस्ट इंडीज वि श्रीलंका\nभारत महिला वि दक्षिण आफ्रिका महिला\nन्यूझीलंड महिला वि ऑस्ट्रेलिया महिला\nदक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१\nआंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे भारत दौरे\nमहिला कसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\nइ.स. २०२१ मधील क्रिकेट\nदक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचे भारत दौरे\nदक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०२१ रोजी ०३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/rs-574-crore-sanctioned-for-sankeshwar-amboli-road-due-to-mandliks-efforts/", "date_download": "2021-05-10T03:48:28Z", "digest": "sha1:AU7WX4LL4JE5XL4SLTXIXJTO7BD3VKKP", "length": 11904, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "खा. मंडलिक यांचे प्रयत्नामुळे संकेश्वर-आंबोली मार्गाकरि��ा ५७४ कोटींचा निधी मंजूर… | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash खा. मंडलिक यांचे प्रयत्नामुळे संकेश्वर-आंबोली मार्गाकरिता ५७४ कोटींचा निधी मंजूर…\nखा. मंडलिक यांचे प्रयत्नामुळे संकेश्वर-आंबोली मार्गाकरिता ५७४ कोटींचा निधी मंजूर…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोकण व गोव्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या आजरा – आंबोली मार्गावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पर्यटन, व्यापारासह उद्योगधंद्याच्या वाढीकरिता चालना मिळावी व वाहतूक खर्चासह वेळेची बचत व्हावी यासाठी खा. संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे संकेश्वर ते बांदा दरम्यानच्या १०८ किमी रस्त्याच्या दुहेरीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार संकेश्वर ते आंबोली फाटा दरम्यानच्या ६१ किमी रस्त्याकरिता ५७४ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती खा. संजय मंडलिक यांनी दिली.\nया संदर्भात खा. मंडलिक यांनी सांगितले की, गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून कोकणामध्येही पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. गोवा आणि कोकणात जावयाचे झाल्यास आजरा – आंबोली मार्ग हा जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. सध्या या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून या रस्त्याला महामार्गाला दर्जा देऊन दुहेरीकरण व्हावे अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांचेकडे केली होती. या महामार्गामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील दूध, फळे, भाजीपाला, उद्योगासाठी लागणारा कच्चा-पक्का माल हा रेड्डी पोर्टवरुन इतरत्र देशभर पाठविणे शक्य होणार असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.\nत्यानुसार, गडकरी यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून संकेश्वर – गडहिंग्लज – कोवाडे – आजरा – गवसे – आंबोली दरम्यानच्या या ६१ किमी रस्त्याकरिता भू-संपादनासह रस्त्याच्या बांधणीकरिता ५७४ कोटी रु. मंजूर केले. आंबोली ते बांदा दरम्यानच्या रस्त्याकरिता आवश्यक असणारा निधी पुढील आर्थिक वर्षात मंजूर होणार असल्याची माहितीही खा. मंडलिक यांनी पुढे दिली.\nPrevious articleविकृत मानसिकता : कोल्हापुरातील दोन सख्ख्या बहिणींची लग्नानंतर कौमार्य चाचणी…\nNext articleशाहू नाका परिसरातील तलवार हल्ल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा\nऑक्सिजनसंबंधी संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजन अभावीच तडफडून मृत्यू\nभरतीमधील ‘त्या’ मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत घ्यावे : खा. संभाजीराजे\nगोकुळ चांगला चालवा, कोणावरही अन्याय होऊ नये..\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेस��ठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%20%20/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AB%E0%A4%BE%20/", "date_download": "2021-05-10T04:37:16Z", "digest": "sha1:M3PS37M6AIVDDQZ5QXCJHOU4QJIDBVZU", "length": 12870, "nlines": 190, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "पांडवकालीन गुंफा :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयापासून तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या पणदूर तिठय़ापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर कुडाळ तालुक्यातील अणाव येथील भाभगिरी डोंगराच्या गर्द जाळीत एक गुंफा आहे. ही गुंफा म्हणजे सहा-आठ फुट रुंदीची एक खोलीच पुर्ण जांभळ्या दगडात पुरातनकाळी कोरलेली आहे. ती पांडवकालीन असल्याचे सांगण्यात येते. भाभगिरी डोंगर घनदाट झाडीने व्यापलाय त्यातच त्या डोंगरावरच्या माथ्यावर एक पांडवकालीन गुफा या गुफेमध्ये पुर्वीच्या काळी गिरीबुवा नावाचा एक साधुपुरुष वास्तव्य करत होता. काही कालावधीनंतर या साधुपुरुषाने या गुफेमध्येच समाधी घेतली. या साधुपुरुषाच्या नावावरुन या डोंगराला भाभगिरी हे नाव पडले. पुरातन काळाची साक्ष देणारे अवशेष किंवा सदृश स्थिती या ठिकाणी आढळून येते. या साधुपुरुषाने समाधी घेतल्यानंतरची पादुकासदृश एक वीट आढळून येते. दिवाबत्ती करण्यासाठी दगडाच्या खाचीत कोंदण केलेले आहे. समाधीच्या मागील दोन्ही बाजूस दोन समांतर उभे खाच मारलेले आहेत. वर माथ्याला दोन्ही बाजूला तीन तीन गोल छिद्रे पाडलेली आहेत. आश्चर्य म्हणजे भल्या मोठय़ा आकाराच्या जांभळ्या दगडामध्ये त्याकाळी कठीण काम कोणत्या हत्याराने केले असावे याचा अंदाज घेता येत नाही.\nत्या काळाचा विचार करता ही एक वैशिष्टपूर्ण गुफा या डोंगराच्या गर्द झाडीत आढळून आली आहे. जेव्हा शिकारी या डोंगरात शिकारीसाठी जातात. तेव्हा गिरीबुवाला नवस बोलला जातो. आणि शिकार प्राप्त झाल्यानंतर त्याला विडी (कुडाच्या पानात तंबाखुचा चुरुट) ठेवली जाते.\nया डोंगराच्या मध्यभागी खडकाच्या मध्यावर अष्टय़ाचे झाड उगवले आहे. म्हणून हा खडक अष्टाचा खडक म्हणून ओळखला जातो. सदर गुफा जंगली प्राण्यांची आश्रयस्थान झाली आहे. अणाव -दाभाचीवाडी येथे पांडवांचे खडक आज पांडवकालीन काळाची साक्ष देत आहेत.\nअणाव येथे भंगसाळनदी, पीठढवळ व कर्ली नदी या तीनही नद��या एकत्र येऊन मिळाल्याने येथून कर्ली नदीचा उगम झाला आहे. हे ठिकाण तिसग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या क्षेत्राला पर्यटनदृष्टय़ा खूप महत्व आहे. ही सर्व माहिती पिंगुळीचे अनिल ढोंबरे पर्यटक मार्गदर्शक सांगत होते. प्रत्यक्ष गुफा पाहतांना प्रत्येक क्षणी आठवण येत होती ती अजिंठा-वेरुळची. त्याच कलाकुसरीचे संदर्भ येथे दिसत होते. कारागिरांनी दगडावर केलेली कामगिरी पाहून त्या वेळची परिस्थिती, पोहचण्याचा मार्ग, वापरात आणलेली हत्यारे अंदाजाने डोळ्यासमोर येत होती.\nतास दिड तास परिसरात घालविले. भूक लागली होती. मन निघायला तयार नव्हते. शेवटी निघालो. एक चांगली सफर झाली. कार्यालयात आल्यानंतर माहिती घेतली. जिल्हा परिषदेने पर्यटन स्थान म्हणून या ठिकाणचा समावेश केला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने देखील संशोधन सुरु केलं आहे. तुम्हीही या ठिकाणी जरूर भेट द्या.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-foodpoint-special-bangali-food-surekha-bhide-marathi-article-3824", "date_download": "2021-05-10T05:42:31Z", "digest": "sha1:VL7KZFUVBRNCVZCAHSMUTDALLPOOV2FS", "length": 17660, "nlines": 140, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Special Bangali Food Surekha Bhide Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबंगाली शुक्तो, बिहारी ठेकवा\nबंगाली शुक्तो, बिहारी ठेकवा\nसोमवार, 10 फेब्रुवारी 2020\nप्राताप्रांतानुसार पदार्थांची नावे बदलतात, तशाच त्या भाज्यांच्या रेसिपीजही बदलतात. आपण आपल्या प्रांतातील पदार्थ तर रोजच्या जेवणात करतच असतो, पण कधीतरी ‘फॉर अ चेंज’ म्हणून वेगवेगळ्या प्रांतातील पदार्थ करायला काय हरकत आहे. बंगाल आणि बिहारमधील काही खास पदार्थांच्या रेसिपीज...\nसाहित्य : पाच-सहा बटाटे, अर्धा चमचा कलौंजी (कांदा बी), २-३ हिरव्या मिरच्या,\n३-४ चमचे पोस्तो (खसखस, जी ३-४ तास भिजवून ठेवावी), तेल आणि थोडी\nकृती : बटाटे स्वच्छ धुऊन साले काढून बारीक फोडी कराव्यात. पोस्तोमध्ये एक मिरची घालून पेस्ट करावी. मग कढईत तेल घालावे. तेल गरम झाले, की अर्धा चमचा कलौजी घालावी. त्यात बटाटे घालून परतावे. मग त्यात मीठ, हिरवी मिरची, तेल, पोस्तो पेस्ट घालून परतावे. हळद घालावी आणि पुन्हा परतावे. त्यात पा���ी घालून बटाटे शिजवावे. तुम्हाला जेवढी रसदार भाजी हवी तेवढे पाणी ठेवावे. पराठे, पोळीबरोबर भाजी सर्व्ह करावी, छान लागते. तिकडे ही भाजी मोहरीच्या तेलात करतात. पण तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता.\nसाहित्य : एक पाव भेंडी, १ मोठा कांदा, २ टोमॅटोंची पेस्ट, किचन किंग मसाला, हळद, तिखट, मीठ, तेल, चवीला साखर.\nकृती : एका भेंडीचे दोन असे सर्व भेंड्यांचे तुकडे करून घ्यावेत. ते सर्व तेलात तळून घ्यावे. म्हणजे तार सुटत नाही. मग चौकोनी चिरलेला कांदा तेलात परतावा. त्यात टोमॅटो पेस्ट घालावी आणि पुन्हा परतावे. २ चमचे दही घालून परतावे. त्यात तळलेली भेंडी घालून परतावे. नंतर त्यात हळद, तिखट, किचन किंग मसाला, मीठ, साखर घालून पुन्हा परतावे. आता जरा पाणी घालावे. कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी, खूप छान लागते.\nसाहित्य : एक टेबलस्पून ओवा, दीड कप गव्हाचे पीठ, थोडे तेल व मीठ. सर्व एकत्र करून पोळीसाठी भिजवतो तशी कणीक भिजवावी. जरा घट्ट भिजवावी.\nलिट्टीसाठी स्टफिंग : एक बारीक चिरलेला कांदा, १ कप फुटाण्याच्या डाळीचे पीठ, २ मिरच्या बारीक चिरून, ४-५ लसूण पाकळ्या व १ तुकडा बारीक कुटलेले आले, १ टीस्पून कलौंजी, कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीपुरते मीठ व तेल.\nकृती : स्टफिंगचे सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्‍स करून घ्यावे. सारण जरा कोरडे असले, तर गोळा होईल. पाणी कमी घालावे (जरा कोरडेच पाहिजे). हे सारण कणकेच्या पारीत मळून घ्यावे व निखाऱ्यावर भाजावे. तुपात तळून काढले तरी चालेल. लिट्टीबरोबर चोखा खातात.\nसाहित्य : पाव किलो भेंडी, चिंचेच्या कोळात हळद, जिरेपूड व धनेपूड घालून ठेवावी, २ टोमॅटोंची प्युरी, कढीपत्ता, मीठ, तिखट, जिरे, मोहरी, मेथी, तेल, हिंग, धने, जिरेपूड, साखर.\nकृती : प्रत्येक भेंडीचे दोन तुकडे करून तळून घ्यावेत. तेलात मोहरी, हिंग, जिरे, मेथी घालावी. मग कांदा परतावा. टोमॅटो प्युरी घालून परतावे. मग चिंचेचा कोळ घालावा. चवीनुसार साखर घालावी. तिखट घालावे. मग तळलेली भेंडी घालून परतावे. मीठ घालावे. कढीपत्ता घालावा. पाणी घालावे. थोडी धने, जिरेपूड घालावी व झाकण ठेवून शिजवावे. जरा रसदारच ठेवावी. खट्टी-मिठी अशी भाजी छान लागते. पराठा किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.\nसाहित्य : भरताचे वांगे, टोमॅटो, कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची, मीठ, तेल, हळद, फोडणीचे साहित्य.\nकृती : आपण नेहमी वांग्याचे भरीत करतो त्याचप्रमाणे भरीत क��ावे. लिट्टीबरोबर सर्व्ह करावे. लिट्टी चोखा सर्व्ह करताना लिट्टी साजूक तुपाबरोबर फोडून खातात.\nसाहित्य : दोन-तीन जांभळी लांब वांगी, दही घट्टसर, धने-जिरेपूड, तिखट, साखर, मीठ चवीप्रमाणे, हळद, लाल सुकी मिरची, तेल, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, तेल.\nकृती : वांग्याचे चौकोनी तुकडे करून तेलात तळून घ्यावे. मग घट्ट दही जरा घुसळून घ्यावे. त्यात धने-जिरेपूड, तिखट, मीठ, साखर घालावी. नंतर तळलेली वांगी घालावी. तेलात हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, हळद घालून फोडणी करावी. ती फोडणी दह्यात घालून मिक्‍स करावी. खिचडी किंवा साधा भात-कढीबरोबर सर्व्ह करावे.\nसाहित्य : एक वाटी बेसन, मिरची पावडर, ओवा, हळद, मीठ, जिरे, तेल, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, धने-जिरेपूड, गरम मसाला.\nकृती : बेसनामध्ये मीठ, हळद, ओवा, जिरे, लाल तिखट व थोडी कोथिंबीर घालून भज्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे. त्या पिठाची छोटी छोटी भजी तेलात तळावीत. कढईत तेलात मोहरी, जिरे घालून फोडणी करावी. त्यात कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट घालून परतावे. त्यात तिखट, हळद घालावी. धने-जिरेपूड, गरम मसाला घालून परतावे आणि पाणी घालावे. त्यात ही भजी टाकावीत. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. भाताबरोबर गरम गरम पकोडे की सब्जी व दही मस्त लागते.\nसाहित्य : तीन कप कणीक, २ टेबलस्पून सुके खोबरे (तुकडे केलेले), १ टेबलस्पून बडीशेप, दीड कप साखर, तेल, २-३ चमचे रवा.\nकृती : सर्व घटक एकत्र करून कणीक दुधात भिजवावी. तसेच १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे. मग त्याचे छोटे-छोटे गोळे करावे. जरा हातांनी दाबून घ्यावे व वर चाकूने चौकोनी डिझाइन करावे व तळून घ्यावे. हे ठेकवा खूपच छान लागतात. डिझाइन केलेले लाकडी साचे बिहारमध्ये मिळतात. त्याच्या मदतीने डिझाइन करतात. साचा नसेल तर चाकूने कुठल्या पण डिझाइनच्या वस्तूवर ठेवून प्रेस करावे व लालसर तळून घ्यावे. मस्त लागतात.\nसाहित्य : पाच-सहा बटाटे, ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, तेल व फोडणीचे साहित्य.\nकृती : बटाटे उकडून स्मॅश करावेत. त्यात मीठ घालावे. कोथिंबीर घालावी. नंतर तेलात मोहरी, मिरची, हळद, हिंग घालावे. स्मॅश केलेल्या बटाट्यांना वरून ही फोडणी द्यावी. मग सर्व एकत्र करावे. पराठा, पोळीबरोबर चोखा खायला द्यावा. बिहारमध्ये चोखा करण्यासाठी सरसोचे तेल वापरतात. तुम्ही तुमच्या आवडीचे तेल वापरू शकता.\nसाहित्य : दोन शेवग्याच���या शेंगा (२ इंचाचे तुकडे असावेत), एक कच्चे उकडलेले केळे, २-३ बटाटे, लाल भोपळा, एक वांगे, एक कारले, वरील सर्व भाज्या बारीक चौकोनी कापून घ्याव्या. दीड टेबलस्पून मोहरी पेस्ट, सरसो तेल, साखर चवीनुसार, १ टीस्पून गरम मसाला, मेथीदाणे, मीठ चवीनुसार.\nकृती : प्रथम कढईत तेल गरम करावे. त्यात मेथीदाणे घालावेत. लालसर झाले की भोपळा, वांगे, कारले, बटाटा, शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालावे व परतून घ्यावे. मग पाणी व मीठ घालावे. भाजी शिजू द्यावी. नंतर मोहरीची पेस्ट घालून मिक्‍स करावी व एक उकळी आली की चवीपुरती साखर, तूप व गरम मसाला घालावा. गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करावी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/anurag-kashyap-acceped-he-was-molest-boy-in-school-kangana-ranaut-share-video-mhpl-481963.html", "date_download": "2021-05-10T05:48:49Z", "digest": "sha1:HXKR4TS4IBKUFXKZRM2R7DL2L6FARDS4", "length": 18559, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनुराग कश्यपने स्वत:च दिली होती शोषण केल्याची कबुली; कंगना रणौतने शेअर केला VIDEO anurag kashyap acceped he was molest boy in school kangana ranaut share video mhpl | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्री���ंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय���या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nअनुराग कश्यपने स्वत:च दिली होती शोषण केल्याची कबुली; कंगना रणौतने शेअर केला VIDEO\nमाझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन: विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nअनुराग कश्यपने स्वत:च दिली होती शोषण केल्याची कबुली; कंगना रणौतने शेअर केला VIDEO\nदिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या पायल घोषचं (payal ghosh) समर्थन केल्यानंतर कंगना रणौतने (kangana ranaut) आता अनुरागचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.\nमुंबई, 23 सप्टेंबर : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) अभिनेत्री पायल घोषने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर बहुतेक अभिनेत्रींनी अनुरागला पाठिंबा दिला आहे. मात्र कंगना रणौतने (Kangana Ranaut) पायलचं समर्थन केलं आहे. याआधीदेखील कंगनाने अनुराग कसा आहे, हे सांगितलं आणि आता त्याचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुरागने स्वत:च आपण शोषण केल्याची कबुली दिली आहे.\nकंगना रणौतने आपल्या ट्विटरवर एका ट्विटर युझरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुराग आपण एका मुलाचं शोषण केल्याचं सांगतो आहे. आपल्या शाळेत आपण केलेल्या एका कृत्याबाबत तो सांगतो आहे.\nया व्हिडीओत अनुराग कश्यप सांगतो, जेव्हा तो शाळेत सिनीअर होता तेव्हा एका मुलाला तो एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि तिथं त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्याला मिठी मारली आणि त्यासमोर रडू लागला. मुलाला नेमकं समजलंच नाही की त्याच्यासोबत काय होतं आहे, म्हणून त्याने आपल्या पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर आपल्याला खूप लाज वाटली असंही अनुरागने सांगितलं.\nहे वाचा - \"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nहा व्हिडीओ राजीव सिंह राठोड या ट्विटर युझरने अपलोड केला आहे. जो कंगनाने र��ट्वीट केला आहे. कंगना म्हणाली, मी याआधी सुसाइड गँगबाबत सांगितलं होतं, ज्यांनी सुशांतची हत्या केली आणि मलाही आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं. हे लोक असे का करतील असं मला अनेकांनी विचारलं. हे पाहा. कसं अनुराग कश्यप एका मुलाचं शोषण केल्याचं सांगतो आहे. हे ते लोक आहेत, जे दुःख देतात. दुसऱ्यांना दुःख देणं हेच उत्तर आहे, असं त्यांना वाटतं.\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%B5%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%20/", "date_download": "2021-05-10T05:52:23Z", "digest": "sha1:HGWXIF7UOAIQ7AO5BOOU7TAVIZ4Z25PL", "length": 12549, "nlines": 197, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "रत्नदुर्ग :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nश्रेणी : अत्यंत सोपी\nरत्नांगिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणार्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्नदुर्ग रत्नांगिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० ���कर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.\nइतिहास : रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहमनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडुन जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणार्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनार्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरुन संपूर्ण रत्नांगिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. रत्नांगिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नांगिरी शहराचा नजारा दीपगृहावरुन बघण्यासाठी संध्याकाळी ५.०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.\nगडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता असून किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे श्री भागेश्र्वर मंदिर आहे. या मंदिराच्या खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर सुंदर चित्रे केरलेली असून मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे.\nराहण्याची सोय : नाही.\nजेवणाची सोय : नाही.\nपाण्याची सोय : मंदिराजवळ पिण्याचे पाणी मिळू शकते.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%83-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D", "date_download": "2021-05-10T05:45:24Z", "digest": "sha1:ETUV3UPAMGNEORPVORPW7UIJCMNXLPCO", "length": 2678, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"युआन-शृ-खाय्\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"युआन-शृ-खाय्\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जोडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दुरास्थ-समावेस | लिपयात दुवे | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां युआन-शृ-खाय्: हाका जडतात\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/युआन-शृ-खाय्\" चे कडल्यान परतून मेळयलें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/05/16/things-which-women-like-to-hear/", "date_download": "2021-05-10T05:27:04Z", "digest": "sha1:T7VF7AQNSBL277E7KKEV6L3QPA4PUFO7", "length": 6935, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "मुलींना मुलांकडून या ३० गोष्टी नेहमी ऐकायला आवडतात ! – KhaasRe.com", "raw_content": "\nमुलींना मुलांकडून या ३० गोष्टी नेहमी ऐकायला आवडतात \nगोष्ट रिलेशनशिप विषयी असेल तर त्यात संवाद महत्वाचा असतो. एखादा चांगला शब्दप्रयोग प्रेमिकेच्या हृदयाची दारे उघडू शकतो तर एखादा चुकीचा शब्दप्रयोग तिचा मूड ऑफही करू शकतो. जगातील कोणत्याच दोन स्त्रिया अगदी एकमेकींसारख्या नसतात, पण अशी काही वाक्ये आहेत जी सर्वच मुलींना मुलांकडून ऐकायला आवडतात. रिलेशनशिप एक्सपर्टच्या मदतीने निवडलेली ३० वाक्ये आम्ही आपल्यासाठी इथे देत आहोत. आपल्या गर्लफ्रेंडसोबतच्या संवादात त्यांचा अवश्य वापर करा.\nकाही विशेष वाक्य आपल्यासाठी\n१) तुला माहिती आहे का मला तुझ्याबद्दल काय आवडते २) तुझं बरोबर आहे २) तुझं बरोबर आहे ३) तू खूप अप्रतिम दिसत आहे ३) तू खूप अप्रतिम दिसत आहे ४) आपण एकत्र आहोत ४) आपण एकत्र आहोत ५) कालची रात्र अविस्मरणीय होती ५) कालची रात्र अविस्मरणीय होती ६) तुला काही हवं असेल असेल तर मी आहे ६) तुला काही हवं असेल असेल तर मी आहे ७) तुला आलेला आतापर्यंतचा सर्वात चांगला अनुभव कोणता ७) तुला आलेला आतापर्यंतचा सर्वात चांगला अनुभव कोणता ८) तू पहिल्यासारखीच सुंदर दिसतेस ८) तू पहिल्यासारखीच सुंदर दिसतेस ९) मला जास्त सम���त नाही, पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन ९) मला जास्त समजत नाही, पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन १०) मी तुला कशा पद्धतीने मदत करू शकतो \n११) मला तुझ्याबद्दल असं वाटत आहे… १२) तू खूप मोहक आहेस १३) याबद्दल मी तुझं मत जाणून घेऊ शकतो का १३) याबद्दल मी तुझं मत जाणून घेऊ शकतो का १४) मी तुझ्यावर प्रेम करतो १४) मी तुझ्यावर प्रेम करतो १५) आपल्यासाठी मी यादिवशीचा प्लॅन करत आहे १५) आपल्यासाठी मी यादिवशीचा प्लॅन करत आहे १६) मेकअपशिवाय तू कशी दिसतेस हे पहायला मला आवडेल १६) मेकअपशिवाय तू कशी दिसतेस हे पहायला मला आवडेल १७) मला आवडणाऱ्या तुझ्या चांगल्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे… १८) तुझ्यासोबत वेळ घालवायला मला आवडते १७) मला आवडणाऱ्या तुझ्या चांगल्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे… १८) तुझ्यासोबत वेळ घालवायला मला आवडते १९) मी तुला यात मदत करू इच्छित आहे… २०) एक खरं सांगू…\n२१) तुझा आजचा दिवस कसा गेला २२) तुझासोबत असं झाल्याने मला वाईट वाटलं… २३) मला असं वाटतंय मी तुला सगळं काही सांगू शकतो २२) तुझासोबत असं झाल्याने मला वाईट वाटलं… २३) मला असं वाटतंय मी तुला सगळं काही सांगू शकतो २४) काही हरकत नाही २४) काही हरकत नाही २५) मला तुझा आदर आहे कारण… २६) अरे व्वा २५) मला तुझा आदर आहे कारण… २६) अरे व्वा तो तरुण तुझ्याकडे पाहत होता तो तरुण तुझ्याकडे पाहत होता २७) तुला माझ्याकडून काय हवे आहे २७) तुला माझ्याकडून काय हवे आहे २८) तुझं काम खूप महत्वाचं आहे २८) तुझं काम खूप महत्वाचं आहे २९) त्या गोष्टीची काळजी घेतल्याबद्दल थँक्स २९) त्या गोष्टीची काळजी घेतल्याबद्दल थँक्स ३०) माझ्यासाठी तूच एकमेव सर्वकाही आहेस \nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर व लाईक करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nCategorized as जीवनशैली, तथ्य\n ज्यांचा पुतळा बीजेपी-टीएमसी वादात तोडण्यात आला..\nगोव्यात रात्र एन्जॉय करण्यासाठी काही टिप्स..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/08/22/vitality-air-for-sale/", "date_download": "2021-05-10T05:31:33Z", "digest": "sha1:X6SYOYVV4WNLO2CZAGICHXS7DWADVLBM", "length": 9694, "nlines": 47, "source_domain": "khaasre.com", "title": "काय दिवस आलेत, आता बाटलीत बंद हवाही आली विक्रीला – KhaasRe.com", "raw_content": "\nकाय दिवस आलेत, आता बाटलीत बंद हवाही आली विक्रीला\nबंद बाटलीतून पिण्याचे पदार्थ किंवा बंद डब्यातील अन्न पदार्थ बाजारात विक्रीला येऊन आता बराच काळ लोटला आहे. ९० च्या दशकात भारतात बंद बाटलीतून पाणी विकायला सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडच्या ज्येष्ठ मंडळींनी उपहासाने सांगितले होते की, एक दिवस हवा सुद्धा बंद बाटलीतून विकायला येईल.\nपण त्यांना कुठे माहित होते, की खरोखरच असे होईल. ज्या काळात बाटलीतून पिण्याचे पाणी विकत मिळेल यावर विश्वास ठेवणे कठीण होते, तेव्हापासून आजपर्यंत अनेक अविश्वसनीय गोष्टींची साखळीच तयार झाली आहे. आता त्या साखळीतील पुढची कडी म्हणजे बाटलीबंद हवा \nया कंपनीने केली बाटलीबंद हवेच्या विक्रीला सुरुवात\nअसं म्हणतात की निसर्गाने सर्व सजीवांना जगण्यासाठी मुबलक हवा दिली आहे. त्या हवेवर कोणताही टॅक्स नाही, त्यामुळे तिला काहीही किंमत नाही. पण आता तीच हवा विकण्याची आयडिया कॅनडामधील “वाइटलिटी एयर” या कंपनीने शोधली आहे. प्रदूषणाने ट्रस्ट असणाऱ्या देशांतील नागरिकांना समोर ठेवून या कंपनीने आपला स्टार्टअप सुरु केला आहे. या कंपनीने रॉकी पर्वतमालेतील शुद्ध हवा बाटलीबंद करून विकायला सुरुवात केली आहे.\nबाटली बंद हवेची किंमत किती आहे \nवाइटलिटी एयर कंपनीने “बॅम्फ एयर” आणि “लेक लुईस” नावाच्या दोन प्रकारच्या शुद्ध हवा विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. ऑनलाईनही विक्रीसाठी त्या उपलब्ध आहेत. ही हवा प्रत्येक कॅनमध्ये कॉम्प्रेस करून भरली जाते. मास्क लावून या शुद्ध हवेचा वापर करता येतो.\nबॅम्फ एयरच्या तीन आणि आठ लिटरच्या कॅनची किंमत साधारणपणे १४५० ते २८०० रुपये आहे. याची किंमत काढली तर घरबसल्या शुद्ध हवेचा एक श्वास घेण्यासाठी तुम्हाला १२.५० रुपये मोजावे लागतील.\nवाइटलिटी एयर कंपन���चे संस्थापक मोझेस लेम सांगतात की, “मिनरल वॉटरची बॉटल पाहून त्यांच्या डोक्यात हवा विकण्याचा विचार आला.” त्यासाठी कंपनीने २०१४ मध्ये प्रयोग म्हणून हवेचे एक पॅकेट ऑनलाईन विकले. त्यांना त्यावेळी वाटलं नव्हतं की एक दिवस हा विचार मोठ्या व्यवसायात परावर्तित होईल.\n२०१५ मध्ये कॅनडातील कॅलगरी जंगलात आग लागली असताना तिथे श्वास घेण्यासाठी अडचणी येत असताना हवेच्या कॅच मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. चीनमधील प्रदूषणामुळे त्यांना तिथे चांगले यश मिळाले आहे. आता तर तिथले लोक समारंभाच्या निमित्ताने बाटलीबंद हवा एकमेकांना गिफ्ट देतात.\nभारतातही बाटलीबंद हवेचा विचार\nजागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतात आहेत. दिल्ली त्यापैकी एक शहर या प्रदूषित शहरात शुद्ध ताजी हवा मिळणे अवघड होऊन बसले आहे. २०१६ मध्ये गॅस ऍथॉरिटी ऑफ इंडियाने दिल्लीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ताजी शुद्ध हवा विकण्याबद्दल एक कॅम्पेनिंग राबवले होते.\nत्यानंतर “प्युअर हिमालयीन एयर” नावाची कंपनी बाटलीबंद हवा विकत आहे. त्यांच्या १० लिटर हवेच्या बाटलीची ऑनलाईन किंमत ५५० रुपये आहे, त्यात १६० शुद्ध हवेचे श्वास घेता येतात.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as बातम्या, विनोदबुद्धी\nचिदंबरम गृहमंत्री असताना अमित शाह देखील सीबीआयपासून चार दिवस लपले होते\nVIP नंबर घेण्यासाठी घालवले १९ लाख रुपये, पण “या” कारणामुळे सगळे गेले पाण्यात\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-05-10T05:01:24Z", "digest": "sha1:GORORUBCGQEB5AYIOY4QIW3VQLTLWVJI", "length": 4877, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्लोस तिसरा, स्पेन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nइ.स. १७१६ मधील जन्म\nइ.स. १७८८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०१९ रोजी ०५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/k-jaiswal/", "date_download": "2021-05-10T05:44:31Z", "digest": "sha1:UAAOFSXSG3IVIOFN4F2T4TYWZDHXQFJ3", "length": 3131, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "K Jaiswal Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे…\nएमपीसी न्यूज - अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस दलातील गुणवान क्रीडापट्टू पुढे येण्यास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास या स्पर्धेचे व्यासपीठ महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे पोलीस महासंचालक…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.arogyavidya.net/bone-swelling/", "date_download": "2021-05-10T04:50:34Z", "digest": "sha1:4DWLNIJMTZXW5XHMTMDRFMFP36GZZZ6H", "length": 12699, "nlines": 94, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "जंतुदोषाने होणारी हाडसूज – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nअस्थिभंग (हाड मोडणे, फ्रॅक्चर)\nत्वचेला व इतर अवयवांना ज्याप्रमाणे जंतुदोष होतो त्याचप्रमाणे हाडे व सांधे यांनाही जंतुदोष होऊ शकतो. यात पू निर्माण करणारे जंतू व क्षयरोगाचे जंतू असे दोन प्रमुख प्रकार आहेत. तसेच विषमज्वर, कुष्ठरोग, , इत्यादी जंतूंची बाधाही अस्थिसंस्थेस होऊ शकते.\nहाडाला जंतुदोष होण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत\nएक म्हणजे शरीरात इतर ठिकाणी असलेला जंतुदोष हाडांमध्ये रक्तावाटे शिरणे. विशेषतः अंतर्गत अस्थिभंगानंतर असा जंतुदोष होतो. (उदा. विषमज्वराचे जंतू, दाढदुखी चालू असताना येणारी हाडसूज, इ.)\nदुसरा मार्ग म्हणजे त्वचेवरच्या जखमा, काटा मोडणे, गळू, इत्यादी जंतुदोष हाडापर्यंत चरत जाणे व मग हाडसूज सुरू होणे.\nहाडसूज हा अत्यंत चिवट व गंभीर आजार आहे. वेळीच निदान, उपचार न झाल्यास संबंधित अवयव निकामी होतो. जंतुविरोधी औषधे नव्हती तेव्हा या आजाराचे प्रमाण बरेच असायचे. आता मात्र हे प्रमाण कमी झाले आहे.\nहाडसूज म्हणजे हाडाच्या कवचात किंवा हाडाच्या पेशींमध्ये जंतुदोष होऊन त्या ठिकाणी पू होणे. दाह होण्याच्या सर्व खाणाखुणा हाडसुजेत असतात (वरची कातडी लालसर होणे, गरमपणा, सूज, वेदना). हा जंतुदोष हाडात चरत जाऊन हाडाचे बारीक कण (खर) सुटे होतात. यामुळे हाड दुबळे होते व झिजते. पू तयार झाल्यावर तो बाहेरच्या त्वचेपर्यंत वाट काढतो. या पुवामुळे लवकर न भरून येणारी जखम तयार होते.\nयानंतर हळूहळू हाडाचा काही भाग मरतो. हा भाग मोठा असल्यास शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो.\nत्वचेवर जखम नसेल तेव्हा हाडसुजेमुळे लालसरपणा, गरमपणा, वेदना व सूज ही लक्षणे आढळतात. (क्षयरोगाचा जंतुदोष असेल तर मात्र बहुधा फक्त सूज व वेदना आढळतात गरमपणा नाही.) याबरोबरच खूप ताप, थकवा हे असतातच.\nपुढच्या अवस्थेत त्वचेवाटे पू, हाडांचे कण येत राहतात. यामुळे व्रण, (जखम) होऊन खूप दिवस राहते. अशा जुनाट व्रणाचे एक प्रमुख कारण हाडसूज असते हे लक्षात ठेवले पाहिजे. (इतर कारणे : कुष्ठरोग, चेतासंस्थेचे आजार, मधुमेह, नीलावृध्दी, जखमेत काही शरीरबाह्य पदार्थ असणे. उदा. काटा, इ.\nक्ष-किरणचित्रात हाडसूज स्पष्टपणे कळून येते. बहुतेक वेळा हाडसुजेचा भाग क्ष-किरण चित्रात इतर निरोगी भागापेक्षा फिकट दिसतो. या हाडाच्या कवचाचा भाग उचललेला आणि छिद्र असलेला आढळतो.\nहाडसुजेची शंका आल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवावे. सुरुवातीस जंतुविरोधी औषधांचा मारा करून (उदा. पेनिसिलीन) जंतुदोषाचे नियंत्रण करावे लागते. ब-याच वेळा केवळ एवढयावरच हाडसूज बरी होते. नाहीतर शस्त्रक्रिया करून हाडाचा मृत भाग काढून टाकावा लागतो. मृत भाग लहान असेल आणि योग्य उपचार होत असतील तर निसर्गच तेवढा भाग हळूहळू काढून टाकतो. एकदा आतून येणारा पू-पदार्थ संपला, की त्वचेवरची जखम व पुवाचा मार्ग पूर्णपणे भरून येतो.\nहाडसूज क्षयरोगाची असेल तर आजार खूप महिने चालतो. हाडाच्या क्षयरोगाचे सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे मणक्याचा क्षयरोग. बहुतेक वेळा हा आजार सावकाश वाढतो व एखाद्या दिवशी अचानक मणक्याची वेदना आणि विकृती उमटते. वेळीच निदान व उपचार न झाल्यास मणक्यात किंवा कण्यात कायमची विकृती होते. त्याबरोबर चेतारज्जूवर दाब पडून इतर त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच पाठदुखीची विशेष तक्रार असेल तर प्रत्येक मणक्यावर बोटाने ठोकून तपासले पाहिजे. जो मणका आजारी असेल त्यावर लगेच वेदना जाणवते. ताबडतोब औषधोपचार व विश्रांतीने पुढचे नुकसान टळू शकते. कधीकधी शस्त्रक्रिया करावी लागते.\nहाडांचा दुखरेपणा हा ‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावानेही येतो. यात हाडसुजेच्या इतर खाणाखुणा असतात पण ताप, लाली, जखम, इत्यादी त्रास नसतो.\nहाडांचा कर्करोग बहुधा हातापायांच्या लांब हाडांमध्ये सुरू होतो. यात अनेक प्रकार आहेत. पण सर्व प्रकारांत समान घटक म्हणजे हाडावर अचानक होणारी वाढ. हा वाढलेला भाग सहसा दुखत नाही. हाताने दाबून पाहिल्यावर हा भाग हाडासारखाच कठीण लागतो.\nहाडांचा कर्करोग बहुतेक शाळकरी वयात येतो. हा आजार घातक असतो. योग्य वेळी निदान झाल्यास काही प्रकारांत औषधोपचाराचा उपयोग होतो. पण आजार मूळ जागेपासून इतरत्र पसरला असेल तर उपचारांचा फायदा होत नाही.\nहाडावर अचानक (काही दिवसात) येणारी टणक सूज किंवा गाठ ही या दृष्टीने धोक्याची खूण समजावी. अशावेळी ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महारा���्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/crime-against-11-persons-in-sword-attack-case-in-shahu-naka-area/", "date_download": "2021-05-10T04:27:33Z", "digest": "sha1:YSA6Y4NR3FB5EQVDMCQW7UMTVE2M3GTB", "length": 9699, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शाहू नाका परिसरातील तलवार हल्ल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash शाहू नाका परिसरातील तलवार हल्ल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा\nशाहू नाका परिसरातील तलवार हल्ल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात मंगळवारी शाहू टोल नाका परिसरातील हेवन पिझ्झा दुकानासमोर पूर्व वैमनस्यातून झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी ११ जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सात जणांना अटक करण्यात आली आहे. सद्दाम अब्दुलसत्तार मुल्ला (वय ३१, रा. यादवनगर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nयामध्ये हृषीकेश उर्फ गेंड्या चौगले, आसू शेख, अर्जुन ठाकूर, नितीन उर्फ बॉब गाडीयाल, जब्बा उर्फ विराज भोसले, पंकज पोवार, प्रसाद सूर्यवंशी रा. दौलतनगर, कोल्हापूर), सनद देशपांडे, विशाल वगर, साईराज जाधव, रोहित साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ऋषिकेश चौगुले, अर्जुन ठाकूर, प्रसाद सूर्यवंशी, सुरज कलगुटी, राजू कलगुटी, आसू शेख, करण सामंत यांना अटक करण्यात आली आहे.\nPrevious articleखा. मंडलिक यांचे प्रयत्नामुळे संकेश्वर-आंबोली मार्गाकरिता ५७४ कोटींचा निधी मंजूर…\nNext articleलाईव्ह मराठी इम्पॅक्ट : राधानगरी सभापतींचे एसटी आगारप्रमुखांना निवेदन\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आण�� कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2543", "date_download": "2021-05-10T04:50:47Z", "digest": "sha1:LHKL52CZ2KWYSZ3K4VR7E5LJIRLEPPZZ", "length": 11966, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nमेलबर्न पार्कवरील हार्ड कोर्टवर यंदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या पुरुष एकेरीत चुरशीची अंतिम लढत अपेक्षित होती. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला स्पेनचा डावखुरा आक्रमक खेळाडू राफेल नदाल जोरदार टक्कर देण्याची अपेक्षा होती, पण तसं काही घडलंच नाही. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या नदालचा ३१ वर्षीय जोकोविचच्या अष्टपैलू खेळासमोर टिकाव लागला नाही. ‘जोकर’ या टोपणनावाने परिचित असलेल्या सर्बियन टेनिसपटूने तीन सेट्‌समध्येच बाजी मारली. अव्वल क्रमांकाच्या या खेळाडूने ६-३, ६-२, ६-३ अशा फरकाने वर्चस्व मिळविले. जोकोविचने आठ बिनतोड सर्व्हिस डागल्या, तर नदालने तीनच वेळा अशी किमया साधली. नदालने टाळता येण्याजोग्या चुकाही बऱ्याच केला. जोकोविचने ‘सेव्हन स्टार’ यश साजरे करताना नॉर्मन ब्रुक्‍स चॅलेंज कप विक्रमी सातव्यांदा जिंकला, तोही एकतर्फी फरकाने. जोकोविचने २००८ मध्ये ज्यो-विल्फ्रेड त्सोंगा याला हरवून सर्वप्रथम ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. नंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्याने हॅटट्रिक साधली. आता तीन वर्षांनंतर त्याने पुन्हा मेलबर्नला करंडक उंचावला. २०१७ मध्ये नोव्हाकचे आव्हान दुसऱ्याच फेरीत आटोपले. त्यानंतर गतवर्षी त्याला चौथी फेरी पार करता आली नाही. या लढवय्या टेनिसपटूने जबरदस्त मुसंडी मारत विक्रमी कामगिरी नोंदविली.\nफेडरर, नदालला मागे टाकणार\nयंदाचे ऑस्ट्रेलियन ओपन हे जोकोविचचे १५वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. पीट सॅंप्रासच्या १४ विजेतेपदांना त्याने मागे टाकले आहे. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने २० वेळा, तर नदालने १७ वेळा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत बाजी मारली आहे. जोकोविचची पुनरागमनानंतर घोडदौड पाहता, फेडरर आणि नदाल यांची ग्रॅंड स्लॅम कामगिरी धोक्‍यात आहे. हार्ड कोर्टप्रमाणे जोकोविच ग्रास कोर्टवरही खुलून खेळतो. यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये त्याला संधी कमीच असेल, पण विंबल्डनच्या हिरवळीवर तो संभाव्य विजेता असेल. गतवर्षी तो या प्रतिष्ठित स्पर्धेत चौथ्यांदा विजेता ठरला होता. शिवाय अमेरिकन ओपनमध्ये गतविजेतेपद राखण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. यंदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना जोकोविचने नदालचा १२४ मिनिटांच्या खेळात पाडाव केला. २०१२ मध्ये ही स्पर्धा जिंकण्यासाठी जोकोविचला नदालने पाच सेट्‌समध्ये तब्बल पाच तास ५३ मिनिटे झुंजविले होते. मात्र यंदा चढाओढ दिसलीच नाही, त्याचे श्रेय जोकोविचच्या सफाईदार खेळास द्यावे लागेल. रॉजर फेडरर आणि रॉय एमर्सन यांनी प्रत्येकी सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले आहे, आता जोकोविच तेथील नवा ‘सम्राट’ बनलाय.\nऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना जोकोविचने तंदुरुस्तीचे छान उदाहरण सादर केले. २०१७ मध्ये मेलबर्नल�� दुसऱ्याच फेरीत गारद झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा झडत होती. दुखापतीमुळे तो अमेरिकन ओपनही खेळू शकला नाही. कोपराच्या वेदनेमुळे त्याची कामगिरी घसरली होती. त्याचे मानांकनही वीस खेळाडूंमधून बाहेर गेले. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता, त्यानंतर वर्षभरापूर्वी त्याने पुनरागमन केले. गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चौथ्या, तर फ्रेंच ओपनममध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रगती साधणारा जोकोविच हरवलेला सूर शोधताना दिसला, मात्र नंतर विंबल्डन आणि अमेरिकन ओपनमध्ये त्याचा धडाकेबाज खेळ दिसला. विंबल्डनच्या हिरवळीवर केव्हिन अँडरसनला, तर अमेरिकेतील हार्ड कोर्टवर ज्युआन मार्टिन डेल पोट्रो याला हरविल्यानंतर त्याने आता ओळीने तिसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे. कारकिर्दीत तिसऱ्यांदा त्याने ओळीने तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला आहे. सलग २१ ग्रॅंड स्लॅम सामन्यांत तो अपराजित आहे.\nक्रीडा sports ऑस्ट्रेलियन ओपन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%A5/", "date_download": "2021-05-10T05:32:36Z", "digest": "sha1:JR566XDLERTYKYNTJSZ7K4ZFSFSPYZ7M", "length": 11477, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "उपवन तलाव येथील 'अॅम्पी थिएटर'चा लोकार्पण सोहळा | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nउपवन तलाव येथील ‘अॅम्पी थिएटर’चा लोकार्पण सोहळा\nगजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गजल संध्या कार्यक्रमाचे आयोजन\nठाणे (15) : ठाणे जिल्ह्यातील कला, संस्कृती आणि सांस्कृतिक कलाविष्कारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमानाने प्रभाग क्र. 5 मधील उपवन तलावाजवळ नव्याने अ‍ॅम्पी थिएटर उभारण्यात आले असून दिनांक 16 मे 2018 रोजी दुपारी 12 वाजता सदर थिएटरच्या लोकार्पण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.\nदरम्यान यानिमित्ताने सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध गजलगायक पंड़ीत भीमराव पांचाळे यांच्या गजल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ठाणे शहराला नाटयगृह, नाटकं आणि वेगवेगळया कलाविष्कारांची, सादरीकरणाची परंपरा आहे. तीच परंपरा पुढ़े चालविण्यासाठी अ‍ॅम्पी थिएटर उपयुक्त ठरणार आहे.\nदरम्यान या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर मिनाक्षी शिंदे भूषवणार असून खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुद्धे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा रागिणी बैरीशेट्टी, स्थानिक नगरसेवक नरेंद्र सुरकर, नगरसेविका जयश्री डेविड, परिषा सरनाईक, अतिरिक्त आयुक्त (1) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे हे मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.\n← कर्नाटकमधील विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nआजपासून ठाणे जिल्ह्यात मतदारांकडून माहिती घेण्यासाठी अधिकारी घरोघरी →\nजलवाहतुकीसाठी पाणी-जमिनीवर चालणाऱ्या अँफिबियस बसचाही वापर\nरिक्षा थांबवण्यास सांगणाऱ्या वाहतूक पोलीसाला दिली धडक\nशिवजयंती निमित्त मनसे डोंबिवली शहराच्या वतीने आनंद बालभवन येथे भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पो��िस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-10T04:44:25Z", "digest": "sha1:L3QUYQ4Y665QKHU6VJM2SA2LFHXE5NJQ", "length": 10070, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "हनुमान जयंती दरम्यान हवेत गोळी झाडली बंदूक परवानाधारकासह गोळी झाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nहनुमान जयंती दरम्यान हवेत गोळी झाडली बंदूक परवानाधारकासह गोळी झाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल\nडोंबिवली – कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान एका इसमाने हवेत गोळी झाडल्याची घटना घडली या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात बंदूक परवाना धारक विनोद पावशे सह गोळी झाडणारा आशिष मिश्रा विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच सदर बंदुक हि जप्त करण्यात आली आहे .\nगत शनिवारी हनुमान जयंती निमित्त कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मिरवणूक सुरु होती यावेळी विनोद पावशे यांचे नावे असलेल्या परवाना १२ बोआर च्या बंदुकीतून आशिष मिश्रा याने आकाशाच्या दिशेने हवेत गोळीबार केला .सदर घटनेची माहिती मिळताच या प्रकरणी कोळसेवाडी पोलीसनी गोळी झाडणाऱ्या आशिष मिश्रा सह बंदूक परवाना धारक विनोद पावशे याने शस्त्र परवान्याचे अटी व शर्तीचा भंग करून त्यांचे स्वताचे नाव असलेल्या लायसन्स ची बंदूक बेकायदेशीर पणे दुसर्याला द��ल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.\n← २७ गावे ग्रामपंचायत हद्दीत भरीत होते तोच कर पूर्ववत ठेवावा – आमदार सुभाष भोईर\nअंगारकी चतुर्थी निमत्त सर्वत्र भाक्तिभावाचे वातावरण →\nशेतात मशागत करताना ट्रॅक्टर उलटले, वाहनाखाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू\nमनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण : तीन आरोपींना अटक; मुख्य आरोपी नगरसेवक फरार\nबाल तस्करीवर आधारित सिनेमा ‘टपकु’ घेऊन येत आहे पुणेकर अनुसिक पगारे\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://yosot.org/information", "date_download": "2021-05-10T05:16:21Z", "digest": "sha1:3A6KHSSZSR45QXWCYCNYST7HKUIYPCCW", "length": 3801, "nlines": 27, "source_domain": "yosot.org", "title": "YCMOU One Student One Tree | YOSOT", "raw_content": "\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nसदस्य विद्यार्थ्याने करावयाची कृती\nविविध प्रकारच्या झाडांच्या नावांची यादी विद्यापीठामार्फत देण्यात देण्यात येईल. विद्यार्थ्याने त्याच्या आवडीप्रमाणे व उपलब्धतेनुसार त्यातील एक झाड निवडावे.\nनिवडलेल्या झाडाचे रोप विद्यार्थ्याने मिळवावे. विद्यापीठाकडून रोपांचा पुरवठा होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\nत्यानंतर विद्यार्थ्याने योग्य जागा निवडावी व त्या जागेवर त्याचे रोपण करावे.\nविद्यार्थ्याने एका पेक्षा जास्त रोपे लावले तरीही फक्त एका रोपाचीच नोंद होईल व त्या आधारे नियमानुसार गुण देण्यात येतील.\nरोप लावल्यानंतर त्याच वेळी विद्यार्थ्याने त्या रोपाचे पहिले छायाचित्र GPS टॅग सह YOSOT मोबाईल ऍप द्वारे अपलोड करावयाचे आहे. सदर छायाचित्रात रोपाचा प्रकार, आकार, रंग आणि परिसर स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे.\nत्यानंतर पुढील वर्षभर विद्यार्थाने य��� रोपाचे काळजीपूर्वक संगोपन करावयाचे आहे.\nया दरम्यान विद्यार्थ्याने दर तीन महिन्यानी या रोपाचे छायाचित्र अपलोड करावयाचे आहे (जुलै, ऑक्टोबर, जानेवारी व एप्रिल महिन्याच्या पहिल्या ७ दिवसांत). याप्रकारे अंतिम परीक्षेपर्यंत एका वर्षात एकूण ४ छायाचित्रे अपलोड होतील.\nएका वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी नवीन झाड लावणे आवश्यक आहे.\n© यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-one-person-from-rajasthan-arrested-in-pune-5753037-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:11:51Z", "digest": "sha1:VE3IEFCPV3UF4ANNPRJRVGU3OE2KWCZE", "length": 2981, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "one person from rajasthan arrested in pune | जयपूर येथे कलेक्टरच्या घरी चोरी करणारा पुण्यात जेरबंद; सव्वालाख रुपये घेऊन झाला होता फरार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजयपूर येथे कलेक्टरच्या घरी चोरी करणारा पुण्यात जेरबंद; सव्वालाख रुपये घेऊन झाला होता फरार\nपुणे- जयपूर येथील कलेक्टर अशोककुमार सांकला यांच्या घरी सव्वालाखाची चोरी करणाऱ्याला पुण्यातील वारजे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी ही कारवाई केली.\nताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तीचे नाव जनक टेका बहाद्दुर (वय 24, रा. श्रीमान अपार्टमेंट. शेल पेट्रोल पंपाजवळ, वारजे) असे आहे. तो कलेक्टर सांकला यांच्याकडे घरकाम करत होता. 15 दिवसांपूर्वी त्याने ही चोरी केली होती. त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/01/11/crusader-of-terrorist/", "date_download": "2021-05-10T05:20:32Z", "digest": "sha1:7GU75TGCEG5P4VNVKCWNPHM7J2BESDCA", "length": 8172, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "आतंकवाद्याचा यमराज, आजपर्यंत इसीसचे १५०० अतेरिकी केले आहे ठार… – KhaasRe.com", "raw_content": "\nआतंकवाद्याचा यमराज, आजपर्यंत इसीसचे १५०० अतेरिकी केले आहे ठार…\nजगभरात दहशत पसरवणारे जर स्वतःचा मृत्यूला घाबरत असतील तर याचा अर्थ त्यांना पण भीती वाटतेच. एक एकटाच जिगरबाज व्यक्ती पूर्ण आयसिसला घाबरवत आहे. तुम्हाला प्रश्न पडेल कोण आहे हा व्यक्ती आणि का जगातील सर्वात घातक संघटना त्याला घाबरत आहे\nती व्यक्ती आहे अयुब फलेह उर्फ अबू अजरेल ज्याला लोक ‘मौत का फरिस्था’ म्हणून ओळखतात. आयसिसचे आतंकवादी सुद्धा त्याला याच नावाने ओळखू लागले आहेत. आयसिस भलेही इराक आणि सीरिया मध्ये प्रचंड दहशत पसरवत असला तरी अबू अजरेल त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहेत. अबू अजरेल आयसिसच्या आतंकवाद्यांसाठी चलता फिरता मृत्यू आहे. यामुळेच आयसिस चे आतंकवादी त्याला प्रचंड घाबरतात. तो इराक मध्ये आयसिस साठी दहशतीचे दुसरं नाव बनला आहे.\nछातीवर बुलेट प्रूफ जॅकेट, एका हातात असॉल्ट रायफल तर दुसऱ्या हातात कुऱ्हाड आणि निशाण्यावर आयसिसचे आतंकवादी. अबू अजरेल ला काही याच अंदाजामध्ये इराकमधील विविध शहरात आयसिसच्या आतंकवाद्याविरोधात लढताना पाहिले जाऊ शकते.\nसूत्रांच्या माहितीनुसार ४० वर्षाचा अयुब फलेह इराणचा नागरिक आहे. तो तिथं एका युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर होता. एवढेच नव्हे तर अबू अजरेल आपल्या देशात तायक्वांदो चॅम्पियन सुद्धा राहिला आहे. इराकमध्ये आयसिसच्या आतंकवाद्यांकडून केला जात असलेला मृत्यूचा खेळ बघून त्याने आपली नोकरी सोडली आणि तो इमाम अली ब्रिगेड मध्ये सामील झाला. इमाम अली ब्रिगेड हा शिया मिलीशीया ग्रुप आहे जो इराकमध्ये आयसिसच्या विरोधात लढत आहे. अबू अजरेल या ग्रुपचा कमांडर बनला. लोकांचा दावा आहे की त्याने एकट्यानेच आतापर्यंत १५०० आयसिसच्या आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.\nअबू अजरेल एक नारा बुलंद करतो. ‘इल्लाह तालिन’ म्हणजेच धुळीशीवाय काहीच नाही उरणार. त्याने शपथ घेतली आहे की जोपर्यंत तो इराकमध्ये आयसिसच्या आतंकवाद्यांना कंठस्नान नाही घालणार तो पर्यंत तो आयसिसच्या विरोधात लढत राहणार आहे.\nफक्त इराकमध्येच नव्हे तर जगभरातील लोकं अबू अजरेलच्या हिमतीचे फॅन बनले आहेत. अबू अजरेल च्या फॅन्सनी त्याच्या नावाने फेसबुकवर अनेक क्लब कम्युनिटी आणि पेज बनवले आहेत, ज्यावर अबू अजरेल च्या बहादुरीचे किस्से पोस्ट केलेले आहेत. अबू अजरेल हा फक्त खाडीच्या देशातच नव्हे तर इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेत सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे.\nमाहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nCategorized as तथ्य, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nकुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे \nयामुळेच रविकांतभा��� तुपकरांचं नेतृत्व काळजात घर करतं..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-in-uttar-pradesh-yogi-adityanath-gives-order-mobilization-stopped-until-30-june-mhkk-449562.html", "date_download": "2021-05-10T04:27:10Z", "digest": "sha1:42YDGB6RQU4IPJHLUIZJ6L5GJ23JRXAH", "length": 20119, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत 'या' राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश कायम coronavirus in uttar pradesh yogi adityanath gives order Mobilization stopped until 30 June mhkk | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत 'या' राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश कायम\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही देशात Corona रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021: अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत 'या' राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश कायम\nयोगी आदित्यनाथ यांची अधिकाऱ्यांना तंबी, 30 जूनपर्यंत राहणार हे नियम\nलखनऊ, 25 एप्रिल : कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात 23 हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यापैकी 17 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी आदेशांचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.\n30 जूनपर्यंत राज्यात गर्दी जमणार नाही. याचं कटेकोरपणे पालन करण्याचे आणि ती गर्दी जमू नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असल्याचं म्हटलं आहे. जमावबंदी 30 जूनपर्यंत उत्तर प्रदेशात कायम राहणार आहे. देशभरात कोरोनामुळे 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मीडिया सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी अधिकाऱ्यांना कठोर सूचना केल्या आहेत की 30 जूनपर्यंत कोणत्याही प्रकारची गर्दी जमणार नाही. राज्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.\nहे वाचा-लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन करू शकता खरेदी असे आहेत सरकारचे नवे आदेश\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने अफ़सरों को सख़्त हिदायत दी है कि 30 जून तक कहीं भी-किसी भी तरह की भीड़ इकट्ठी ना हो पाए यह फ़ैसला प्रदेश में कोरोना को नियंत्रण मे�� रखने के इरादे से लिया गया है यह फ़ैसला प्रदेश में कोरोना को नियंत्रण में रखने के इरादे से लिया गया है\nयाशिवाय राज्यात कोणत्याही सभा, सर्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत असे आदेशही देण्यात आले आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने इतर राज्यात अडकलेल्या कामगारांना टप्प्याटप्प्याने परत आणण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्याबाहेर काम करणारे आणि तेथे अडकलेल्या लोकांना पुन्हा टप्प्याटप्प्याने परत आणले जाईल. यासोबत राज्यातील 15 जिल्हे पूर्णपणे सील केले होते.\nउत्तर प्रदेशात 348 कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. 24 एप्रिलला आग्रामध्ये 13 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपचार सुरू असून अत्यावश्यक कामाविना बाहेर न पडण्याचं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.\nहे वाचा-केरळसह या 8 राज्यांनी जिंकली कोरोनाची लढाई, 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण झाले बरे\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nमहिन्याला 125 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर मिळवा फायदा,फ्री कॉलिंगसह अनेक फायदे\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/historical-home-prices-in-crude-oil-price/", "date_download": "2021-05-10T04:49:57Z", "digest": "sha1:F7LCZSEDQ4KDH3I2GJUWUBTC4ANSCBVE", "length": 7171, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घरसण", "raw_content": "\nकच्च���या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घरसण\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची भीती आणि त्यात सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील तेलयुद्धामुळे सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दरात ऐतिहासिक घसरण झाली आहे. विशेष म्हणजे जानेवारी 1991 मध्ये कच्च्या तेलाचा प्रतिबॅरल दर ज्या वेगाने कोसळले होते. त्याच वेगाने आत्ता दर खाली आले आहेत.\nब्रेंट कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 31. 01डॉलर इतके खाली आले आहेत. या कंपनीच्या कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 14.25 डॉलरने अर्थात 31.5 टक्‍क्‍याने कमी झाले आहेत. 17 जानेवारी 1991 मध्ये इतक्‍याच मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे दर उतरले होते. त्यावेळी आखाती युद्धामुळे तेलाचे दर कोसळले होते.\nरशियाला धडा शिकविण्यासाठी सौदी अरेबियाने तेल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. कोरोना व्हायरसचा जगातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये वेगाने फैलाव झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर ओपेकने तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला.\nओपेकमध्ये सहभागी आणि इतर देशांनीही जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी याला पाठिंबा दिला आहे. पण त्याचवेळी सौदी अरेबियाने रशियाला धडा शिकवण्यासाठी एप्रिलपासून तेल उत्पादन प्रतिदिन एक कोटी बॅरलने वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\n#coronavirus : रुग्ण गंभीर, हतबल नातेवाईक आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास\n; कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला दीडशे जणांची हजेरी; २१ दिवसांत २१ लोकांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1689383", "date_download": "2021-05-10T06:07:51Z", "digest": "sha1:G2F26I2432VTVRBRXWR3NDBWMYCFQFLT", "length": 12982, "nlines": 26, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "आज केवडिया हे एक प्रमुख जागतिक पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येत आहेः पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली, 17 जानेवारी 2021\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गुजरातमधील केवडिया हा आता काही दुर्गम भागातील छोटासा तालुका राहिला नाही तर तो जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनले आहे. देशातील विविध प्रांतांना गुजरातमधील केवडियाशी जोडणार्‍या आठ गाड्यांना रवाना केल्यानंतर आणि राज्यातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केल्यानंतर मोदी बोलत होते.\nकेवडियाचा विकासाचा प्रवास सुरू ठेवत पंतप्रधानांनी सांगितले की स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. देशाला समर्पित झाल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी 50 लाखाहून अधिक पर्यटक येऊन गेले आहेत आणि कोरोना काळात बंद राहिल्यानंतर ते आता पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. संपर्क व्यवस्था जसजशी सुधारेल , तसतसे केवडियामध्ये दररोज सुमारे एक लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पर्यावरणाचे रक्षण करताना अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाच्या नियोजित विकासाचे केवडिया हे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.\nसुरुवातीला केवडिया हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव स्वप्नवत वाटत होता. जुन्या पद्धतीचे कामकाज पाहता, रस्ते, पथदिवे, रेल्वे, पर्यटकांची राहण्याची काहीही सोय नव्हती आता केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. येथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण पार्क यांचा समावेश आहे. यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. पंतप्रधान म्हणाले, वाढत्या पर्यटनामुळे आदिवासी तरुणांना रोजगार मिळत आहे आणि स्थानिक लोकांना आधुनिक सुविधा मिळत आहेत. एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत असेही त्यांनी नमूद केले.\nवाढते पर्यटन लक्षात घेऊन केलेल्या केवडिया स्थानकाच्या विकासाबाबत पंतप्रधानांनीही माहिती दिली. इथे आदिवासी आर्ट गॅलरी आणि प्रेक्षक गॅलरी आहे जिथून स्टॅच्यू ऑफ युनिटीची झलक पाहता येईल.\nध्येय-केंद्रित प्रयत्नातून भारतीय रेल्वेच्या कायापालटाबाबत पंतप्रधानांनी विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले की, प्रवासी आणि वस्तू वाहतुकीच्या पारंपारिक भूमिकेशिवाय रेल्वे पर्यटन आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना थेट संपर्क व्यवस्था पुरवत आहे. ते म्हणाले की अहमदाबाद-केवडियासह अनेक मार्गांवरील जनशताब्दीमध्ये आकर्षक ‘व्हिस्टा-डोम कोच’ असतील.\nआज केवडिया हे एक प्रमुख जागतिक पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येत आहेः पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली, 17 जानेवारी 2021\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गुजरातमधील केवडिया हा आता काही दुर्गम भागातील छोटासा तालुका राहिला नाही तर तो जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनले आहे. देशातील विविध प्रांतांना गुजरातमधील केवडियाशी जोडणार्‍या आठ गाड्यांना रवाना केल्यानंतर आणि राज्यातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केल्यानंतर मोदी बोलत होते.\nकेवडियाचा विकासाचा प्रवास सुरू ठेवत पंतप्रधानांनी सांगितले की स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. देशाला समर्पित झाल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी 50 लाखाहून अधिक पर्यटक येऊन गेले आहेत आणि कोरोना काळात बंद राहिल्यानंतर ते आता पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. संपर्क व्यवस्था जसजशी सुधारेल , तसतसे केवडियामध्ये दररोज सुमारे एक लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पर्यावरणाचे रक्षण करताना अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाच्या नियोजित विकासाचे केवडिया हे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.\nसुरुवातीला केवडिया हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव स्वप्नवत वाटत होता. जुन्या पद्धतीचे कामकाज पाहता, रस्ते, पथदिवे, रेल्वे, पर्यटकांची राहण्याची काहीही सोय नव्हती आता केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. येथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण पार्क यांचा समावेश आहे. यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. पंतप्रधान म्हणाले, वाढत्या पर्यटनामुळे आदिवासी तरुणांना रोजगार मिळत आहे आणि स्थानिक लोकांना आधुनिक सुविधा मिळत आहेत. एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत असेही त्यांनी नमूद केले.\nवाढते पर्यटन लक्षात घेऊन केलेल्या केवडिया स्थानकाच्या विकासाबाबत पंतप्रधानांनीही माहिती दिली. इथे आदिवासी आर्ट गॅलरी आणि प्रेक्षक गॅलरी आहे जिथून स्टॅच्यू ऑफ युनिटीची झलक पाहता येईल.\nध्येय-केंद्रित प्रयत्नातून भारतीय रेल्वेच्या कायापालटाबाबत पंतप्रधानांनी विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले की, प्रवासी आणि वस्तू वाहतुकीच्या पारंपारिक भूमिकेशिवाय रेल्वे पर्यटन आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना थेट संपर्क व्यवस्था पुरवत आहे. ते म्हणाले की अहमदाबाद-केवडियासह अनेक मार्गांवरील जनशताब्दीमध्ये आकर्षक ‘व्हिस्टा-डोम कोच’ असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/missed-the-chance-to-win-azhar-ali/", "date_download": "2021-05-10T05:23:28Z", "digest": "sha1:ZNR5YCSMHXGCQ6CPR3BEIJJ65RRA3GVN", "length": 5954, "nlines": 100, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#ENGvPAK 1st Test : विजयाची संधी गमावली - अझर अली", "raw_content": "\n#ENGvPAK 1st Test : विजयाची संधी गमावली – अझर अली\nमॅंचेस्टर – पहिल्या कसोटी सामन्यात भक्कम स्थिती असूनही दुसऱ्या डावात आलेल्या अपयशामुळे सामना जिंकता आला नाही, अशा शब्दात पाकिस्तानचा कर्णधार अझर अली याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर आपली निराशा बोलून दाखवली.\nतसेच त्याने इंग्लंडचे खेळाडू जोस बटलर आणि ख्रिस वोक्स याचे कौतूक करताना त्यांनी आमचा विजय हिरावून घेतला असे म्हटले आहे. यजमान इंग्लंडने या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.\nख्रिस वोक्स हा सामन्याचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात फलंदाजीत पहिल्या व दुसऱ्या डावात अनुक्रमे 19 आणि नाबाद 84 धावा तर गोलंदाजीत पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी 2 गडी बाद केले.\nसंक्षिप्त धावफलक – पाकिस्तान : पहिला डाव – सर्वबाद 326. इंग्लंड : पहिला डाव – सर्वबाद 219. पाकिस्तान : दुसरा डाव – सर्वबाद 169. इंग्लंड दुसरा : डाव – 82.1 षटकांत 7 बाद 277. (ज्यो रूट 42, जोस बटलर 75, ख्रिस वोक्‍स नाबाद 84, यासिर शहा 4/99).\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा ��� मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nऑलिम्पिक स्पर्धेतून अमित धनकर बाहेर\nरणजीपटू विवेक यादवचे करोनामुळे निधन\n#Corona | टी-20 विश्‍वचषक स्पर्धाही संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=26&Itemid=3&limitstart=900", "date_download": "2021-05-10T04:29:49Z", "digest": "sha1:SCAUGVESQURL2XMWQUZPVAETHY5XQALF", "length": 20858, "nlines": 257, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुंबई आणि परिसर", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमद्यधुंद सलमानच्या गाडीखाली चिरडलेले अद्याप नुकसानभरपाईविनाच\nअभिनेता सलमान खान याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावरील पाच जणांना चिरडल्याच्या घटनेला १० वर्षे उलटली. मात्र त्याने जखमींच्या नुकसानभरपाईसाठी सरकारदरबारी जमा केलेली १७ लाख रुपयांची रक्कम अद्याप संबंधितांना मिळाली नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयाने सलमानला नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश देताना राज्य व केंद्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते.\nखड्डय़ाने घेतला मुलाचा बळी\nभिवंडी-वाडा-मनोर या राज्य महामार्गावरील खड्डय़ामुळे एका विद्यार्थ्यांचा बळी गेला. खुपरी गावाजवळ बुधवारी संध्याक��ळी साडेचार वाजता मोटार सायकल खड्डय़ात आदळल्याने मागे बसलेला महेंद्र रमेश माले (७) हा मुलगा बाहेर फेकला गेला.\nतब्बल १० सोनसाखळी चोरीचे गुन्हे नावावर दाखल असलेल्या १६ वर्षीय मुलाला तसेच त्याच्या एका साथीदाराला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली .\nलैला खान हत्याकांडप्रकरणी आरोपपत्र दाखल\nअभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्ये प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी जिल्हा न्यायालयात ९२६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात १०१ साक्षीदारांचा समावेश असून, ओळख परेडमध्ये ९ साक्षीदारांनी मुख्य आरोपी परवेज टाक याला ओळखल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे हत्याकांड पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.\nरविवार मध्यरात्रीपासून टॅक्सींचा बेमुदत बंद\nडॉ. हकीम समितीने शिफारस केल्याप्रमाणे टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांची वाढ मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी मुंबईतील ४५ हजार टॅक्सी रविवार मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामध्ये ठाणे आणि पुणे येथील टॅक्सीचालकही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.\nहॉटेल व्यवसायिक बी आर शेट्टी यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. मुंबई उपनगरातील ओशिवरा येथे रात्री दहाच्या सुमारास आपल्या हॉटेलतून घरी जाताना ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी शेट्टी यांच्यावर तीन राऊंड फायर केल़े\nमध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांचा घाणप्रकरणी उद्रेक\nकर्जत येथून सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या उपनगरी गाडीच्या महिलांच्या डब्यात मानवी विष्ठा टाकण्याच्या विकृतीमुळे गेल्या काही दिवसांपासून महिला प्रवासी त्रस्त झाल्या असून आता या संतापाचा उद्रेक होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. हा प्रकार थांबविण्याबाबत रेल्वे प्रशासन थंडच असल्याने बुधवारी काही महिलांनी थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे मुख्यालयावर धडक दिली. तथापि, हा प्रकार बंद करण्यासाठी केवळ प्रयत्न करण्याच्या आश्वासनापलीकडे प्रवासी महिलांच्या पदरी काहीही पडले नाही.\nगुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२\nसमाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही मंडळी समाज���ीवन निरामय होण्यासाठी तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी कार्यरत असतात. अशा निवडक संस्था व व्यक्तिंची ओळख करून देऊन त्यांच्या कार्यात वाचकांनी आर्थिक मदतीच्या रुपाने सहभागी व्हावे या हेतूने मागील वर्षांपासून ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हाती घेतला. वाचकांनी त्याला मन:पूर्वक प्रतिसाद दिला.\nरविवार मध्यरात्रीपासून टॅक्सी चालक बेमुदत संपावर\nमुंबई, ३ ऑक्टोबर २०१२\nडॉ. हकीम यांच्या शिफारशींनुसार टॅक्सीच्या भाडय़ात किमान तीन रुपयांची वाढ मिळालीच पाहिजे या मागणीसाठी येत्या रविवार मध्यरात्रीपासून टॅक्सी चालक बोमुदत संपावर जाणार आहेत. जोपर्यंत किमान तीन रूपये भाडेवाड मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संपाचा इशारा टॅक्सी चालक-मालकां संघटनेने दिला आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/12/10/abhishek-bachhan-movies/", "date_download": "2021-05-10T05:53:20Z", "digest": "sha1:G2I3E7SCRHGMYYL7227P5VQC34SZP74U", "length": 6951, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "तीन वर्षापासून अभिषेक बच्चन एकाही सिनेमात नाही मग कमाई साठी तो करतो तरी काय ? नक्की वाचा – KhaasRe.com", "raw_content": "\nतीन वर्षापासून अभिषेक बच्चन एकाही सिनेमात नाही मग कमाई साठी तो करतो तरी काय \nअभिषेक बच्चन नाव आले कि ऐश्वर्या राय आणि अमिताभ हे दोन नाव पुढे येतात. या शतकातील महानायक अमिताभ यांचा मुलगा आणि विश्वसुंदरी ऐश्वर्याचा नवरा अभिषेक सर्वाना माहिती आहे. परंतु सिनेसृष्टीत अभिषेक यांचे काम लोकांना जास्त रुचले नाही. त्यामुळे तो पडद्यापासून अनेक दिवसापासून दूर आहे.\nअनेक लोक त्याला twitter वर हा प्रश्न विचारून त्रास देतात आणि तो देखील या सर्व ट्रोलना सडेतोड उत्तर देतो. परंतु अभिषेक हा एक चांगला उद्योगपती आहे हि बाजू त्यांची अनेकांना माहिती नाही आहे. आता बघूया नक्की अभिषेक यांची कुठल्या व्यवसायात भागीदारी आहे आणि तो कोणता उद्योग करतो.\nअभिषेकला खेळात आवड आहे. प्रो कब्बडी लीग मध्ये अभिषेकची टीम जयपूर पिंक पैथर चांगले प्रदर्शन करते. तो या टीमचा मालक आहे आणि अनेक कंपन्या सोबत त्यांचे काम चालते. २०१४ साली सुरु झालेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल मध्ये देखील त्याची टीम आहे. Chennaiyin FC हि देखील टीम त्याने विकत घेतलेली आहे. या टीममध्ये त्याच्या सोबत भागीदार महेंद्रसिंग धोनी आणि विटा दानी हे आहे.\nया सोबत अभिषेक हा अनेक मोठ्या कंपनीचा ब्रांड अम्बेसेडर आहे जसे एलजी होम अप्लायन्स, अमेरिकन एक्प्रेस कार्ड, व्हिडीओकोण डीटीएच, मोटोरोला, फोर्ड कार, आयडिया मोबाईल , ओमेगा घड्याळ, प्रेस्टीज इत्यादी कंपनी साठी तो काम करतो.\nMeridian Tech Pte या कंपनीमध्ये अभिषेक आणि अमिताभ यांनी १.६० करोड रुपये गु��तवणूक केली आहे. LongFin या कंपनीचे ११२ करोड एवढा नफा त्यांना मिळवून दिला होता. तसाच अभिषेक हा चित्रपट निर्माता देखील आहे. त्याच्या पा चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.\nउध्दव ठाकरे यांना दारू घेण्याचा आग्रह करण्यात येतो तेव्हा काय झाले नक्की वाचा..\nचाळीतला जग्गू दादा ते बॉलीवूड स्टार जैकी श्रॉफ यांचा संघर्षमय प्रवास नक्की वाचा..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T05:26:46Z", "digest": "sha1:ZDCU45D3FDRKGL2MV5ZIXBU4CKLHENUG", "length": 11887, "nlines": 103, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "आठवले दक्षिण मध्य मुंबईतून लढणार | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nआठवले दक्षिण मध्य मुंबईतून लढणार\nआठवले दक्षिण मध्य मुंबईतून लढणार\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nआंबेडकरी जनता माझ्यासोबतच आहे असा दावा करून, आगामी निवडणूक दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत असे रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे जाहीर केले. आपण आणि आपला रिपब्लिकन पक्ष हा भाजप शिवसेनेसोबत गेल्यामुळे माझ्यासोबत किती लोक आहेत हे कामगार स्टेडिअमच्या आजच्या मेळाव्याने दाखवून दिले असेही आठवले यांनी सांगितले.\nदेशाचे संविधान आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. ‘कोणी कितीही दावा केला तर आगामी लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या विरोधकांच्या डोक्यातील हवा उतरून जाईल. कारण मी हवेत काम करणारा कार्यकर्ता नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं साकार करण्यासाठी लोकांसोबत काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे देशभरातील आंबेडकरी बहुजन जनता माझ्यासोबत खंबीरपणे आहे. त्यामुळेच आज मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यास आंबेडकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आगामी लोकसभा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातूनच लढण्याचा निर्धार आठवले यांनी यावेळी जाहीर केला.\nपुणे: मुंढवामध्ये बिबट्याचा ४-५ जणांवर हल्ला\nचिपळूण : अजगर हत्येप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील तिघे ताब्यात\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्���ाने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2021-05-10T05:08:34Z", "digest": "sha1:UC5XDXUYUR545KYPIC5IMVBMP4JN7AYH", "length": 4177, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates वीरयोध्दा - हर्दिक अभिनंदन", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nवीरयोध्दा – हर्दिक अभिनंदन\nवीरयोध्दा – हर्दिक अभिनंदन\nPrevious Exclusive: 4 वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nसोलापुरात ३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा\nअंशतः टाळेबंदी लागू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राजकीय ठेंगा\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5834", "date_download": "2021-05-10T03:45:46Z", "digest": "sha1:75AHD63NVRO4TBIZGBA6PJN5RWD4LSO2", "length": 2889, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवधी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अवधी\nअवधी पध्दतीने मूग डाळ\nRead more about अवधी पध्दतीने मूग डाळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://arbhataanichillar.blogspot.com/2011/10/", "date_download": "2021-05-10T05:08:37Z", "digest": "sha1:7FH4S6CGOCFY2Z3UUNNMID3HPHHXYEIC", "length": 17882, "nlines": 70, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: October 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nखडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहून भल्याभल्यांनी आ वासला असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे या हमखास विजयी होणार अशा पैजा अनेकांनी मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात भाजपाचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आणि सा-यांनाच आश्चर्याचा धक��का दिला.\nहा पराभव श्रीमती वांजळेंचा असला तरी प्रसारमाध्यमांनी तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा असल्याचे चित्र निर्माण केले आणि माझ्या मते ते अगदी योग्यच होते. अजितदादांनी ही मिरवणूक (कारण नसतानाही) विलक्षण प्रतिष्ठेची बनवली आणि त्याची परिणीती त्यांच्या जोरदार दाततोड आपटी खाण्यात झाली. श्रीमती वांजळेंच्या पराभवाला अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही मुख्य कारणांकडे पाहू.\nश्रीमती वांजळेंच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे त्यांनी आयत्या वेळी घेतलेली कोलांटीउडी. वांजळे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे दिवंगत पती मनसे पक्षाचे पण या निवडणुकीत त्या उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे मतदारांना फारसे रूचले नाही. 'आज इथे तर उद्या तिथे असे करणारे नेते परवा आपल्याला वा-यावर सोडणार नाहीत कशावरून' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय वांजळे मनसेकडून ही निवडणूक लढल्या असत्या तर नक्कीच विजयी झाल्या असत्या हे अगदी बालवाडीतला मुलगाही सांगू शकत होता; पण काही अगम्य कारणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ती त्यांची घोडचूक होती. जनतेच्या सहानभुतीचा फायदा मिळणार असल्याने त्यांचा विजय नक्की असे मानून अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेही, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. नाराज झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आपला विश्वासघात झाला असे मानणारे मनसे कार्यकर्ते श्रीमती वांजळेंच्या विरोधात गेले आणि त्यांच्या पराभवाला हातभार लावणारे ठरले.\nश्रीमती वांजळेंच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे अजित पवारांची टगेगिरी. गेल्या हजार वर्षात या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत असा त्यांचा गोड गैरसमज आहे, जो कुणीतरी दूर करायला हवा. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले आहेत खरे, पण ते फक्त शरद पवारांच्या पुण्याईवर. ते जर शरद पवारांचे पुतणे नसते तर आज काय करत असते हे सांगायलाच हवे का आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार (इथे नुकत्याच आलेल्या 'बेंगलुरूत मेट्रो सुरू' या बातमीची आठवण येते - बेंगलुरूत मेट्रो धावली देखील, पुण्यात अजून तिचे कामही सुरु झालेले नाही.) पण प्रश्न असा, अजित पवार यातून काही बोध घेतील की आपला खाक्या असाच चालू ठेवतील\nबाकी भीमराव तापकीरांच्या विजयाची अजूनही कारणे होती. त्यांचा मितभाषी, नम्र स्वभाव, त्यांनी धनकवडीत केलेले काम ह्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. जनतेमधे सरकारविरुद्ध असलेली चीडही त्यांच्या विजयाला सहाय्यभूत ठरली.\nअसो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच\nस्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर\nकुणाचाही मृत्यू (मग तो माणूस कितीही सामान्य का असेना) एक दु:खद घटना असते; नुकताच झालेला स्टीव जॉब्जचा मृत्यूदेखील त्याला अपवाद कसा असणार पण त्याच्या मृत्युला मिळालेली प्रसिद्धी पाहून आणि त्याच्या स्तुतीने भरलेले रकानेच्या रकाने पाहून मी खरोखरीच आश्चर्यचकीत झालो. मेलेल्या माणसाबद्दल अशी चर्चा योग्य नव्हे, त्यामुळे ह्या लेखाचा विषय काही लोकांना आवडणार नाही; पण माझा प्रश्न असा आहे, स्टीवच्या मृत्युमुळे एवढा गजहब होण्याइतके खरेच त्याचे मानवजातीला योगदान मोठे होते\nस्टीव हा एका प्रसिद्ध कंपनीचा तिच्याहून प्रसिद्ध सर्वेसर्वा होता. पण सवाल असा आहे, स्टीवचे या जगाला योगदान काय त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय मला वाटते या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. स्टीवचे काम त्याच्या कंपनीपुरतेच मर्यादीत होते आणि ते सारे या कंपनीचा नफा वाढवायचा ह्याच हेतूने झालेले होते. बरे, नफ्याचे सोडा, तो तर प्रत्येकच कंपनीला कमवायचा असतो; पण उत्पादने बनवताना सामान्य लोकांना समोर ठेवून काम केले तर समाजसेवा करता येतेच की. याचे एक उत्तम देशी उदाहरण 'जमशेदजी टाटा' तर एक चांगले विदेशी उदाहरण म्हणजे 'हेन्री फोर्ड'. टाटांच्या नॅनोसारखे एखादे उत्पादन स्टीवने तयार केले असते तर ती वेगळी गोष्ट, पण त्याची सगळी उत्पादने श्रीमंतांसाठी बनवलेली होती (नि आजही आहेत). स्टीवने प्रचंड प्ररिश्रम घेतले नि आपली कंपनी पहिल्या क्रमांकावर नेली हे मान्य, पण ते श्रम फक्त त्याच्या नि कंपनीच्या भल्यासाठी होते हे मान्य करण्यात काहीही अडचण नसावी. एखाद्या कंपनीचा अध्यक्ष मोठे कष्ट उपसून आपल्या कंपनीला नवजीवन देतो ही गोष्ट कौतुकास्पद असेल, पण त्यात विशेष काय\nस्टीवने बनवलेली उत्पादने वेगळी, चांगली असतील पण समजा ती बाजारात आली नसती तर जगाला काय फरक पडला असता ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल स्टीवच्या मृत्युला मिळालेली ही प्रसिद्धी मला जास्त टोचली ती एका बातमीमुळे. ही बातमी म्हणजे 'सी' या संगणक भाषेचा निर्माता 'डेनिस रिची' याच्या निधनाची. या भाषेच्या निर्मितीबरोबरच 'युनिक्स' (जिच्यापासून पुढे लिनक्स बनली), 'मल्टिक्स' या संगणक प्रणालींच्या निर्मितीतही रिची यांचा महत्वाचा सहभाग होता. किंबहुना रिची नसते तर जॉब्ज घडलेच नसते [http://www.zdnet.com/blog/perlow/without-dennis-ritchie-there-would-be-no-jobs/19020] असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. पण नेहमी चमचमाटाकडेच लक्ष देणा-या माध्यमांनी स्टीवच्या मृत्युची बातमी पहिल्या पानावर छापून डेनिस रिचीच्या जाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे हे काहीसे अपेक्षितच आहे, नाही का\nआता 'ऍपल मला अजिबात न आवडणारी कंपनी आहे' किंवा 'स्टीव माझा अत्यंत नाव��ता माणूस होता' असं असल्यामुळे मी हा लेख लिहिला असं काही लोक म्हणतील, पण तसं काही नाही. स्टीवच्या जाण्यामुळे अश्रू ढाळणा-या लोकांना मला एवढंच विचारायचं आहे, मानवजातीवर उपकार करणा-या महामानवांच्या मृत्युचा शोक आपण करतो; स्टीव जॉब्जला खरंच या यादीत बसवता येईल\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nस्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95?page=2", "date_download": "2021-05-10T05:25:53Z", "digest": "sha1:IAMSG3A4YUQ6LXOCAJMBN4RMUXZNR2B6", "length": 5746, "nlines": 119, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nअध्यक्षीय पद्धतीचे शासन म्हणजे काय\nसुहास पळशीकर\t20 Nov 2020\n‘जेंडर आयडेंटिटी'पेक्षा काम महत्त्वाचे : तृतीयपंथी अंजली पाटील\nहिनाकौसर खान-पिंजार\t22 Jan 2021\nअश्रफुल हुसैन : आसाम विधानसभेत पोहोचलेला 'मिया कवी'\nप्रियांका तुपे\t07 May 2021\nअश्रफुल हुसैन : आसाम विधानसभेत पोहोचलेला 'मिया कवी'\nसत्ताविरोधी भावना आणि स्टॅलिनच्या नेतृत्वाचा द्रमुक आघाडीस लाभ\nगरज सक्षम सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची\nसत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन\nसमुद्री कारस्थान : एक वास्तवपट\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'लॉरी बेकर - निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'ऋतूबरवा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'दंतकथा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'वरदान रागाचे' हे साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2021-05-10T04:57:58Z", "digest": "sha1:O6NGYX5PNVJHEOUNGBZH2P2QXQ7OWPKU", "length": 13603, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "एकाच दिवसात दोन गोळीबार; पुणे हादरले | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nएकाच दिवसात दोन गोळीबार; पुणे हादरले\nएकाच दिवसात दोन गोळीबार; पुणे हादरले\nपुणे : रायगड माझा वृत्त\nगोळीबाराच्या घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. चंदननगरमधील आनंद पार्क येथे इंद्रायणी गृहरचना सोसायटीतल बुधवारी सकाळी अज्ञातांनी घुसून एका महिलेवर गोळीबार केला. या गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला. तर, कोंढव्यातील येवलेवाडी येथे श्री गणेश ज्वेलर्स येथे दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची घटना दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. यामध्ये देखील एक कर्मचारी जखमी झाला आहे.\nएकता ब्रिजेश भाटी (वय ३८, रा. इंद्रायणी गृहरचना सोसायटी, आनंदनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. भाटी या घरात असताना सकाळी नऊच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गोळीबाराची माहिती समजताच चंदननगर व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसारीतल सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी हाती घेतले आहे. याप्रकरणी पतीकडे देखील चौकशी केली जात आहे. पण, ते जास्त बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\nचंदननगर परिसरात गोळीबाराचा प्रकार ताजा असताना दुपारी पावणे दोनच्या सुमारास येवले वाडी येथील गणेश ज्वेलर्स दुकानात आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला. यावेळी आरोपींनी केलेल्या गोळीबारात दुकानातील एक कर्मचारी आम्रत परिहार (वय ३०) हा जखमी झाला आ��े. चोरीच्या उद्देशानेच आरोपींनी गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल आहे. मात्र, चोरट्यांना हाती काहीही लागलेले नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी धाव घेतली. जखमीवर खासगी रुग्णालयात उरचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींच्या मागावर पथके गेली आहेत.\nPosted in क्राईम, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महाराष्ट्र\nलोटे प्रदूषणप्रश्‍नी आमदार संजय कदमांचे उपोषण\nअंदमानातील आदिवासींनी केली अमेरिकन नागरिकाची हत्या\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3/", "date_download": "2021-05-10T04:16:17Z", "digest": "sha1:DMUIEZETF6MXUS75R3A7MTLIFRZH5QP7", "length": 11257, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात जन सुनावणी,१८५० व्यक्तिगत, ६३ संस्थांची निवेदने प्राप्त | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nमराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात जन सुनावणी,१८५० व्यक्तिगत, ६३ संस्थांची निवेदने प्राप्त\nठाणे – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंदर्भात ठाणे जिल्ह्यातून विविध संस्था आणि संघटना यांची ६३ त्याचप्रमाणे व्यक्तिगत स्वरुपाची १८५० निवेदने ठाणे येथे झालेल्या जनसुनावणी दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाला प्राप्त झाली अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nआयोगातर्फे दिवसभर ही जाहीर सुनावणी नियोजन भवनाच्या सभागृहात सुरु होती. यावेळी सुधीर ठाकरे, दत्तात्रय बाळसराफ,डॉ सुवर्णा रावळ, डॉ कर्डिले, सदस्य सचिव डी डी देशमुख उपस्थित होते. प्रारंभी शासकीय विश्रामगृह येथे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, सहायक आयुक्त समाजकल्याण उज्वला सपकाळे यांनी आयोगाच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.\nअध्यक्ष गायकवाड पत्रक परिषदेत म्हणाले कि, राज्यभर अशा जन सुनावण्या घेण्यात येत असून यानंतर प्रत्येक तालुक्यातील ५ गावे निवडून नमुना सर्वेक्षण केले जाईल. त्याचबरोबर ऐतिहासिक पुराव्यांची योग्य तपासणी करून मग राज्य शासनाला आयोग अहवाल सादर करेल. लातूर, अमरावती, नगर, सोलापूर येथे सुनावण्या झाल्या असल्याचे ते म्हणाले.\nठाणे जिल्ह्यातील मराठा समाज हा प्रामुख्याने स्थलांतरित असून उदरनिर्वाहासाठी मोल मजुरीवर अवलंबून आहे. बहुतेक जणांचा मूळ व्यवसाय शेती असला तरी जमीन धारणा कमी झाल्याने उत्पन्न पुरेसे नाही परिणामत: मजुरीवर अवलंबून राहावे लागते अशा स्वरुपाची माहिती निवेदनात देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. अनेकांनी दारिद्र्यरेषेखाली असल्याचे पुरावे पण दिले आहेत असे ते म्हणाले.\n← ठाणे जिल्ह्याचा लोकशाही दिन ४ जून रोजी\nजैन इरिगेशनच्या पुढाकारातून टॉवरवरील ब्रिटीश कालीन घड्याळाची दुरुस्ती →\nडॉ सचीदानंद शेवडे यांना स्वा सावरकर पुरस्कार जाहीर\nरोजगार देण्याचे प्रलोभन दाखवून राजस्थानला नेवून मुलीला विकले,\nपोलिसांनी 767 मोबाइल शोधून 57 आरोपींना केली अटक\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/10/30/currency-gandhi/", "date_download": "2021-05-10T05:10:32Z", "digest": "sha1:DA2BNXKSHKGUU7LAZIEMUBFD5NU7KNKO", "length": 7635, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "नोटावर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यास कधी पासून सुरवात झाली ? – KhaasRe.com", "raw_content": "\nनोटावर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यास कधी पासून सुरवात झाली \nभारतीय रिजर्व बँकला १ रुपयाची नोट सोडून बाकी सर्व नोट छापण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना आरबीआई अधिनियम, 1934 नुसार दिलेला आहे. याच अधिनियमातील सेक्शन 24(1) नुसार बँकेस १ रुपयाची नोट छापण्याचा अधिकार नाही आहे.\nमुद्रा अध्यादेश, 1940, (Currency Ordinance, 1940) च्या नियमानुसार १ रुपयाची नोट भारत सरकार आणि २ रुपये ते २००० पर्यंतची नोट रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारे छापल्या जातात. रिजर्व बँक १० हजार रुपया पर्यंतची नोट छापू शकते.\nभारतात १ रुपयाची नोट अर्थ मंत्रालय कडून छपाई करण्यात येते यावर आरबीआय गवर्नरची सही नसून वित्त सचिवाची सही असते. भारत स्वतंत्र झाल्यावर २ वर्ष ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम यांचा फोटो असलेल्या नोटा चलनात होत्या. यावेळेस रुपयाची गणना १६ आण्यासोबत केली जात असे.\n१९५७ पासून दशमान पद्धती नुसार नवीन पद्धत आणण्यात आली यामध्ये १ रुपया हा १०० पैश्यामध्ये बदलविण्यात आला. १९४९ मध्ये राजाचा फोटो काढून त्या जागेवर अशोक स्तंभ लावण्यात आला. आता बघूया गांधीजीचा फोटो छापण्यास कधी पासून सुरवात झाली.\nमाहिती अधिकारात मागवलेल्या माहिती नुसार १३ जुलै १९९३ ला रिजर्व बँक ऑफ इडिया ने केंद्र सरकारला एक बाजूने गांधीजीचा फोटो छापायची मागणी केली होती. आणि आरबीआय ने १९९६ ला चलनावर गांधीजीचा फोटो छापण्यास सुरवात केली. अशोक स्तंभ लहान करून एका बाजूने घेण्यात आले आणि त्या जागेवर महात्मा गांधी यांचा फोटो लावण्यात आला.\nयाच माहिती अधिकारात उघड झालेल्या माहिती मध्ये सरकारने हा निर्णय नक्की कधी घेतला आणि कधी पासून याची अमलबजावणी झाली या संबंधी माहिती नाही आहे. नोटवर असलेला गांधीजीचा फोटो बनविला नसून तो ओरीजनल फोटो आहे. हा फोटो कलकत्ता येथील व्हाईसराय हाउस येथे काढण्यात आला होता.\n१९४६च्या आसपास ब्रिटीश सेक्रेटरी फ्रेडरिक पेथिक लॉरेंस यांच्या भेटीला गेले असताना हा फोटो काढण्यात आला होता. आता हा फोटो भारताच्या चलनाचा ट्रेडमार्क झाला आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\nCategorized as Uncategorized, इतिहास आणि परंपरा, जीवनशैली, तथ्य, नवीन खासरे, बातम्या\n1 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये लागू होणार हे नवीन नियम, जाणून घ्या सविस्तर..\n१९९५ च्या विधानसभा निवडणूक कशी झाली आणि जागांची स्थिती काय होती नक्की बघा..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://trekraw.com/information-on-visapur-fort-near-pune/", "date_download": "2021-05-10T04:35:40Z", "digest": "sha1:Q7MBPUXQEAHLZFEMERU7JWAHJT4RSXSK", "length": 23224, "nlines": 90, "source_domain": "trekraw.com", "title": "Complete guide to one day trek to visapur fort from pune.", "raw_content": "\nकिल्ले विसापूर (Visapur fort):\nजुलै महिना म्हणजे पर्यटक, गिर्यारोहक यांच्यासाठी मेजवानीच जून महिन्यात पहिला पाऊस झाला, मातीचा सुगंध वातावरणात दरवळू लागला की मग हळू-हळू नित्यानेच पावसाच्या सरी सर्वत्र कोसळू लागतात, दऱ्याखोऱ्या हिरवळीच्या गालीच्यांनी नटू लागतात; मोठ्या मोठ्या वृक्षांनाही नव्या पालव्या फुटू लागतात आणि अशाच मोहक वातावरणात निसर्गप्रेमींची पावले सह्याद्रीच्या डोंगर दार्यांकडे वळू लागतात\nसह्याद्री पर्वत म्हणलं की तिथे शिवरायांनी बांधलेले किल्ले हे ओ��ाने येतातच व हेच किल्ले या विशाल पर्वतरंगांमध्ये आपल्या संस्कृतीची एक छाप सोडून जातात. हे सर्व किल्ले अर्थातच एक ऐतिहासिक वस्तू म्हणून पण त्याहूनही अधिक, धबधबे, डोंगर-दऱ्या, दाट जंगल अशा निसर्गरम्य वातावरणासाठी एकदिवशीय भटकंती म्हणून एक उत्कृष्ट पर्याय ठरतात\nविसापूर हा पुण्यापासून ५२ किलोमीटर उत्तरेला असलेला तसा काहीसा दुर्लक्षित किल्ला. समुद्रसपाटीपासून ३५५६ फूट उंचीवर असलेला हा किल्ला, गर्द झाडी, नेत्रदीपक निसर्गसौंदर्य आणि अतिशय उंचावरून कोसळणारे धबधबे यामुळे अनेक पर्यटकांना आकर्षित करतो.\nविसापूर हा किल्ला मळवली रेल्वे स्थानकापासून अतिशय जवळ आहे. मळवली स्थानका पासून लोहगड-विसापुर कडे दिशादर्शक आहेत. मळवली पासून विसापूर पायथा हे अंतर चालत सहज १५ मिनिटात पार करता येते. पुण्यापासून मळवली स्थानकापर्यंत तासा तासाला लोकल ट्रेन्स आहेत. हा लोकाल चा प्रवास एकाच तासाचा आहे. त्यामुळे दुपारी ऊन चढू लागायच्या आत गडावर पोहोचायचे असल्यास सकाळी ६:३० ची लोकल पकडणे सर्वात उत्तम\nमळवली रेल्वेस्थानकावरून विसापूरकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन मार्ग आहेत. त्यातील पहिला भाजे गावातून तर दुसरा पाटण गावातून जातो. भाजे गावातील लेण्यांवरून जाणारा मार्ग हा तुलनेने सोपा आहे.\nभाजे लेण्यांकडील पायऱ्या चढू लागल्यावर साधारणतः अर्ध्या अंतरावर विसापूर कडे बाण दाखविणारी एक पाटी आहे. तिथून लेण्यांचा डोंगर ओलांडला कि चालू होतं विसापूर चं दाट जंगल व वाटेत लागणारे धबधबे परंतु याच जंगलात तसेच पहिला लेण्यांचा डोंगर ओलांडताना, जंगलात वाट चुकण्याची शक्यता खूपच दाट असल्यामुळे, माहितगार व्यक्तींबरोबर अथवा गावातून वाटाड्या म्हणून एखाद्या व्यक्तीस बरोबर घेऊन जाणे हेच उत्तम\nगडावर पोहोचायच्या आधी म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायर्यांपाशी धान्याची दोन मोठी कोठारे आहेत, तसेच हनुमानाचे एक शिल्पही कोरलेले आहे. गडावरही हनुमानाचे मंदिर आहे. याचबरोबर एक दगडी जातं (grinding wheel ) व तोफा हे सुद्धा आपल्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देते.\nविसापूर च्या शेजारीच असलेला लोहगड हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे तसेच डागडुजी केल्यामुळे लोहागडाचे बांधकाम आजही सुस्थितीत आहे.\nयाचबरोबर गडाच्या पायथ्याशी असलेल्या भाजे लेण्या सुप्रसिद्ध आहेत. या पाहण्यासाठी के��ळ ५ रुपये एवढेच नाममात्र शुल्क आहे.\nकाय विशेष काळजी घ्याल:\nविसापूर वर गिर्यारोहणाला जाताना वाट चुकण्याची शक्यता खूप जास्त आहे. किंबहुना वाट हमखास चुकण्यासाठी हा गड प्रसिद्ध आहे. दर वर्षी वाट चुकून पर्यटक अडकून पडल्याच्या अनेक घटना येथे घडतात, त्यामुळे येथे ट्रेक ला जाताना पुढील काळजी घ्यावी;\nयेथे गिर्यारोहणाला जाताना आपल्याकडे दिशादर्शक असेल तर उत्तम. याचबरोबर, गडावर न्याहरी साठी कोणतीही सोय उपलब्ध नाही व पिण्यायोग्य पाणीही उपलब्ध नाही.\nत्यामुळे योग्य ती न्याहारी व भरपूर पाणी बरोबर घेऊन जावे. साधारणतः अर्ध्या उंचीवर एक पठार आहे व येथे २-३ पत्र्याची घरे आहेत. वाट चुकल्यास येथील स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. या स्थानिक लोकांची पाळीव गुरे देखील त्यांच्याच वस्ती च्या आसपास चारताना आढळतात. त्याचबरोबर प्रथमोपचाराचे साहित्य (first aid kit) बाळगणे हे केव्हाही चांगले\nविसापूर वरील काही आठवणी:\nविसापूर ला आजपर्यंत दोन वेळा जायचा योग आला व या दोनही वेळेचे अनुभव अविस्मरणीय आहेत. या दोनही वेळेला वाट चुकण्याचा रोमांचक अनुभव आम्हाला आला\nपहिल्या वेळी पावसाळ्यात विसापूर ला गेलो असल्यामुळे अर्थातच गर्द झाडी, खळखळणारे धबधबे यामुळे विसापूरची शोभा उठून दिसत होती. परंतु पहिल्या वेळी आमचा ४०-५० जणांचा गट असल्यामुळे व दोनही वेळेस वाट लवकर सापडल्यामुळे, त्यावेळेचा ट्रेक हा बराच सुखावह होता.\nदुसर्या वेळी मात्र आम्ही थंडीत विसापूर वर भटकंती साठी गेलो होतो. ४ जणांचा आमचा गट होता. जाताना चढायला ऊन डोक्यावर आल्यामुळे चढताना दमछाक होत होती. परत उतरेपर्यंत आमच्याकडचा पाणीसाठासुद्धा संपला होता. वाटेत एक झरा बघून आम्ही एक पाण्याची बाटली भरून घेतली होती, परंतु ते पाणी पिण्याजोग नव्हतं. अर्ध्यापर्यंत म्हणजे जेव्हा आम्ही गड उतरून पाठावर आलो तेव्हा साधारणतः दुपारचे १:३० वाजले होते. सर्वांना प्रचंड तहान लागलेली होती, परंतु पायथा पाऊण ते एक तासात गाठता येईल असा आमचा तर्क असल्यामुळे, आम्ही तसेच चालत होतो. पठारावर आल्यावर मात्र आम्हाला ज्या वाटेने आलो ती वाट सापडेना. साधारण एका झाडाची खुण माझ्या लक्षात होती, त्या खुणेच्या डावीकडून आम्ही चालू लागलो. साधारणतः १५ ते २० मिनिटं चालल्यावर आम्हाला वाट चुकली आहे हे लक्षात आलं. पण परत माघारी व��ून पाठराकडे चालायचे म्हणजे ३०-४० मिनिटाचे अंतर होते. पठारावर एक छोटे पत्र्याचे घर आहे तेथे आम्हाला सहज स्थानिक लोकं भेटली असती व आम्ही त्यांना रस्ता विचारून खाली उतरू शकलो असतो. परंतु बऱ्याच पुढपर्यंत आल्यामुळे आम्ही माघारी फिरायचा बेत रद्द केला. तसेच पुढे जात राहिलो; थोड्या वेळाने आम्ही अशा जागी येउन पोहोचलो जेथे पायवाट संपली होती व डावीकडे धबधब्याच्या खुणा दिसू लागल्या.\nथोडा विचार केल्यानंतर धबधब्याच्या वाटेनी खाली उतरायचे ठरवले. हि वाट पुढे अवघड वाटल्यास परत माघारी वळून, आलो त्या वाटेने पठार गाठायचे ठरले. धबधब्याच्या वाटेनेच आम्ही खाली उतरू लागलो. (ही चूक वाचकांनी करू नये) थोडे अंतर पुढे गेल्यावर आम्हाला, साधारण १५ फूट उंच कडा (rock patch) लागला. कडा उतरायला जरा अवघड होता. एकदा उतरलो तर परत हा कडा चढता येईल याची खात्री वाटत नव्हती. तरीही तो कडा कसातरी धडपडत उतरलो. यापुढे ५ मिनिटेही चाललो नसू तोपर्यंत आधीच्या कड्याच्या दुप्पट उंचीचा व त्याहूनही उतरायला खूपच अवघड असा कडा आम्हाला लागला. उतरताना एक जरी पकड चुकली तरी आम्ही सरळ ३०-३५ फूट खाली पडणार होतो. आता मात्र आमच्यात दोन गट पडले. एका गटाच्या मते हा शेवटचा कडा असावा व हा उतरला कि सरळ वाट असावी व त्यामार्गे पायथ्यापर्यंत जातं येईल. मला मात्र पायथा जवळपास कुठे असेल याची धुसरशी सुद्धा शक्यता वाटत नव्हती. त्यातच पुढे जर याच्याहून अवघड कडा लागला तर हा कडा परत चढणं केवळ अशक्य होतं. परंतु आमच्या चौघात एक निर्णय होईना, शेवटी चार पैकी तिघांनी परत फिरण्याचा पर्याय निवडला व आम्ही परत आल्या वाटे माघारी फिरलो. आता आल्या वाटेनी पठार गाठायचा होतं. पहिल्या वेळी उतरलेला कडा कसा बसा परत चढलो. परत आम्ही उलटे धबधब्याच्या उगमाकडे आलो. एकदा मागे वळून पहिला तेव्हा भाजे गावातील मंदिराचा कळस दिसला. शेवटी जेथे आम्ही धबधब्याच्या वाटेला येउन मिळालो होतो तेथे येउन पोहोचलो. आम्ही आलो ती पायवाट अचानक नाहीशी झाली होती. खूप शोध घेऊनही पायवाट आम्हाला सापडली नाही.\nआता आम्ही पुरते हरवलो होतो. आम्ही तसेच जंगल तुडवत वाट काढत वरती जाऊ लागलो परंतु काही केल्या मार्ग सापडेना. थोडे चाललो की अशा ठिकाणी पोहोचत होतो जिथून पुढे जाणे शक्य नव्हते. घड्याळाकडे लक्ष गेले तेव्हा ४:१५ वाजले होते. म्हणजे अंधार पडायला साधारण १ ते १:���५ तासच उरला होतं. असेच चालत असताना समोरच्या झाडीत काहीतरी हालचाल झाली. क्षणभर आम्ही दचकलो पण सुदैवाने त्या झाडीतून एक बैल चालत आला. पठारावरील वस्तीच्या जवळ पोहोचल्याची हि खुण असावी असं आम्हाला वाटलं. मग आम्ही चालत राहिलो, मदतीसाठी हाका मारू लागलो. थोड्याच वेळात पठार लागले व त्यावरील घर स्पष्ट दिसू लागले. थोड्या वेळाने आमच्या आवाजाला प्रतिसाद आला. आता आम्ही वेगाने त्या दिशेने जाऊ लागलो. अखेर आमच्यासारखाच हरवलेला, पण आमच्याहून मोठा अजून एक गट सापडला. त्यांना नुकत्याच गावातल्या एक आजी वाटाड्या म्हणून भेटल्या होत्या. त्या गटाला वर गडाकडील वाट दाखवून त्या आजी आम्हाला वाट दाखवण्यासाठी आल्या. अखेर बरोबर वाटेला लागल्याच्या खुणा सापडल्या. पठारावरील ज्या झाडाच्या डाव्या बाजूने आम्ही वळलो, त्याच्याच उजवीकडून बरोबर वाट होती. परंतु दोनही वाटा पुढे विरुद्ध दिशेला जात असल्यामुळे आमची वाट चुकली. त्यानंतर अर्ध्या तासात आम्ही खाली उतरून पायथ्यापाशी पोहोचलो.\nभाजे गावातील मंदिरापाशी गेल्यावर वरती गडाकडे एक नजर टाकली. धबधब्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ज्या कड्यापाशी आम्ही माघारी वळलो, तो कडा व्यवस्थित ओळखू येत होता. त्या कड्याच्या थोडसं पुढे ६० ते ७० फूट खोल दरी होती. पावसाळ्यात येथूनच धबधबा कोसळताना मी पाहिलं होतं. येथून उतरणे पूर्णतः अशक्य होते. त्यामुळे पहिला कडा न उतरता माघारी फिरल्याचे मनोमन समाधान वाटले व माझ्या गिर्यारोहणाच्या छोट्याश्या यादीत या अविस्मरणिय अनुभवाची भर पडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/28334", "date_download": "2021-05-10T05:11:33Z", "digest": "sha1:PMTEWYPT5Z6WCBCBIIMVRNBYORQXZCGN", "length": 3772, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इन स्पेस : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इन स्पेस\nमायबोलीवर असणाऱ्या माझ्या मित्र मैत्रीणीना विजयादशमी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवे वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो ही कामना.\nमी मागे लिहिलं तसं आमच्या प्रोजेक्ट चे काम जोरात सुरू आहे. KRARERISS ची सर्व कागद पत्रे सरकारी कचेरीत जमा केलेली आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स लवकरच प्रमाणपत्र देईल हे ही नक्कीच.\nRead more about उद्योजक व्हायचंय\nनवीन खाते उघडून मा��बोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/11/26/unknown-facts-about-indian-constitution/", "date_download": "2021-05-10T05:47:59Z", "digest": "sha1:CE64KGKSFAYIGSPDC3XL5DQ4JLMGGIRT", "length": 14217, "nlines": 47, "source_domain": "khaasre.com", "title": "भारतीय संविधान कधी, कसे आणि कुणी लिहले ? – KhaasRe.com", "raw_content": "\nभारतीय संविधान कधी, कसे आणि कुणी लिहले \nआजचा भारताचा सर्व कारभार ज्या नियम-कायद्याच्या आधारे चालतो, त्या नियम कायद्याचं पुस्तक म्हणजे भारताचे संविधान. त्या संविधानाविषयी काही अपरिचित बाबी आपण खासरेवर जाणुन घेऊया…\nभारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्वप्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. संविधान सभेत सुरुवातीला २९६ सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या २९९ झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. ११ डिसेंबरला डॉ.राजेंद्रप्रसाद यांची घटनासमितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. १३ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरुंनी घटनासमितीत मांडलेल्या उद्देशपत्रिकेच्या आधारे घटनेचा सरनामा/प्रास्ताविक तयार करण्यात आले. पुढे त्या प्रास्ताविकेच्या चौकटीतच घटनेची निर्मिती करण्यात आली. घटना समितीने घटना निर्मितीच्या कामांसाठी ८ मुख्य समित्या व १३ उपसमित्यांची रचना केली. २९९ सदस्यांना वेगवेगळ्या समित्यांमध्ये कामे वाटुन देण्यात आली. घटना समितीने राज्यघटना तयार करणे, देशासाठी कायदे तयार करणे, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देणे, भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्विकृत करणे, पहिल्या राष्ट्रपतींची निवड करणे आणि निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणुन कार्यभार पाहणे ही कामे केली.\nमसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. त्यामध्ये ७ सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करुन घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले. त्यांनी घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये सादर केला. भारतीय जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी ८ महिने वेळ दिला. जनतेची मते, सुचना, टीका विचारात घेऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये दुसरा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन नोव्हेंबर १९४८ मध्ये तिसरा अंतीम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला. त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकुण तीनदा वाचन झाले. या टप्प्यात एकुण ७५६३ सुधारणा सुचविल्या गेल्या, त्यापैकी २४७३ सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडुन आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला. मसुदा बनविण्याचे प्रमुख (Chief Draftsman) म्हणुन एस.एन.मुखर्जी यांनी काम पाहिले.\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. २९९ पैकी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी राज्यघटनेवर सह्या केल्या. सदस्य सह्या करत असताना बाहेर पाऊस सुरु झाला हे शुभसंकेत असल्याचे बोलले गेले. २४ जानेवारी १९५० रोजी पुन्हा एकदा घटना समितीने राज्यघटनेवर सर्वांच्या स्वाक्षऱ्या केल्या. घटनेचा अंमल २६ नोव्हेंबर १९५० पासुन सुरु झाला. हा दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे काँग्रेसच्या १९२९ च्या लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा “पुर्ण स्वराज्य दिन” म्हणुन साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणुन ओळखला जातो. तो दिवस प्रजासत्ताक/गणराज्य दिन म्हणुन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० पासुन घटना समिती संपुष्टात आली. भारतीय संविधान अंमलात आल्यापासुन भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७, भारत सरकार कायदा १९३५ व त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करण्यात आले.\nभारताची घटना निर्माण करण्यासाठी घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास ६० देशांच्या घटनांचा विचार केला. घटननिर्मितीसाठी २ वर्षे,११ महिने व १८ दिवसांचा कालावधी लागला. (अमेरिकेची घटना चार महिन्यात तयार झाली होती.) या कालावधीत घटना समितीने ११ सत्रात १६६ दिवस काम केले. मसुदा समितीने १४१ दिवस काम केले. घटनानिर्मितीसाठी एकुण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये खर्च आला. भारतीय राज्यघटनेचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी लिहले. त्याच्या प्रत्येक पानावर चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे. प्रास्ताविकाचे नक्षीकाम बिओहर राममनोहर सिन्हा यांनी केले. हिंदी मुळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहले. त्याला नंदलाल बोस यांनी आकर्षक असे नक्षीकाम केले. भारतीय संविधानाची इंग्रजी व हिंदी मुळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत देहारादुन येथे छापण्यात आली.\nघटना समितीची निशाणी म्हणुन हत्ती स्विकृत करण्यात आला होता. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २२ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.\nप्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. भारतरत्न, पद्मभुषण, किर्तीचक्र पुरस्कार प्रजासत्ताकदिनी दिले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये “Abide with me” हे गीत गायले जाते.\nभारतीय संविधानाची मूळप्रत डाऊनलोड करण्या करिता इथे क्लिक करा…\nमाहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\nभारतीय संविधानाच्या मुळ प्रतीतील शिवराय, राम, कृष्ण, हनुमान आणि इतर…\nसंपत मोरे यांचा रिपोर्ताज… अवश्य वाचा कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी… शंकरअण्णा पुजारी\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/10/15/how-to-prepare-for-ias-exams/", "date_download": "2021-05-10T03:56:19Z", "digest": "sha1:52QSRTJWPZZHHGSJKF6DKUXWLFXBQBDH", "length": 12326, "nlines": 46, "source_domain": "khaasre.com", "title": "आयएएस परीक्षेची तयारी सुरू करण्याची योग्य वेळ कोणती ? – KhaasRe.com", "raw_content": "\nआयएएस परीक्षेची तयारी सुरू करण्याची योग्य वेळ कोणती \nनागरी सेवेमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे “आयएएस परीक्षेची तयारी कधी सुरू करावी ” आयुष्यातील इतर सर्व महत्वाच्या प्रश्नांप्रमाणेच त्यांना या प्रश्नाचेही कोणतेही निश्चित, सोपे आणि थेट उत्तर मिळत नाही. भारतातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षा म्हणून ओळखली जाणारी आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यापक योजना तयार करणे आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक असते यात शंका नाही.\nआयएएस परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे ठरवावं लागतं तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये बराच गोंधळ आणि अडचणी उद्भवतात. बऱ्याच आयएएस टॉपर्सनी दहावीच्या बोर्ड परीक्षेनंतरच आयएएसच्या तयारीला सुरुवात केल्याचे किंवा पदवीनंतर एक वर्षाची तयारी केल्यानंतर पहिल्या प्रयत्नातच आयएएससारखी प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे उदाहरण आपण अनेक मार्गदर्शन शिबिरांमधून ऐकले असेल. पण एकंदरपणे आयएएसची तयारी करणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी तीन वेगवेगळ्या वेळेच्या घटकांचा विचार करुन वर्गीकरण केले आहे.\nअनेक विद्यार्थ्यांना शाळेच्या काळापासूनच आयएएसच्या तयारीसाठी प्रवृत्त केले जाते. याबाबतीत फायदा किंवा तोटा यापैकी काहीही होऊ शकते. आपल्या शैक्षणिक करिअरच्या सुरुवातीपासून आयएएसची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा भक्कम पाया तयार होतो.\nत्यादृष्टीने विद्यार्थी NCERT च्या शालेय पुस्तकांचा मन लावून अभ्यास करतात. काहीवेळा हे नुकसानदायकही होऊ शकते. याकाळात विद्यार्थी तत्कालीन पॅटर्ननुसार अभ्यास करतात. परंतु आयएएस परीक्षांचा अभ्य्साकर्म, पॅटर्न, ट्रेंड बदलत राहतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळातच विद्यार्थ्यांना अडचणी येतात आणि त्यांच्याबाबतीत हताश होण्याचे प्रसंग घडतात.\nकॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातही सर्वात रोमांचक काळ मानला जातो. पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांवर अधिक अभ्यास करण्याचा दबाव नसतो. त्यामुळे आयएएसच्या तयारीला सुरुवात करण्यासाठी हा आदर्श काळ मानला जातो आणि विद्यार्थी स्वयंअध्ययन किंवा खाजगी कोचिंग क्लास लावून आपल्या आयएएसच्या तयारीचा पाया भक्कम करू शकतो.\nग्रॅज्युएशन पूर्ण झालेले किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असलेले ���िद्यार्थी आयएएस परीक्षेसाठी पात्र असतात. ते परीक्षा देऊ शकतात. जे विद्यार्थी पदवीनंतर आयएएसची तयारी सुरू करतात त्यांना आयएएस परीक्षेत पास होण्याची चांगली संधी असते, कारण त्यांना आयएएस परीक्षेचा नमुना आणि ट्रेंड माहित असतात. परंतु पदवीदरम्यान आयएएसची तयारी सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय अशी आहे की ते कॉलेजमधील शिकण्याच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग मानल्या जाणार्‍या इतर प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. जर दीर्घकालीन दृष्टीकोनातून याचा विचार केला गेला तर केवळ पुस्तकांवर अवलंबून राहून आयएएस परीक्षा पास करणे शक्य नाही.\nपदवी पूर्ण केल्यावर नागरी सेवेची तयारी करणाऱ्यांना “लेट” मानले जाते. बरेच लोक असेही मानतात की जे लोक आयएएस परीक्षेची तयारी उशिरा सुरु करतात किंवा पदवीनंतर सुरु करतात, त्यांची आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता कमी असते. तथापि, हे पूर्णपणे सत्य नाही. ही केवळ एक मिथक आहे.\nअसे बरेच आयएएस टॉपर्स आहेत ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन दरम्यान आयएएस परीक्षेची तयारी सुरू केली आणि आयएएस परीक्षेत यशस्वीही झाले. याव्यतिरिक्त अशीही उदाहरणे आहेत की बरेच विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करण्यास प्राधान्य देतात आणि नंतर बर्‍याच वर्षांनी काम करून आयएएस परीक्षेची तयारी करुन उत्तीर्ण होतात.\nवरील चर्चेनंतर हे स्पष्ट होते की आयएएस तयारी प्रक्रिया सुरू करण्यासाठी कोणताही निश्चित किंवा योग्य वेळ नाही. योग्य वेळेऐवजी आयएएस इच्छुकांनी आयएएससारख्या परीक्षेसाठी स्वतःची तयारी प्रक्रिया किती समर्पित आणि वचनबद्ध आहे याचा विचार केला पाहिजे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as जीवनशैली, तथ्य, नवीन खासरे, प्रेरणादायक, बातम्या\nपॅनकार्ड हरवले असेल तर या प्रक्रियेने घरबसल्या मिळवा नवीन पॅनकार्ड\nकॉलेज मध्ये मुलीकरिता स्वतंत्र बाथरूम नव्हती: केबीसीमध्ये महिला इंजिनीयरनि सांगितला आपला संघर्ष\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने ��ेले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2020/07/31/gd-bakshi-live-debate/", "date_download": "2021-05-10T05:46:15Z", "digest": "sha1:GVILJPJSZG2G5OMPLU5UXQRJ4PDMS547", "length": 8362, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "टीव्हीवर लाइव डीबेट मध्ये शिव्या देणारे जीडी बक्षी आहे तरी कोण ? – KhaasRe.com", "raw_content": "\nटीव्हीवर लाइव डीबेट मध्ये शिव्या देणारे जीडी बक्षी आहे तरी कोण \nकाही दिवसा अगोदर टीव्हीवर लाइव डिबेट सुरु होती आणि मुद्दा होता देशातील सीमा, गलवान चीन इत्यादी, चर्चा एवढी गरम झाली कि यामध्ये चर्चा करणाऱ्या एकाने शिव्या दिल्या. ज्यांना शिव्या दिल्या ते होते हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रवक्ता दानिश रिजवान हे होते आणि शिव्या देणारे रिटायर जनरल जीडी बक्षी हे होते.\nजीडी बक्षी यांचे पूर्ण नाव गगनदीप बक्षी हे आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये जबलपूर(मध्य प्रदेश) मध्ये झाला. १९७१ ते २००८ पर्यंत त्यांनी भारतीय सैन्यात आपली सेवा दिली. मेजर जनरल या पदावर ते सेवानिवृत्त झाले. हे आर्मीच्या सेवेतील मोठे पद आहे. त्यांची चांगली ओळख व्हायला आणखी दोन किस्से बघूया,\nमागील वर्षी पुलवामा मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर जीडी बक्षी चर्चेला होते त्या चर्चेत देखील ते रागात आले आणि लाइव टीव्हीवर शिव्या दिल्या परंतु या वेळेस शिव्या ह्या कश्मीर फुटीरतावादी लोकांना दिल्या होत्या. या वर्षी जानेवरी मध्ये एका कार्यक्रमात ३५-अ वर चर्चा सुरु असताना त्यांनी पाकिस्तानी सैन्याकरिता काही शब्द वापरले आणि हि क्लिप युट्युबवर भयंकर वायरल झाली.\nसैन्या मध्ये येण्याचे कारण त्यांनी सांगितले होते कि, १९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांचे भाऊ शहीद झाले होते. हे एक मोठे कारण त्यांच्या साठी सैन्यात येण्याचे होते. त्यांच्या वडिलाचे स्वप्न होते कि मुलगा आयएएस व्हायला हवा परंतु भाऊ शहीद झाल्याने त्यांनी सैन्यात जायचे ठरविले. वडील एनडीए म��्ये जाण्याच्या विरोधात होते परंतु त्यांनी घरच्यांना विंनती करून ३ वर्ष एनडीए त्यानंतर १ वर्ष मिल्ट्री एकेडमी आणि नंतर सैन्यात दाखल झाले तब्बल ३७ वर्ष त्यांनी सैन्यात सेवा दिली.\nवयाच्या २१ व्या वर्षी त्यांना देशाच्या सीमेवर तैनात करण्यात आले. १९८५ मध्ये पंजाब मध्ये देखील त्यांनी सेवा दिली आहे. कारगिल युध्दात केलेल्या कामगिरी करिता त्यांना विशेष सन्मान मिळाला होता. २००८ मध्ये बक्षी रिटायर झाले आणि आत्तापर्यंत त्यांनी २६ पुस्तके लिहली आहे.\n व Bose: An Indian Samurai : Netaji and the INA : a Military Assessment हे दोन त्यांची प्रसिद्ध पुस्तक आहे. आझाद हिंद सेनेचा त्यांच्या विचारावर मोठा प्रभाव आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\nCategorized as नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रेरणादायक, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nअंबानीच्या लेकरांना पुण्याच्या “या” डेअरीतून दूध जाते, दुधाचा भाव हि आहे अनेक पटीने जास्त\nवयाच्या १३व्या वर्षापासून व्हीलचेअर वर असणारी ती आज जगातील प्रसिद्ध युनिवर्सिटी मध्ये शिकत आहे..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pavin-darekar-on-conspiracy-to-end-bollywood-cm-uddhav-thackerays-statement-mhsp-488200.html", "date_download": "2021-05-10T05:06:24Z", "digest": "sha1:FJ5YT7TDX73A2MXKT6VTBERU3FSLFJDW", "length": 21654, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पिताना��ा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nसरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nसरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार\nएकीकडे बॉलीवूडबद्दल दु:ख व्यक्त करायचं आणि दुसरीकडे...\nमुंबई, 16 ऑक्टोबर: बॉलीवूडला (Bollywood) गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक असून बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार होताना दिसत आहे. मात्र आपण ते कधीही होऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी दिला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रव���ण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.\nहेही वाचा..आजपासून सुरू होत आहेत सिनेमागृह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे चित्रपट सज्ज\nराज्यातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी बॉलीवुडची बदनामी झाली, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. या सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक आहे, अशी टीका देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे. एकीकडे बॉलीवूडबद्दल दु:ख व्यक्त करायचं आणि दुसरीकडे एका चित्रपट निर्मात्याला धमक्या येतायंत. म्हणायचं एक आणि करायचं एक, अशी सध्या राज्यात परिस्थिती असल्याचं दरेकर यांनी सांगितलं. बॉलीवूडची बदनामी करतायंत म्हणायचं आणि विनाकारण संघर्ष निर्माण करुन मूळ विषयांकडे दुर्लक्ष करण्याचा मुद्दाम, जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील दरेकर यांनी सरकारवर केला आहे.\nमुंबईतून कोणीही बॉलीवूड बाहेर नेत नाही आहे. चित्रपटसृष्टी बाहेर जातेय असं म्हणत आपण स्थानिकांची बाजू घेत असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी सणसणीत टीका दरेकर यांची मुख्यमंत्र्यांवर केली आहे.\n'पीएम नरेंद्र मोदी'च्या सहनिर्मात्याला धमकी...\nपीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचे सहनिर्माते अमित वाधवानी यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याबद्दल मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते. वाधवानी यांनी यापूर्वी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. परमबीरसिंह यांनी तातडीने संबंधित पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.\nकाय म्हणाले होते मुख्यमंत्री..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी आहे. हॉलीवूड सिनेमांना टक्कर देणारे सिनेमे आज बॉलीवूडमध्ये बनत आहेत. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेसृष्टी हा एक मोठा मनोरंजन उद्योग क्षेत्र आहे. या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात, असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी बॉलीवूडच्या बदनामी षडयंत्र रचणाऱ्यांना फैलावर घेतलं होतं.\nहेही वाचा..'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देईल, चित्रा वाघ यांचा टोला\nदरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. आरेचं मेट्रो कार शेड रद्द करणे, जलयुक्त शिवारची चौकशी आणि आता नाणार प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित करतांना गैरव्यवहार झाला का याची चौकशी होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती याची चौकशी करेल आणि एक महिन्याच्या आत अहवाल देईल असंही आदेशात म्हटलं आहे.\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-05-10T05:31:11Z", "digest": "sha1:FS7HLCKTG4ULDFA2TVTUKOGNO44MBAHH", "length": 3937, "nlines": 51, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सीमाभाग Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसीमाभागात मराठी महाविद्यालय स्थापन करणार – मंत्री उदय सामंत\nसीमा भागांमधील विद्यार्थ्यांना मराठीत शिक्षण घेता यावे यासाठी लवकरच मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे….\nसीमा भागातील मराठी शिक्षकांना प्राधान्याने नोकरी – मंत्री सुभाष देसाई\nसीमा भागातील मराठी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. सीमा भागात उपलब्ध असणाऱ्या शिक्षकांन��� प्राधान्याने नोकरी देणार…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/rajinikanth/", "date_download": "2021-05-10T04:32:00Z", "digest": "sha1:SY645DJO3MZWEWSXKIPZHN3O7YURB7LV", "length": 13570, "nlines": 123, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Rajinikanth and MNS chief Raj Thackeray decided not to contest loksabha election 2019 | या दोन नेत्यांनी घेतला लोकसभा न लढविण्याचा निर्णय, पण ही आहे योजना? सविस्तर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nया दोन नेत्यांनी घेतला लोकसभा न लढविण्याचा निर्णय, पण ही आहे योजना\nमहाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परंतु, लोकसभा निवडणूक न लढविण्याची चर्चा मनसेवर केंद्रित असली तरी तसाच प्रकार तामिळनाडूच्या राजकारणात देखील झाला आणि त्यानंतर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. मात्र सध्या तामिळनाडूतील लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील याच चित्रं अनेक सर्व्हेमध्ये समोर येत आहे आणि त्यात भाजपाला एआयडीएमके’सोबत युती करून देखील काहीच उपयोग होणार नसल्याचं चित्र समोर येत आहे.\nतामिळनाडू राजकारणात रजनी 'राज' ची सुरवात - सुपरस्टार रजनीकांत राजकारणात\nतामिळनाडू म्हणजे रजनीकांत आणि त्याच दाक्षिणात्य सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत यांनी राजकारणातील प्रवेशाची घोषणा आज चेन्नई मध्ये केली. ते सर्वच २३४ जागा लढवतील.\nरजनीकांत यांची लवकरच राजकारणात येणार, दिवसही ठरला.\nआपल्याला राजकारण हे काही नवीन नाही, फक्त थोडा उशीर झाला आहे. माझा राजकारणातील प्रवेश हा विजयासारखाच असेल असे ही ते म्हणाले.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयं��ी\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/26553", "date_download": "2021-05-10T05:07:20Z", "digest": "sha1:OKUK5UOJ2ALHTX2EKYPF2UQCQ3IU4R3X", "length": 4551, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्टीव्हन किंग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्टीव्हन किंग\nकॅरी - स्टीव्हन किंग- एका प्रतिक्रियेची कथा(स्पॉयलर नाहीत)\nआपल्या वर्गात एखादी तरी कॅरी असतेच- सर्वांपेक्षा वेगळी, थोडी गोंधळलेली, अवघडलेली.तिच्या चालण्यावरून, कपड्यांवरून आपण तिला नावं पाडलेली असतात.कधी तिच्या मागे, कधी तिच्या समोर ही नावं पुढे येतात.एकत्र असण्याच्या बळाने वर्गातला अगदी शेळपटातला शेळपट मुलगा पण तिची टर उडवायचे नवे नवे उपाय शोधतो, अंमलात आणतो.एक समान धागा, एक समान शत्रू वापरून तो किंवा ती आपली इतर मुलांमधली प्रतिमा उंचावू पाहतात.कॅरीबरोबर सध्या जे वर्गात केलं जातंय ते आपल्या सोबत होऊ नये, कॅरीवरचं टवाळखोरांचं लक्ष आपल्यावर वळू नये म्हणून ते टवाळीला पूर्ण सहकार्य करतात.एखादा किंवा एखादीच असते- जिला किंवा ज्याला मनातून ही टवाळी अजिबा\nRead more about कॅरी - स्टीव्हन किंग- एका प्रतिक्रियेची कथा(स्पॉयलर नाहीत)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.nites.co.in/nites-condemns-layoff-by-it-companies-for-profitability/", "date_download": "2021-05-10T04:41:17Z", "digest": "sha1:I6WRWJXSYL2PU7S4IEZHWQMDQWRGKWTN", "length": 8694, "nlines": 93, "source_domain": "www.nites.co.in", "title": "NITES condemns layoff by IT Companies for profitability – Nascent Information Technology Employees Senate NITES", "raw_content": "\nNational Information Technology Employees Senate – NITES #ShameOnNasscom आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ आणि त्याच्या संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कल्याण, फायदे आणि हक्कांसाठी काम करणाºया राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सिनेटने ६८,००० हून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याबाबत कामगार विभागाला निवेदन दिले आहे. कर्मचारी कपात, वेतन कमी करणे, सक्तीने राजीनामा, इतर विविध समस्या याविरोधात कामगार विभाग आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत. दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात कर्मचारी कपात किंवा कर्मचाऱ्यांची पगार कपात होत आहेत. अगदी मोठमोठ्या कंपन्यासुद्धा नाईलाजाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेत आहेत. आता आयटी कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून तब्बल ६८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे तसेच पगारकपातीच्या नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. तसेच राज्य सरकारने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नये असे आदेश असताना त्यांना विविध कारणे दाखवून घरी जाण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे आता आयटी कर्मचारी धास्तावले आहेत.त्यामुळं आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर एक प्रकारची टांगती तलवार आली आहे. नोकरी टिकणार की जाणार, ही एक चिंता अनेक आयटी कर्मचाऱ्यांना आहे. त्यातच पुण्यात आयटीतील अनेकांना कंपन्यांनी घरचा रस्ता दाखवायला सुरुवात केलीय. एखादा प्रोजेक्ट येण्याची शक्यता गृहित धरून करण्यात आलेल्या नेमणुका कंपन्यांनी रद्द केल्या आहेत. या कंपन्या बेंच रिसोर्स म्हणून, काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात, अशा कर्मचाऱ्यांनी घरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. पुणे आयटी क्षेत्रात येणारे सर्व प्रोजेक्ट हे विदेशातून येत असतात. प्रामुख्याने अमेरिका आणि ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राला कामे मिळत असतात, परंतु तिथलीच अर्थव्यवस्था ढासळलेली असल्याने नवे येणारे सर्व प्रोजेक्ट बंद झाल्याची माहिती आयटी क्षेत्रातील तरुणांनी दिली आहे. तसेच काही कंपन्यांनी 25 टक्के पगार कपात केल्याची माहिती मिळत आहेत. उर्वरित कंपन्या ह्या जमत असेल तर ह्या पगारात करा अन्यथा तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा आहे अशी भूमिका घेत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/10/05/remembering-indian-pilots-daring/", "date_download": "2021-05-10T04:19:28Z", "digest": "sha1:7ILVZD66DDHZDQZR7FTVURRSJO66FMEW", "length": 12167, "nlines": 47, "source_domain": "khaasre.com", "title": "पाकिस्तानी जैलमधून पळ काढणाऱ्या भारतीय वैमानिकाची चित्तथरारक कथा.. – KhaasRe.com", "raw_content": "\nपाकिस्तानी जैलमधून पळ काढणाऱ्या भारतीय वैमानिकाची चित्तथरारक कथा..\n१९७१ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानी लष्कराने १६ भारतीय वायुदल पायलटांना युद्धकैदी म्हणून बंदी केले होते आणि रावळपिंडीजवळील एका छावणीत त्यांना ठेवले होते. त्यापैकी तीन भारतीय हवाई दलाच्या,इतिहासातील सर्वात धोकादायक तुरुंगातून सुटका करून घेणाऱ्यां पायलट व आधिकार्यांची ही कथा आहे.\nभारत-पाक युद्धादरम्यान १६ भारतीय हवाई वाहतूक अधिकार्यांना युद्धबंदीचे कैदी म्हणून नेण्यात आले. त्यापैकी एक,फ्लाईट लेफ्टनंट कॅप्टन दिलीप परूळकर,यांच्या सोबत आणखी दोन कैदी,फ्लाइट लेफ्टनंट एम. एस. ग्रेवाल आणि फ्लाइंग ऑफिसर हरिशसिंगजी हे तिघे या जीवघेण्या कैदेतून निसटले. ही गोष्ट सर्वच भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे.\nयुद्ध संपले असले तरी ते अजूनही युद्ध कैदी म्हणून तिथेच होते. दिलीप परुळेकरांचा विश्वास होता की ‘आपण घरी परत जाईपर्यंत युद्ध संपणार नाही’ आणि त्यांनी पळ काढण्यासाठी मार्ग शोधून काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, एक पाकिस्तानी पीओडब्ल्यू भारतामध्ये गोळ्या घालून ठार झाला व त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने त्याचा धसका घेतला अश्यामध्ये तुरुंगात असलेल्या त���या तिन्ही मित्रांनी भिंतीवर खिंडार पाडून, पळून गेले आणि काही तासांतच पेशावरमध्ये पोहोचले.\nते जर भारताच्या दिशेने गेले असते तर दोन्ही सैन्यात गोळीबार चालू होता आणि त्यात हे सापडले असते. म्हणून उत्तर दिशेने जाणे चांगले होते पेशावरमधील नकाशाची तपासणी करीत असताना अफगाण-पाकिस्तानी सीमेवरील तोरखम हे शहर केवळ 34 मैल दूर होते.\nत्यांनी जम्मरूड ला पोहोचण्यासाठी जर जलद प्रवास केला तर ते सीमा पार करतील आणि अफगाणिस्तानला पोहचतील मग त्यांना पकडने अवघड झाले असते. त्यांनी जम्मरूडरोडला जाण्याकरिता पहिले बसने आणि नंतर टांग्याने प्रवास केला.\nपाकिस्तानातील ‘वाइल्ड वेस्ट’ ला आश्रय घेतला आणि कठोर परिश्रमांचा सामना करत चौघे चालत राहिले आणि हे त्यांचे जीवन सोपे नव्हते. नकाशाने सुद्धा त्यांना भरकटवले. १९३२ मध्ये ब्रिटीशांनी बंद केलेल्या लांडी खाणा या रेल्वे स्टेशनविषयी हे तीन पायलट विचारत गेले. त्यांच्यावर कोणीही संशय घेतला नाही आणि स्वातंत्र्यात श्वास घेण्याची या त्रिकुटाची योजना सफल झाली.\nपण अचानक त्यांना पकडण्यात आले आणि स्थानिक तहसीलदारकडे नेण्यात आले. “मी तहसीलदारला सांगितले की आम्ही लाहोरमधील पाकिस्तान वायुसेना स्टेशनच्या हवाईदलात आहोत आणि मला ADC किंवा हवाच्या कर्मचाऱ्यांशी बोलायचे होते. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही 10 दिवसांच्या प्रासंगिक रजेवर आहोत आणि आम्ही लंदी खानाकडे पर्यटक म्हणून जात आहोत, फक्त ट्रेकिंग, प्रेक्षणीय स्थळ आहे म्हणून. ते म्हणाले, “नाही आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत.”\nदिलीप परुळकर यांनी मुलाखतीत हे वर्णन केले.\nया तीन कैद्यांनी आपली ओळख पटवण्याचा आग्रह धरून ADC ला पेशावरला फोन केला. तहसीलदार सहमत झाले. ADC त्यांनी फोन केला तहसीलदाराविषयी सांगितले. परूळकर म्हणतात, “ते भयानक होते. ADC बोलले, दिलीप, तू लँडी कोटलमध्ये काय करत आहेस’ मी म्हणालो, ‘सर, आम्ही थोडया आरामासाठी रजा घेतली आहे आणि आम्ही इथे आलो आणि हे बघा …’ ते म्हणाले, ‘तहसीलदारांना फोन द्या’. मी त्याला फोन दिला. त्यांनी अतिशय शांतपणे त्याला सांगितले, ‘हांरे ये हमारे आदमी है.’\nएडीसीने जरी विश्वास व्यक्त केला असला तरी ते कोणत्याही जोखमी घेऊ इच्छित नव्हते. पूर्ण तपासणी होईपर्यंत तीन वैमानिक कैद होते. लवकरच, आयएएफ पायलट म्हणून त्यांची ओळख पटली. तीन बहाद��र जवानांना केवळ पाच मैलांवर स्वातंत्र्य असताना पकडले आणि पेशावरकडे परत नेण्यात आले.\nतीन महिन्यांनंतर पाकिस्तानातील तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी युद्धबंद्यांना संबोधित केले आणि परत करण्याचे घोषित केले. १ डिसेंबर १९७२ रोजी परतीच्या प्रवाशांना वाघा सीमेवर या नायकांचे स्वागत झाले. त्यांच्या अगोदर त्यांची तुरुंगातून निसटण्याची गोष्ट त्यांच्या घरापर्यंत पोहचली होती.\nग्रुप कॅप्टन दिलीप परूळकर यांच्या तुरुंगात निसटण्याच्या कथेवर तरनजीत सिंह नामधारी यांनी एक चित्रपट तयार केला आहे आणि या महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे.\nलेख आवडल्यास शेअर करा..\nCategorized as Inspiration, इतिहास आणि परंपरा, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, सामान्य लोक असामान्य कामगिरी Tagged dilip parulekar\n१५ वर्षाचा मुलगा संपत्ती एवढी कि घरी पाळतो वाघ, सिंह…बघा आहे कोण हा मुलगा\nसलग चौथ्यांदा निवडून आलेले भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/12/04/snake-bite-first-aid-will-save-life/", "date_download": "2021-05-10T05:21:49Z", "digest": "sha1:SWUURTJ7PUHZAT2Q2AS7JTFZWSZMDGI4", "length": 9590, "nlines": 50, "source_domain": "khaasre.com", "title": "सर्पदंश झाल्यावर हे प्रथोमपचार एखाद्याचा जीव वाचवू शकतात… – KhaasRe.com", "raw_content": "\nसर्पदंश झाल्यावर हे प्रथोमपचार एखाद्याचा जीव वाचवू शकतात…\nभारतात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे, मात्र सर्प दंश झाल्यानंतर अनेकवेळा रूग्ण दगावतात, प्रथमोपचार न केल्याने रूग्ण दगावतात असं म्हटलं जातं, अनेक ठिकाणी सर्प दंशावर औषधी उपलब्ध नसल्यानेही रूग्ण दगावतो. मात्र सर्प दंश झाल्यावर सर्वात महत्वाचं आहे ते रूग्णाने धीर धरणे, अनेक वेळा भीतीनेच रूग्ण दगावतात.\nआवळपट्टी विषाचा प्रभाव रोखते\nसर्पदंश झाल्यावर त्या जागी प्रचंड वेदना सुरू होतात. सर्प विषारी असेल तर त्याच्या दोन दातांचा चावा चटकन लक्षात येतो. सर्प बिनविषारी असेल अर्धलंबवर्तुळाकार दातांच्या पंक्ती दिसतात.\nसर्प विषारी असो अगर बिनविषारी, वेदना प्रचंड असतात. अशा वेळी घाबरून न जाता ज्या ठिकाणी दंश झाला असेल त्या ठिकाणापासून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी.\nघरात असलेली रिबिन, कपड्याची पट्टी, दोरी यापैकी कशाचाही त्यासाठी उपयोग करता येतो. घट्ट आवळून बांधल्यामुळे विष शरीरात पसरण्यापासून रोखले जाते आणि वैद्यकीय उपचारांसाठी वेळ मिळतो. त्यामुळे पहिले काम आवळपट्टी बांधण्याचे केले पाहिजे.\nनव्या ब्लेडने चिरा मारणे\nज्या ठिकाणी सर्पदंश झाला असेल त्या ठिकाणी नव्या ब्लेडने किंवा कोणत्याही स्वच्छ धारदार वस्तूने किमान दोन चिरा माराव्यात. लक्षात ठेवा चिरा जास्त खोल मारू नका नाहीतर विष आणखी शरीराच्या खोल उतरण्याचा धोका वाढतो.\nचिरा मारल्याने रक्त आणि त्याबरोबर सापाचे विषही बाहेर निघते. अनेकदा दंश करणारा सर्प विषारी असेल तर दंश झालेले बोट तोडले तरी परवडते. कारण त्यामुळे प्राण वाचू शकतात. चिरा मारल्यामुळे होणारी जखम काही दिवसांत बरी होते; पण त्यामुळे व्यक्ती वाचण्याची शक्यता वाढते.\nवाचा रात्रीची झोप पुर्ण होत नसेल तर होऊ शकतात हे आजार…\nहे प्राथमिक उपचार संबंधित रुग्णाच्या नातलगांनी केले नसतील आणि औषधोपचाराला उशीर होत असेल तर वैद्यकीय कर्मचा-यांनीही करायला हवेत. हे प्राथमिक उपचार रुग्णालयातील कर्मचा-यांनी केले असते तर कदाचित लस मिळविण्यासाठी या वॉर्डातून त्या वॉर्डात फिरणा-या पालकांना आपल्या मुलीला वाचविता आले असते.\nदंशाच्या जागी वेदना होतात, रक्तस्राव होऊ लागतो, सूज येते, भीतीमुळे घाम येतो.\nखायला काहीही न देणे\nसर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यावर रुग्णाला धीर दिला पाहिजे आणि तोंडावाटे खाण्यासाठी काहीही दिले जाणार नाही याचीही आवर्जून काळजी घेतली पाहिजे. मोकळी हवा त्याच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी. त्याला एकटे सोडू नये. कारण त्याला दंशानंतर काही वेळातच चक्कर येऊ लागतात.\nदंशाच्या जागी मोठी सूज येऊन असह्य वेदना होतात. शरीराचा तो भाग काळान���ळा पडतो. रुग्णाला उलट्या होतात. नाकावाटे रक्त येते, भोवळ येते. सर्प जर निमविषारी असेल तर त्याच्या दंशानंतर ती व्यक्ती बेशुद्ध पडते. काही वेळाने शुद्धीवर येते. वेदना होतात, मळमळ होते, चक्कर येतात.\nहि माहिती अवश्य शेअर करा कदाचित कोणाचे प्राण वाचतील… सोबतच आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nCategorized as Health, तथ्य, नवीन खासरे, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nखड्ड्यांसोबत सेल्फी काढणाऱ्या खा. सुप्रिया सुळेंना राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे खुले पत्र..\nजगातील सर्वात महागड्या दारु व त्यांच्या किमती तुम्हाला माहिती आहेत का\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ranveer-singh-first-tweet-about-pm-narendra-modi-after-deepika-padukon-drug-connection-inquiry-by-ncb-mhpl-486269.html", "date_download": "2021-05-10T04:23:08Z", "digest": "sha1:I6O2TCIANFYJSH6NFW53SCJNORFE4UVT", "length": 21052, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ड्रग्जप्रकरणी दीपिकाच्या चौकशीनंतर रणवीर सोशल मीडियावर व्यक्त; PM मोदींचा उल्लेख करत TWEET ranveer singh first tweet about pm narendra modi after deepika padukon drug connection inquiry by ncb mhpl | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona ��ून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nड्रग्जप्रकरणी दीपिकाच्या चौकशीनंतर रणवीर सोशल मीडियावर व्यक्त; PM मोदींचा उल्लेख करत TWEET\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nड्रग्जप्रकरणी दीपिकाच्या चौकशीनंतर रणवीर सोशल मीडियावर व्यक्त; PM मोदींचा उल्लेख करत TWEET\nअभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukon) ड्रग्जप्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) सोशल मीडियावर मौन बाळगलं होतं. आता त्याने पहिल्यांदाच ट्वीट केलं आहे.\nमुंबई, 09 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत ड्रग्ज अँगलने तपास करताना बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. अनेक बड्या सेलिब्रिटींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) चौकशी केली. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचीही ((Deepika Padukone) चौकशी झाली. दीपिकाच्या चौकशीनंतर तिचा नवरा आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झालं आहे. यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे.\nरणवीर सिंहने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर शेवटचं ट्वीट केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात दीपिकाचं नाव समोर आल्यानंतर त्याने मौन बाळगलं होतं. सोशल मीडियावर त्याने काहीच प्र���िक्रिया दिली नव्हती. मात्र आता तो सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. त्याने पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या कोरोनाविरोधातील मोहिमेबाबत ट्वीट केलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी #Unite2FightCorona ही मोहीम सुरू केली. कोरोनाच्या लढ्यात सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. रणवीरने मोदींचं हे ट्वीट रिट्वीट केलं आहे आणि या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. त्यानेदेखील सर्वांना चला एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढू असं आवाहन केलं आहे.\nहे वाचा - बरसने आ रही है लक्ष्मी; अक्षय कुमारच्या Laxmmi Bomb चा धमाकेदार Trailer\nदरम्यान ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली दीपिका पादुकोण आता शूटिंगसाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती सूटिंगसाठी गोव्याला रवाना होणार आहे. आता दीपिका गोव्यामध्ये शकुन बत्रा यांच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी जाणार आहे. NCBने चौकशीसाठी बोलवल्यामुळे दीपिकाला गोव्यातलं शूट अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं होतं. या सिनेमात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचीसुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे. गोव्यामध्ये गेले अनेक दिवस सिनेमाचं शूट सुरू होतं. पण दीपिकाचं नाव ड्रग्ज कनेक्शनसोबत जोडलं गेल्यामुळे तिला शूट अर्धवट सोडून यावं लागलं होतं. दीपिकाच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा सिनेमाचं शूट सुरू होतं अशी माहिती मिळत आहे. अनन्या आणि सिद्धार्थवर चित्रित केले जाणारे सिन यावेळी पूर्ण करुन घेण्यात आले.\nहे वाचा - 'माझी आजी खालच्या जातीतील होती, आजही समाजाने आम्हाला स्वीकारलं नाही'\n2017 साली दीपिकाने ड्रग्जच्या मागणीसंदर्भात केलेलं चॅट उघडकीस आलं होतं. या चॅटमध्ये तिने आपली मॅनेजर करिश्माकडे ‘माल’ आहे का अशी विचारणा केली होती. या चॅटमुळे दीपिकाची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. मी सुद्धा या चॅटचा एक भाग आहे हे दीपिकाने कबूल केलं होतं. या चौकशीनंतर दीपिकाचा फोनही जप्त करण्यात आला होता. ड्रग्ज कनेक्शनसंदर्भात दीपिकाला अद्यापही क्नीनचीट देण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळत आहे.\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nमहिन्याला 125 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर मिळवा फायदा,फ्री कॉलिंगसह अनेक फायदे\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्��; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/fan-claims-that-sushant-singh-rajput-was-playing-game-on-playstation-till-9-30-am-mhjb-460727.html", "date_download": "2021-05-10T05:45:33Z", "digest": "sha1:GILYIPYIQAF7IR3VPXWIO2Z7ZL5QF4DT", "length": 20587, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आत्महत्येपूर्वी सुशांत खेळत होता प्लेस्टेशनवर गेम? व्हायरल VIDEO मुळे पुन्हा एकदा खळबळ fan claims that sushant singh rajput was playing game on playstation till 9 30 am mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब���वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; वि���्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nआत्महत्येपूर्वी सुशांत खेळत होता प्लेस्टेशनवर गेम व्हायरल VIDEO मुळे पुन्हा एकदा खळबळ\nमाझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन: विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nआत्महत्येपूर्वी सुशांत खेळत होता प्लेस्टेशनवर गेम व्हायरल VIDEO मुळे पुन्हा एकदा खळबळ\nसुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर खळबळ उडवणारा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून असा दावा केला जात आहे की, 14 जून रोजी 9.30 वाजेपर्यंत सुशांत प्ले स्टेशनवर गेम खेळत होता.\nमुंबई, 25 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)ने 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना त्याचा मित्रपरिवार, कुटुंबीय, सहकलाकार आणि चाहते यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होती. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दरम्यान अनेकजण त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. तसच यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील बोलण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. सुशांतचे काही जुने फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, वारंवार त्याच्या जाण्याचे दु:ख उभारून येत आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवरून देखील हा व्हिडीओ फॉरवर्ड केला जात आहे. या व्हिडीओतून असा दावा केला जात आहे की, 14 जून रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुशांत प्ले स्टेशनवर गेम खेळत होता.\n(हे वाचा-एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने पूर्णपणे कोलमडून गेलेत सुशांतचे वडील)\nया व्हिडीओच्या माध्यमातून असा प्रश्न विचारला जात आहे की, जो माणूस गेम खेळत होता, तो नैराश्याने आत्महत्या कशी काय करेल हे कसे शक्य आहे हे कसे शक्य आहे असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत.\nया व्हिडीओमध्ये दावा करण्यात येणारा प्लेस्टेशन आयडी खरोखर सुशांतचा आहे का, याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. त्याचप्रमा��े पोलिसांचे असे म्हणणे आहे की सुशांतच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. ज्यामध्ये या दाव्यांचा खुलासा होईल. मात्र सुशांतच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि त्याबरोबर सुशांतचा खून करण्यात आला असा आरोप त्याचे चाहते करत आहेत.\n(हे वाचा-सुशांत आत्महत्या प्रकरण : गळा दाबल्याची जखम नाही, 5 डॉक्टरांच्या टीमचा खुलासा)\nदरम्यान नुकत्याच आलेल्या सुशांतच्या पोस्ट मार्टम अहवालानुसार त्याचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचं डॉक्टरांच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सुशांतच्या शरीरावर गळा दाबण्याच्या किंवा नखाच्या कोणत्याही जखमा नाहीत, असंही या टीमकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकणात आतापर्यंत 23 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला असला तरीही अजूनही काही लोकांची चौकशी करण्यात येणार आहे.\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/allowed-to-sell-alcohol-in-the-country-but/", "date_download": "2021-05-10T05:00:57Z", "digest": "sha1:DFA7U3QE3435I2XLKNVFZNGSEFPZHR7A", "length": 7418, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशात मद्यविक्रीवर मुभा, मात्र...", "raw_content": "\nदेशात मद्यविक्रीवर मुभा, मात्र…\nमुख्य बातम्याTop Newsठळक बातमी\nनवी दिल्ली – जगात कोरोनाने चांगलाच थैमान घातला आहे. देशांमध्ये ���ोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 39 हजार पार पोहोचली आहे. यातच करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउनदरम्यान दोन्ही टप्प्यात मद्यविक्रीवर बंदी होती. मात्र ४ मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवाना देण्यात आला आहे.\n४ मे पासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व आरेंज क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं योग्य पालन केलं तर मद्यविक्रीची दुकानं सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते.\nतत्पूर्वी, राज्यासह देशभरात दारू दुकानं-वाईन शॉप सुरु ठेवण्याची मागणी केली जात होती लॉकडाऊनमध्ये काही किराणा आणि अन्य दुकानांना सशर्त परवानगी दिली असली, तरी मद्य आणि वाईन दुकानांवर बंदी कायम असेल, असे काही दिवसांपूर्वी केंद्राने स्पष्ट केले होते. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महसुलासाठी वाईन शॉप सुरु करण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र यावर आता केंद्रानेच स्पष्टीकरण देत, देशभरातील दारू दुकाने बंदच राहतील, असे म्हटले आहे. यामुळे वॉईन शॉप सुरू होण्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nसर्दी -पडशाबाबत मूलभूत स्वछतेची गरज कोणती\nचेहऱ्यावरील मुरुमं घालवा “या’ घरगुती उपायांनी\n‘काजू’ एक फायदे अनेक, शेवटचा फायदा नक्की वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80505061235/view", "date_download": "2021-05-10T04:35:19Z", "digest": "sha1:QO5VZV5CTNIGYP3RWDMPUIGNQMTWF4VW", "length": 11586, "nlines": 190, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - आग्रयणगौणप्रकार - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|\nगाय व बैल पूजन\nषष्ठी, अष्टमी, नवमी निर्णय\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nज्याला आग्रयण करण्याचे सामर्थ्य नसेल त्याने प्रकृतीष्टीशी समान अशा आग्रयणाचा प्रयोग करावा. पौर्णिमेष्टीबरोबर समानतंत्राने आग्रयण करताना, आग्रयणाचे मुख्य कर्म आधी करून मग प्रकृतीष्टीचे मुख्य कर्म करावे. दर्शेष्टीबरोबर समान तंत्राने (आग्रयणकर्म) करताना, आधी दर्शेष्टीचे मुख्य कर्म करून, मागून आग्रयणाचे प्रधानकर्म करावे. आधीची व नंतरची इतर सारी कर्मे आग्रयणविकृतीसंबंधाचीच करावीत. कारण 'कर्मविरोध असता विकृतितंत्र करावे' असा सिद्धांत आहे. हे करणे शक्य नसल्यास राळे, तांदूळ व यव यांचा पुरोडाश (पिठाचा लाडू) करून, दर्शपौर्णमास स्थालीपाक करावे, किंवा नवे तांदूळ घेऊन त्यांचा अग्निहोत्रहोम करावा, अथवा अग्निहोत्राच्या गाईकडून नवी अन्ने खाववून, तिच्या दुधाने अग्निहोत्र होम करावा. हे आग्रयण अधिक महिन्यांत करू नये. गुर्वादिकांच्या अस्तांतही हे आग्रयण करू नये, असेही काही ग्रंथकारांचे म्हणणे आहे. जुने धान्य मिळेनासे झाल्यास अधिक महिन्यांतही करावे.\nअसामेवपौर्णमास्यां ज्येष्ठापत्यनीराजनादिकं परविद्धाया कार्यम् \nमकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात\nस्त्री. ( गो . ) तीर मारण्याकरितां ठेवलेला पदार्थ ; टोंचा ; लक्ष्य .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/technology/", "date_download": "2021-05-10T05:53:58Z", "digest": "sha1:GZT4BEE5VZPNOW4DE4BMQ5T4DH3HLXXN", "length": 16916, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Technology News in Marathi:– Latest Tech News, New Mobile Phones, Gadget Reviews - News18 Lokmat", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिप��र्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nमहिन्याला 125 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर मिळवा फायदा,फ्री कॉलिंगसह अनेक फायदे\nबातम्या May 9, 2021 WhatsApp प्रोफाइल फोटो आता करता येणार हाइड, अशी आहे प्रक्रिया\nटेक्नोलाॅजी May 9, 2021 Online न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक\nटेक्नोलाॅजी May 9, 2021 Netflixयुजर्ससाठी खास N-Plus सब्सक्रिप्शन;असा पाहता येणार Behind the Sceneकंटेंट\nबॉयफ्रेंडने चीट केलं ते Smartwatchने सांगितंल\nPAN Card घरबसल्या करा अपडेट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस\n5G चा तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम; जाणून घ्या या टेक्नोलॉजीबद्दल\nApple च्या IOS वर XcodeGhost मालवेअरचा अटॅक; 12.8 कोटी युजर्सवर असा होणार परिणाम\nTesla सेल्फ ड्रायव्हिंग कार लाँचला ब्रेक; चाहत्यांना करावी लागणार आणखी प्रतिक्षा\nदर 10 मिनिटाला चोरी होतेय एक बाईक; चोरट्यांपासून तुमची गाडी कशी सुरक्षित ठेवाल\nReliance Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; 75 रुपयात अनलिमिटेड कॉल आणि डेटा\nनवी कार खरेदी करताय Maruti Suzuki च्या 'या' कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट\nAndroid स्मार्टफोनची सुरक्षितता धोक्यात; Qualcomm मध्ये सिक्युरिटी बगची समस्या\nआता छातीच्या X-Ray वरूनच समजणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह\nहा आहे BSNL चा स्वस्त प्लॅन, 94 रुपयांमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी, कॉलिंग-डेटा\nWhatsApp Privacy Policy:व्हॉट्सअ‍ॅपकडून मोठा दिलासा,अकाउंटबद्दल महत्त्वाची घोषणा\nडेटा प्रायव्हसीबाबत Google चं मोठं पाऊल; नेमकं काय केलं, वाचा सविस्तर\nRT-PCR टेस्टसाठी पर्यायी ठरेल ही रॅपिड टेस्ट, मधमाश्या लावणार COVID रुग्णाचा शोध\nकारमधून कचरा नदीत फेकणं पडलं भारी; VIDEO व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कठोर कारवाई\nतुमच्या भागात लस उपलब्ध आहे की नाही केवळ 4 स्टेप्सद्वारे अशी मिळवा माहिती\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254612:2012-10-08-19-55-41&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T05:28:49Z", "digest": "sha1:YG2YMSXOQTILDMV6KBZF345DFCF6JSKO", "length": 17983, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राज्याचे सिंचनाखालील क्षेत्र.. केवळ २७ लक्ष हेक्टर!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्याचे सिंचनाखालील क्षेत्र.. केवळ २७ लक्ष हेक्टर\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराज्याचे सिंचनाखालील क्षेत्र.. केवळ २७ लक्ष हेक्टर\nजलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर विजय पांढरे यांची टीका\n‘‘सिंचनाचे अंदाजपत्रक बनविताना त्यात फक्त प्रवाही सिंचन गृहित धरून खर्चाची तरतूद केली जाते. त्यामुळे राज्यात प्रत्यक्षात सांगितल्या जाणाऱ्या ४७ लक्ष हेक्टर क्षेत्राऐवजी केवळ २७ लक्ष हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली आले आहे,’’ असे प्रतिपादन मुख्य अभियंता डॉ. विजय पांढरे यांनी केले.\n‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’च्या वतीने पाट पंचायत अर्थात जल नियोजन पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पांढरे बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर, प्रदीप पुरंदरे, डॉ. विश्वंभर चौधरी, अंजली दमानिया, संपतराव पवार, सतीश भिंगारे, विजय परांजपे या वेळी उपस्थित होते.\nपांढरे म्हणाले, ‘‘विहिरी, जलाशय आणि नदीतून होणाऱ्या उपसा सिंचनाचा विचार सिंचन टक्केवारीत होत नाही. त्यामुळे अंदाजपत्रक बनविताना केवळ कालवा सिंचनासाठी खर्चाची तरतूद केली जाते. हे लक्षात घेतले तर राज्यात ४७ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले हा दावा खोटा ठरतो. प्रत्यक्षात केवळ २७ लक्ष हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली आले आहे. सध्या सिंचनाचे जे प्रकल्प आपल्या देशात राबविले जातात ते अत्यंत खर्चिक आहेत. या प्रकल्पांमध्ये ४-५ लाखांपासून ८-१० लाखांपर्यंत प्रति हेक्टरी पैसा खर्च केला जातो. एवढे करूनही या प्रकल्पांची कार्यक्षमता फक्त १८ ते २० टक्केच असते. कमी खर्चिक तंत्रज्ञान वापरून राबविलेला जलसिंचनाचा ‘शिरपूर पॅटर्न’ प्रसिद्ध आहे. शिरपूर तालुक्यात जवळपास ३५ गावांमध्ये तो राबविला गेला. या प्रकल्पात तीन वर्षांत २९ नाले २५-३० फूट खोल आणि ७० ते १०० फूट रूंद खणले गेले. या नाल्यांवर ६५ बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे शिरपूर परिसरातील क्षेत्रात पाण्याची पातळी आश्चर्यकारकरीत्या वाढली आणि येथील ८० टक्के क्षेत्र बागायतीखाली आणता आले. शिरपूर पॅटर्नची खर्चिक प्रकल्पांशी तुलना केल्यास जलसंपदा खात्याची प्रकल्प आखणी प���च पटीने चुकली असल्याचे लक्षात येईल.’’\n‘‘जलसंपदा खात्याच्या हातात वर्षभरासाठी ७ हजार कोटी रुपये असताना ७० कोटींच्या निविदा काढल्या जातात आणि पुढे प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडतो, हे चित्र जलसंपदा खात्यात विवेकाचा अभाव असल्याचे दर्शविते. हे खाते लोभी आणि भ्रष्टाचारी व्यक्तींच्या हाती सापडले आहे. या सर्व चुकलेल्या धोरणांचा पुनर्विचार व्हायला हवा,’’ असेही ते म्हणाले.\nमेधा पाटकर यांनी जल नियोजनाच्या पुनर्मूल्यांकनासाठी ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’तर्फे ‘जन जल आयोग’ स्थापन करणार असल्याचा ठराव मांडला. या आयोगात जल तज्ज्ञ आणि प्रकल्प भागातील स्थानिकांचा सहभाग असेल असे त्या म्हणाल्या.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे सम���करण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1%20/", "date_download": "2021-05-10T04:28:58Z", "digest": "sha1:SMWIIS32OHVTDCDOXNVPSVIIZU7VHKRX", "length": 19729, "nlines": 198, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले सुधागड :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\n'गडकोट म्हणजे राज्याचे मूळ'. गडकोट म्हणजे खजिना . गडकोट म्हणजे सैन्याचे बळ. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.\nसुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून\nअसे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाा मोठा सत्तेखाली या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून 'सुधागड' असे नामकरण केले.\nगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापू���' या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : या गडाचा घेरा तसा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे. यात ५० जणांची राहण्याची सोय होते. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. यामध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. येथे जंगलही ब-यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात आणून सोडते. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत.\nया टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे आणून सोडते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.पाच्छापूर दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.\nगडावर जाण्याच्या वाटा :\nसवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात. वाट फारच दमछाक करणारी आहे.वाट सरळसोट असल्याने चुकण्याचा संभव कमी आहे. या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो. नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून ���ावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो. पाच्छापूर मार्गेः डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते. या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूच गावे हा परिसर दिसतो\nदिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून आता मात्र ते गाळाने पूर्ण भरले आहे. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे.\nराहण्याची सोय : पंत सचिवांचे वाडे येथे उपलब्ध असून येथे ५० माणसे राहू शकतात. तसेच भोराई देवीच्या मंदिरात देखील रहाण्याची सोय होते.\nजेवणाची सोय : जेवणाची सोय स्वतः केलेली असल्यास उत्तम. पण तसे शक्य नसल्यास गडावरती 'मोरे' नावाच्या गृहस्थाचे घर आहे. तेथे ४ ते ५ जणांची जेवणाची सोय होऊ शके\nपाण्याची सोय : गडावरतीच अनेक हौद आणि तलाव असल्याने बारामही पाण्याची सोय होते\nजाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास पाच्छापूर मार्गे, तीन तास दिंडी दरवाजा मार्गे.(धोंडसे मार्ग)\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/author/sachin-salve/", "date_download": "2021-05-10T05:08:17Z", "digest": "sha1:NMLR2HFVMEAIHFDQACT5P5AQ6GEFSGYO", "length": 14720, "nlines": 214, "source_domain": "lokmat.news18.com", "title": ": Exclusive News Stories by Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाह��� Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41640793", "date_download": "2021-05-10T05:44:05Z", "digest": "sha1:HA5XB6X7GU3NUYEC56E2XIMAFLQZ3UY6", "length": 5374, "nlines": 62, "source_domain": "www.bbc.com", "title": "परदेशातील नातेवाईकांना पाठविला जातो दिवाळीचा फराळ - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nपरदेशातील नातेवाईकांना पाठविला जातो दिवाळीचा फराळ\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपरदेशातील नातेवाईकांना पाठविला जातो दिवाळीचा फराळ\nदिवाळीच्या अनेक दिवसांपूर्वीच घरी केलेला फराळ परदेशातील मुलामुलींना पाठवायची लगबग सुरू झालेली असते. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून आता पॅकबंद फराळ परदेशी पाठवला जातो. परदेशात राहूनही आता महाराष्ट्रातील नागरिकांना घरचा फराळ चाखायला मिळतो.\nदिवाळी फराळ : किती आपला, किती परका\nनरक चतुर्दशीला इथे होतं अक्राळविक्राळ नरकासुराचं दहन\nयंदा दिवाळीची शॉपिंग फेसबुक, इन्स्टाग्रामवरही\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nव्हीडिओ, मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे | सोपी गोष्ट 333, वेळ 5,23\nव्हीडिओ, कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी अहमदाबादमधील या रिक्षा झाल्या अॅम्ब्युलन्स, वेळ 1,47\nव्हीडिओ, पंजाबमध्ये कोव्हिड मृत्यूदर इतका जास्त का\nव्हीडिओ, पाहा व्हीडिओ : अफ्रिकन किझुंबा - जगातला सर्वांत सेक्सी नृत्याविष्कार\nव्हीडिओ, मासिक पाळी: PCOD म्हणजे नक्की काय\nव्हीडिओ, मान्सून : हवामान अंदाज किती विश्वासार्ह असतात\nव्हीडिओ, कोरोना योद्धा: कोव्हिड-19 संकटकाळात डॉक्टरांवरच हल्ले होतात तेव्हा..., वेळ 3,11\nव्हीडिओ, अमेरिकेच्या ‘या’ निर्णयानंतर तरी गरीब देशांना लवकर कोरोना लस मिळेल का\nव्हीडिओ, कोरोना काढा: मालेगाव काढा किंवा मन्सुरा काढा काय आ���े\nव्हीडिओ, हात नसतानाही बॅले डान्स करणारी व्हिटोरिया आता इतरांसाठी रोल मॉडेल बनलीये, वेळ 1,34\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/22-lakh-government-recruitments-by-2020-rahul-gandhi/", "date_download": "2021-05-10T03:42:49Z", "digest": "sha1:LL3Y6IXQSGWZFZUF4GWVP5SHENEJER35", "length": 6044, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "२०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती - राहुल गांधी", "raw_content": "\n२०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती – राहुल गांधी\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nनवी दिल्ली – आम्ही १५ लाख जमा करू असे कोणतंही खोटं आश्वासन देणार नाहीत असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष्य केले. तसेच, मार्च २०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती केली जाईल, अशीही घोषणा राहुल गांधींनी केली आहे. काँग्रेस पक्षाने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी ते बोलत होते.\nराहुल गांधी म्हणाले कि, मार्च २०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती केली जाईल. १० लाख तरूणांना ग्रामपंचायतीमध्ये नोकरी देण्यात येईल. उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ३ वर्षापर्यंत परवानगीची गरज नसेल. तसेच दरवर्षी ७२ हजार हे गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे आश्वासन देखील यावेळी राहुल गांधी यांनी दिले आहे.\nदरम्यान, यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही असेदेखील आश्वासन दिले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nआज 111 लसीकरण केंद्रांवर लसीकरण\n जिल्ह्यातील 159 गावांमध्ये “हाय अलर्ट’\nअबाऊट टर्न : विद्यापीठ\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nआमदार निवास पुनर्रबांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच; खोटे आरोप केल्याबद्दल फडणवीसांनी माफी मागावी…\nकॉंग्रेसशिवाय देशव्यापी आघाडी होऊ शकत नाही – खासदार संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/vidhansabha-election-2019-9/", "date_download": "2021-05-10T04:26:27Z", "digest": "sha1:ZOFMW4RNT3OSHIZUXZEEZIYJTGB6JKKY", "length": 7016, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates राज्यात विधानसभेसाठी 60.46 टक्के मतदान", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराज्यात विधानसभेसाठी 60.46 टक्के मतदान\nराज्यात विधानसभेसाठी 60.46 टक्के मतदान\nराज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले.\nराज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही. असं ही सांगण्यात आलं आहे.\nराज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले आहे.\nराज्यात विधानसभा निवडणुकीतील महत्वाचा टप्पा पार पडला असून राज्यात सर्वत्र निवडणुकीचा उत्साह दिसून येत आहे. मतदान प्रक्रियेनंतर आता महाराष्ट्रात निकालाची उत्सुकता लागली आहे.\nPrevious Video: अमरावतीत आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला, चारचाकी पेटवली\nNext PMC घोटाळ्याचा पाचवा बळी,महिलेचा मृत्यू\nराजधानीत कोरोनाचा कहर सुरूच\nअभिनेत्री रुबीना दिलैक ही ठरली बिग बॉस 14 विजेती…\nयवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण पॉझेटिव्ह 107 जण कोरोनामुक्त…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/corona-infection-in-23-people-in-lotewadi-complete-lockdown-in-the-village/", "date_download": "2021-05-10T04:13:39Z", "digest": "sha1:CUSGC4IYQERFXNSIU2FCUQK7DRGNZIFY", "length": 9437, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "लोटेवाडीत २३ जणांना कोरोनाची लागण : गावात पूर्णपणे लॉकडाऊन | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य लोटेवाडीत २३ जणांना कोरोनाची लागण : गावात पूर्णपणे लॉकडाऊन\nलोटेवाडीत २३ जणांना कोरोनाची लागण : गावात पूर्णपणे लॉकडाऊन\nगारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून गावामध्ये एकूण २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका ३२ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nलोटेवाडी गावात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्वच दुकाने, गिरणी बंद करण्यात आली आहेत. तसेच गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडांत्मक कारवाई केली जाणार आहे. तर प्रशासानच्या नियमांचे उल्लंघन करु नये अशा सूचना कोरोना दक्षता कमिटीने दिल्या आहेत.\nPrevious articleपैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द\nNext articleमडीलगे येथे एकाची विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/curfew-enforcement/", "date_download": "2021-05-10T04:46:19Z", "digest": "sha1:4CCMNHYVQLMVXVDCD7S3REIEMMX5UFZU", "length": 3090, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Curfew enforcement Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade: संचारबंदी अधिक कडक करणार, सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच अत्यावश्यक खरेदी-विक्री\nतळेगाव दाभाडे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी वाहनबंदी आणि संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे.यापुढे तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्व अत्यावश्यक सेवांसह खरेदी-विक्री दिवसभरात फक्त सकाळी 10 ते…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/missing-family-from-hadapsar/", "date_download": "2021-05-10T04:36:37Z", "digest": "sha1:P3JOOJXRPSTSVNHWCVLWATKHDNRQTYMG", "length": 3934, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "missing family from Hadapsar Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पुण्यातील ‘ते’ कुटूंब सुखरुप ; मोबाईल रेंज नसल्यामुळे होते ‘औट ऑफ…\nएमपीसी न्यूज- मोबाइलला रेंज नसली की इतरांचा केवढा मोठा गैरसमज होऊ शकतो याचा प्रत्यय आज पुण्यात आला. हडपसरमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबातील सातजण बेपत्ता आहेत या बातमीने खळबळ उडाली होती. परंतु, बेपत्ता असलेल्या सातजणांचा शोध लागला असून मोबाइलला…\nPune : हडपसर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबातील सातजण बेपत्ता\nएमपीसी न्यूज- पुण्याच्या हडपसर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबातील सात जण बेपत्ता असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही कुटुंबातील सात सदस्य पुण्यातील पानशेत धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. बुधवार सकाळपासून त्यातील पाच जणांचे…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-ramp-to-the-municipality-for-the-disabled/", "date_download": "2021-05-10T05:31:19Z", "digest": "sha1:MYJ57JRBREHJVZRWD5UPQ2ERJCJJ4URA", "length": 7298, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिव्यांगांसाठी अखेर महापालिकेत रॅम्प", "raw_content": "\nदिव्यांगांसाठी अखेर महापालिकेत रॅम्प\nसमाज विकास विभागाबाहेर रॅम्प नसल्याने होत होती फरफट\nपुणे – महापालिकेच्या समाज विकास विभागात जाण्यासाठी अखेर भवन विभागाकडून रॅम्प उभारला आहे. दिव्यांगांच्या योजना तसेच त्यांच्यासाठीचे उपक्रम राबविणाऱ्या या विभागात जाण्यासाठी दिव्यांगांना पायऱ्या चढून जावे लागत होते. ही बाब दैनिक “प्रभात’ने “दिव्यांगांसाठी पालिकेचे दरवाजे बंद’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा रॅम्प उभारण्यास सुरुवात केली आहे.\nशहरातील दिव्यांगांसाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या विकास योजना राबविल्या जातात. त्यासाठी अर्ज करणे तसेच या योजनांची माहिती घेणे तसेच त्यांच्या संबंधित कामांसाठी दिव्यांग व्यक्‍ती महापालिकेत येतात. त्यांना समाज विकास विभागाचे कार्यालयात जाणे सोपे जावे म्हणून हे कार्यालय तळमजल्यावर आहे. मात्र, त्या कार्यालयात जाण्यासाठी कुठेही रॅम्प नाही; तर जुन्या इमारतीच्या पश्‍चिमेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या गेटवर एक रॅम्प बनविला होता. तो या कार्यालयात येण्यासाठी सोपा होता.\nमात्र, आता प्रवेशद्वारऐवजी त्या ठिकाणी हॉटेल सुरू झाल्याने रॅम्प बंद झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या जुन्या आणि नवीन इमारतीमध्ये कुठूनही दिव्यांग आत आले तरी, त्यांना समाज विकास विभागात जाण्यासाठी पायऱ्या चढूनच जावे लागत होते. तर पालिकेच्या पूर्व भागाच्या गेटपासून अवघा 4 फुटाच्या अंतरावर हा रॅम्प उभारायचा असला तरी, भवन विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दैनिक “प्रभात’ने समोर आणले होते. त्याची दखल घेत अखेर हा रॅम्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल��वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nआजचे भविष्य ( रविवार, दि. २ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शनिवार, दि. १ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शुक्रवार, दि. ३० एप्रिल २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-urdu-and-persian-poet-mirza-ghalib-andaz-ea-bayea-nandini-atmasiddhi-marathi-10", "date_download": "2021-05-10T05:27:11Z", "digest": "sha1:AQBH3E4HXO46DUJGYWCWSX7RV2LJVWKV", "length": 26146, "nlines": 129, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Urdu and Persian Poet Mirza Ghalib Andaz Ea Bayea Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nजो न दे मुझको ज़बाँ और...\nजो न दे मुझको ज़बाँ और...\nसोमवार, 18 मे 2020\nकवीचा शोध घेताना त्याच्या कवितेतूनच पुढं सरकावं लागतं. ग़ालिबच्या संदर्भातही हे अर्थातच लागू होतं. स्वतःबाबत तो मौन राहिलेला नाही, हे त्याच्या रचना वाचल्यावर लक्षात येतं. खरंच आहे की कोणत्याही कवीच्या रचनांमध्ये त्याचं अंतरंग प्रतिबिंबित झालेलं असतं. आपले अनुभव, धारणा, तृप्त आणि अतृप्त आकांक्षा, इच्छा, उपलब्धी आणि अपयश हे सारं तो जीवनातल्या इतर अनेक गोष्टींबरोबर आपल्या काव्यामध्ये एका नव्याच रूपात विखरून टाकत असतो. स्वतः कवी जितका स्वतःबद्दल बोलका असतो, तितकं त्याच्याबद्दल इतर कोणी सांगू शकत नाही. कारण अखेरीस दुसरी व्यक्ती ही वेगळीच कुणी असते. कवीच्या मनाच्या गाभ्याच्या मर्मापर्यंत ती कितीशी पोचू शकणार त्याच्या हृदयाची नेमकी खोली आणि मनातली खळबळ तिला कितपत जाणवून येणार त्याच्या हृदयाची नेमकी खोली आणि मनातली खळबळ तिला कितपत जाणवून येणार म्हणूनच ग़ालिबचं काव्य त्याच्याबद्दल जितकं बोलतं, तितकं सांगायला त्याच्यावरची पुस्तकं, त्याची विविध चरित्रं सांगू शकत नाहीत. जे त्याच्या रचना आणि इतर लेखन व पत्रं सुचवतात, ते त्याचं खरं अंतरंग आहे असं वाटत राहतं. यामध्ये त्याचं जे रूप दिसतं, ते अधिक खरं जाणवतं...\nएकूणच ग़ालिबच्या शायरीत असलेले स्वतःबद्दलचे आणि स्वतःच्या कवित्वाबाबतचे तसंच मतांविषयीचे उल्लेख त्याच्या अंतरंगापर्यंत घेऊन जाणारे आहेत. त्याच्या शायरीतले विविध प्रवाह व धागे न्याहाळताना त्यातील वेगवेगळाले स्तर आणि कप्पे जाणवतात. तसंच, आपलं काव्य समजत नाही असा जो आरोप त्याच्यावर केला जात होता, त्याबद्दलही तो पुन्हा काव्यातूनच लिहितो. टीकाकारांना तो काव्यातूनच उत्तर देतो. ‘मला ना प्रशंसेची अपेक्षा आहे, ना पुरस्काराची पर्वा. माझे शेर निरर्थक आहेत, असं वाटलं तर वाटू दे,’ असं एका शेरमध्ये तो म्हणालाच होता... असं जरी असलं, तरी आपलं काव्य असं काय मोठं कठीण आहे की ते इतरांना समजू नये असंही त्याला वाटतच असणार. कदाचित त्याची फ़ारसीप्रचुर शैली, सामासिक शब्दांची रचना यामुळं ते समजून घेणं असल्यानं, या काव्यावर टीका होत असावी. पण यापलीकडं, ग़ालिबचे विरोधक आणि काही प्रतिस्पर्धीही ग़ालिब समजत नाही, तो कठीण लिहितो, अशी हाकाटी करत असावेत. कारण ग़ालिब तसा लहान वयातच प्रसिद्ध झाला आणि त्याच्या काव्याची व विद्वत्तेची चर्चा होऊ लागली. मात्र नंतर त्याच्यावर टीका होऊ लागली. मात्र तरीही ग़ालिबनं आपली शैली सोडली नाही, की रचनेला मुरड घातली नाही. त्याची शब्दकळा अधिक सोपी झाली, ती काळाच्या ओघात. सर्वसामान्य लोकांची भाषा त्याच्या काव्यात मग उतरत गेली. अर्थात ग़ालिबची म्हणून जी वैशिष्ट्यं होती, ती कधीच हरपली नाहीत... ग़ालिबनं स्वतःच्या रचनांसंबंधात लिहिलेले शेरही बघण्यासारखे आहेत. आपल्या शायरीच्या अनुषंगानं त्यानं बरेचदा लिहिलं आहे. वेगवेगळ्या तऱ्हांनी दिलेलं त्याबद्दलचं स्पष्टीकरण आणि संकेत त्याच्या काव्यात सापडतात. इतकं असूनही, त्याच्या काव्यातील ‘दुर्बोधता’ हा आजच्या काळातही चर्चेचा विषय ठरत असतो.\nग़ालिबविषयी खूप उलटसुलट लिहिलं गेलं. त्याची उपेक्षा झाली, टिंगल झाली. त्याच्यावर दुर्बोधतेचा आरोप करण्यात आला आणि त्याचा प्रसार व प्रचार त्याच्यानंतरही सुरूच राहिला. पण काळाच्या ओघात ग़ालिबचे चाहते वाढलेही. त्याची कथित ‘दुर्बोध’ शायरी, तिच्या बारकाव्यांसकट जाणणारे तयार झाले. त्याच्या काव्यातल्या अनेक ओळी किंवा वचनं लोकांच्या ओठांवर खेळू लागली. इतका कठीण समजला जाणारा कवी अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन पोचला. त्यांच्या दैनंदिन भाषेत त्याच्या शायरीची झलक बेमालूमपणे मिसळली. किती म्हणून ग़ालिबची वचनं सांगावीत, जी तुमच्या आमच्या मनात कोरली गेली आहेत आणि आपल्या संभाषणात त्यांचा वापर आपसूक केला जातो. त्यानं केव्हातरी बहादूरशहा ज़फ़रसाठी लिहिलेल्या प्रशंसापर काव्यात म्हटलं होतं, ‘तुम जियो हज़ारो साल और हर साल के दिन हो पचास हज़ार’...ही ओळ त्यानंच प्रथम लिहिली होती आणि ती सामान्य लोकांच्या ओठांवर जाऊन पोचली. ‘जी ढूँडता है फिर वही फ़ुरसत के रात दिन’, ‘हज़ारो ख़्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले’, ‘हाय कमबख़्त, तूने पी ही नहीं’, ‘कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं’, ‘दर्द का हद से गुज़र जाना है दवा हो जाना’, ‘अिश्क पर ज़ोर नहीं है ये वो आतिश ‘ग़ालिब’/जो लगाए न लगे और बुझाए न बने’, अशा त्याच्या कैक ओळी लोकांच्या जिभेवर असतात. त्याच्या काही ओळी तर वचनांप्रमाणं दैनंदिन भाषेत वापरल्या जातात. कठीण समजली जाणारी ग़ालिबची कविता नंतरच्या काळात अशी लोकांच्या बोलीत जाऊन पोचली...\nआपलं काव्य न समजणारे जे आहेत, त्यांच्याबद्दलचा पुढला ग़ालिबचा शेर बरंच काही सांगून जाणारा आहे. ‘मी हा असा आहे, मी असंच लिहीत राहणार,’ असा काहीसा आविर्भाव असणारा हा शेर त्याच्या खास शैलीतला आहे. तो यात म्हणतो, ‘हे ईश्वरा, यांना माझं म्हणणं समजत नाही आणि कधी समजणारही नाही. मला तू वेगळी वाणी देणार नसशील, तर मग यांना जरा वेगळं मन दे बघू.’\nया रब, वो न समझे हैं न समझेंगे मेरी बात\nदे और दिल उनको जो न दे मुझको ज़बाँ और\nआपली कविता समजून घेण्यास जर लोक तयार नसतील, तर मग त्यावर काही इलाज नाही. असलाच तर मग त्यांना दुसरं मन, दुसरी समजशक्ती मिळणं हाच तर एकमेव उपाय आहे. कारण हे काव्य समजून घेण्याची इच्छाच त्यांना नाही. त्यांचं हृदयपरिवर्तन होईल, तेव्हाच ते माझं काव्य समजून घेतील. अन् हे ईश्वरालाच शक्य आहे. तसंच ‘माझी वाणी, माझी काव्यशैली बदलणं हे काही ईश्वरालाही शक्य नाही,’ असाही अर्थ इथं ग़ालिबला अभिप्रेत आहे... ग़ालिबला बदनाम ठरवण्यामागे त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा हात होता आणि मद्यपानासारख्या व्यक्तिगत गोष्टींच्या संदर्भात त्याच्यावर टीका होऊनही, त्याच्या शायर म्हणून असलेल्या लोकप्रियतेला धक्का पोचत नव्हता. हे बघितल्यावर मग काव्याच्या आघाडीवरही त्याला लक्ष्य करण्यात आलं. त्याची टिंगल केली गेली, खिल्ली उडवली गेली. या संदर्भात एक शेर उद्धृत केला जातो. त्याचा कर्ता नेमका कोण ते ज्ञात नाही आणि ग़ालिबचंही नाव त्यात नाही. मात्र त्याच्यावर निशाणा साधूनच तो रचला गेला, हे स्पष्टपणे जाणवतं. शेर असा आहे की, ‘मीर’ आणि मिर्ज़ा सौदा यांची रचना आम्हाला समजते. पण ‘यांचं’ बोलणं एकतर त्यांना स्वतःला समजतं किंवा मग त्या ईश्वराला’...\nकलाम-ए-मीर हम समझे, कलाम-ए-मीरज़ा समझे\nमगर इनका कहा ये आप समझे, या ख़ुदा समझे\nआपल्यावर होणाऱ्या अशा या सततच्या टीकेमुळं त्रासून जाऊन, ग़ालिब बरेचदा काव्यातून आपलं उत्तर पेश करत असे. त्याच्या काळात दिल्लीतल्या गल्ली गल्लीत त्याच्या शायरीवर शेरेबाजी करण्याचे प्रकार केले जात. सुरुवातीच्या काळात तरुण वयात तो ‘असद’ या नावाने लिहीत असे, तेव्हापासूनच हे घडत होतं. या प्रकारांकडं निर्देश करून ग़ालिबनं लिहिलं होतं, ‘आमचे शेर आता विनोद आणि उपहासाचा विषय झाले आहेत. यावरून हे स्पष्ट दिसतं, की कलेच्या आविष्कारातून काहीच लाभ मिळत नाही.’\nहमारे शेर हैं अब सिर्फ़ दिल-लगी के ‘असद’\nखुला कि फ़ायदा अर्ज़-ए-हुनर में ख़ाक नहीं\nतर दुसऱ्या एका शेरमध्ये ग़ालिब म्हणतो, ‘कलेतील उत्कृष्टतेला मत्सराची शिक्षा मिळते. कौशल्यासारख्या अनमोल गोष्टीचं मूल्य छळणुकीच्या रूपात केलं जातं, यावर काय बोलावं’ आपल्या काव्यक्षेत्रातील निपुणतेबाबत प्रतिस्पर्ध्यांना वाटणाऱ्या मत्सराचा उल्लेख यात ग़ालिब करतो. तसंच या प्रवृत्तीमुळं आपल्या शायरीवर व तिच्यातील गुणांवर अन्याय होतो, असंही तो इथं सुचवतो.\nहसद सज़ा-ए-कमाल-ए-सुख़न है क्या कीजिए\nसितम बहा-ए-मता-ए-हुनर है क्या कहिए\nस्वतःच्या अनुभवांतून आणि हृदयातल्या दाहकतेतून केलेल्या आणि गंभीर चिंतनाची डूब असलेल्या रचनांबद्दल वाटेल ते बोलून, त्यांना निरर्थक ठरवून पूर्ण निकालात काढण्याचे प्रयत्न होताना पाहून, ग़ालिब उद्विग्न होत असे, ही एक स्वाभाविक अशीच गोष्ट आहे. कारण तो आयुष्यातल्या अनेक गोष्टींना काव्यातून स्पर्श करत होता. यात अध्यात्मापासून तत्त्वज्ञान, गूढवाद व धार्मिक धारणा तसंच मानवी जीवनाचं ऐहिक व सामाजिक स्वरूपापर्यंत अनेक बाबींचा समावेश होता. त्याची विनोदबुद्धी, चातुर्य आणि त्याच्या विचारांची डूब, यांच्या जवळपासही येऊ न शकणारे मात्र त्याच्या काव्यात दम नाही, ते निरर्थक आहे, अशी हाकाटी करत होते. त्याचे चाहते, त्याच्या शायरीचं मर्म समजणारेही तेव्हा होते. पण ठरवून ग़ालिबला नावं ठेवत राहणारे तितकेच जोरात होते. या साऱ्याचा ग़ालिबवर परिणाम घडलाच असणार. नव्हे, तो घडलाच...\nआपल्या स्वतःच्या काव्याचे गुण व मर्मस्थानं ग़ालिब नक्कीच ओळखून होता. या शायरीची वैशिष्ट्यं तो जाणून होता. हे काव्य सरळ-सोपं नाही, तसंच ते सहज लिहिलेलं आणि नुसतंच हलकाफुलका आनंद देणारं नाही, याची अर्थातच त्याला कल्पना होती. आपल्या शैलीतली व शब्दांमधली ताकद व चटका याबद्दलही त्यानं लिहिलं आहे. स्वतःच्या दाहक कवितेबाबत एका शेरमध्ये तो म्हणतो, ‘माझ्या काव्यात एक आग आहे, दाहकता आहे, पण ती इतकीही नाही की ज्याला म्हणून मी कविता ऐकवली, त्या प्रत्येकानं या दाहकतेबद्दल तक्रार केली...’\nगर्मी सही कलाम में, लेकिन न इस क़दर\nकी जिस से बात, उसने शिकायत ज़रूर की\nस्वतःच्या काव्याबद्दल अभिमानी असणारा आणि ‘कहते हैं कि ‘ग़ालिब’ का है अंदाज़-ए-बयाँ और’ असं लिहून जाणारा ग़ालिब स्वतःच्या मर्यादाही ओळखून होता. खरंच आहे, की सर्वकाळ काही कोणी सर्वोत्कृष्ट काव्य लिहू शकत नाही. इतर अनेक गोष्टींचा परिणाम साहित्यनिर्मितीवर घडतच असतो. शिवाय नंतरच्या काळात ग़ालिबनं आपल्या रचनेची जातकुळी काहीशी बदलण्याचा प्रयोग केला, त्यामुळंही त्याची कविता बदलली असेल. ‘आपल्या कवितेत पूर्वीसारखी आग राहिलेली नाही,’ हा उल्लेख ग़ालिबनं आणखी एका शेरमध्ये केला आहे. पण वेगळ्या संदर्भात. तो म्हणतो, ‘ग़ालिबच्या लेखणीतून आग बरसते, याबद्दल मलाही विश्वास आहे. मात्र आता या म्हणण्यात काही काही तथ्य उरलेलं नाही.’\nसुख़न में ख़ामा-ए-‘ग़ालिब’ की आतिश अफ़शानी\nयकीं है हमको भी, लेकिन अब उसमें दम क्या है\nआपल्या लेखणीची ताकद कमी होत चालली आहे, जाणीव त्याला होत असावी, हे यावरून दिसतं. याप्रकारं स्वतःच्या कवित्वाच्या ओसरत्या बहराबद्दल मोकळेपणानं लिहिणं, तेही ग़ालिबसारख्या कविश्रेष्ठानं, हे खूप बोलकं आहे.\nकाव्य लेखन विषय topics पुरस्कार awards नासा कला मगर दिल्ली धार्मिक आग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/casual-relationship/", "date_download": "2021-05-10T05:24:40Z", "digest": "sha1:OXTVX224C54FQKA7F3MHIQ4T3VFU72VY", "length": 9850, "nlines": 168, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "जनम जनम का साथ की One Night Stand ? – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nवरील विषयाला अनुसरून आज 19 जून 2019 रोजी जॉगर्स पार्क, लोकमान्य नगर, पुणे येथे छान चर्चा झाली.\nपुण्याच्या विविध भागातून व पुण्याच्या बाहेरून देखील 32 ते 35 मुलं- मुली उपस्थित होती.\nजे लोक येऊ नाही शकले त्यांनी त्यांची मते खाली कमेंट मध्ये नक्की नोंदवा.\nकार्यक्रमाची काही क्षणचित्रे सोबत देत आहोत.\nआलेल्या सर्व मित्र मैत्रिणीचे आभार.\nलग्नानंतर चार महिन्यात शिक्षिकेची प्रसुती, शाळेकडून हकालपट्टी\nब्रेक अप कधी करावा\nइम्रान सलिम शेख मुजावर says 2 years ago\nहे फक्त पुण्यात न होता असे विषय हे प्रत्येक जिल्ह्यात / प्रत्येक कॉलेज मध्ये होणे गरजेचे आहे. यासाठी आपण कार्यकर्ते तयार करून हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवला तर अशा विषयांवर चर्चा करून बऱ्याच जणांचे समज गैरसमज दुर होतील. कोल्हापूर मध्ये घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे..\nतुमची कल्पना स्तुत्य आहे. तुम्ही तुमच्या पातळीवर हे नक्की चालू करु शकाल. तुम्हाला या कार्यक्रमासाठी उपयुक्त साधन व्यक्ती वा संसाधने यासाठी आम्ही मदत करु.\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253789:2012-10-04-18-34-51&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T04:23:52Z", "digest": "sha1:BMRC7N7GI7PHKCLEVHW2WK5QY3JM7WKI", "length": 18355, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "व्यापारी-माथाडी कामगारांच्या वादात नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> व्यापारी-माथाडी कामगारांच्या वादात नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदल���्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nव्यापारी-माथाडी कामगारांच्या वादात नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प\nकांदा विक्री प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक काटय़ावर केलेल्या वजनाच्या पावतीचा क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरून व्यापारी व माथाडी कामगार संघटना यांच्यात निर्माण झालेल्या वादंगात गुरूवारी दुपारपासून नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. माथाडी कामगार संघटनांनी व्यापाऱ्यांची मागणी धुडकावत आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे अनिश्चित काळासाठी हे लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात नऊ ऑक्टोबरला कामगारमंत्र्यांसमवेत व्यापारी, माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार असून त्यात काही तोडगा निघू शकेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या घडामोडींचा उन्हाळ कांद्याला अपेक्षित भाव नसताना आणि चाळीत साठविलेला कांदा खराब होत असताना लिलाव ठप्प झाल्याचा फटका उत्पादकांसह ग्राहकांनाही सोसावा लागणार आहे.\nबाजार समितीतील शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक काटय़ावर वजन झाल्यावर त्या वे ब्रीजच्या पावतीचा क्रमांक काटा पावतीवर टाकल्याशिवाय माल खरेदी न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र, लिलाव सुरू झाल्यानंतर कामगारांनी त्यास विरोध केला. यामुळे गेल्या आठवडय़ातही लासलगाव बाजार समितीत तीन दिवस लिलाव बंद राहिले होते. याच कारणावरून पुन्हा शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी लिलाव बंद पडणार आहेत. पिंपळगाव बाजार समितीत यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. गुरूवारी या बाजार समितीत १० हजार ४७० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. माथाडी क��मगार व व्यापाऱ्यांच्या वादात लिलाव बंद पडू नये म्हणून बाजार समितीने कर्मचाऱ्यांच्या मदतीने या दिवशी लिलाव प्रक्रिया पूर्णत्वास नेली. या कांद्यास प्रती क्विंटल सरासरी ५२५ रूपये भाव मिळाला. लिलावास माथाडी कामगारांनी आक्षेप घेत अडथळे आणण्याचा इशारा दिल्याने अखेर शुक्रवारपासून ते लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले.\nप्रत्यक्षात तोलाईचे काम न करता त्याची जी रक्कम घेतली जाते, त्यात इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ाची नोंद केल्यास अडचणी निर्माण होतील अशी माथाडी कामगारांना धास्ती आहे. परंतु, काही बाजार समितीत व्यापाऱ्यांनी तोलाईचे पैसे देण्याची तयारी दर्शवूनही कामगारांनी त्यास विरोध केला. या वादामुळे बाजार समित्यांनी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींचा नाहक फटका उत्पादकांना बसणार आहे. कांदा लिलाव किती दिवस बंद राहणार याबाबत साशंकता आहे. उन्हाळ कांदा खराब होऊ लागल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. या प्रकरणात लिलाव सुरू राहावेत, अशीच शेतकरी संघटनेची भूमिका असून त्वरीत तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी डॉ. गिरधर पाटील यांनी केली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्���ा - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254023:2012-10-05-17-50-33&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T04:56:31Z", "digest": "sha1:QSKULEMTCNO5LJAU2ZAWSVG6QIPNYEPQ", "length": 20483, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राज्यातील ७५ टक्के खरेदी-विक्री संस्था तोटय़ात, शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्यातील ७५ टक्के खरेदी-विक्री संस्था तोटय़ात, शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराज्यातील ७५ टक्के खरेदी-विक्री संस्था तोटय़ात, शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात\nशेतकऱ्यांना उत्पादित मालाच्या किफायतशीर विक्रीची संधी मिळवून देण्यासाठी राज्यात सहकारी खरेदी-विक्री संस्थांचे जाळे उभारण्यात आले खरे, पण यापैकी ७५ टक्के संस्था तोटय़ात असल्याने या संस्थांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीनेही यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.\nराज्यात सुमारे १ हजार ६८७ प्राथमिक सहकारी खरेदी-विक्री संस्था आहेत. त्यापैकी केवळ ४८१ संस्था नफ्यात, तर उर्वरित १ हजार २०६ संस्था तोटय़ात आहेत. राज्याच्या स्थापनेच्या वेळी ३४३ खरेदी-विक्री संस्था होत्या. त्यात पाच पटींची वाढ झाली, पण तोटय़ाचे प्रमाणही वाढत गेले. १९८५ च्या आकडेवारीनुसार तोटय़ातील संस्थांचे प्रमाण ४० टक्के होते. ते आता ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. या संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक उपाययोजना सुचवण्यात येऊनही त्याची अंमलबजावणी होऊ न शकल्याने या संस्था गर्तेत सापडल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीच्या अहवालात अनेक बाबी नोंदवण्यात आल्या आहेत. राज्यात शेतमालाची विक्री ही बहुतांशी खेडय़ांमध्येच केली जाते. माल साठवणुकीची पुरेशी व्यवस्था गावांमध्ये नाही आणि शेतमालाला योग्य भाव मिळेपर्यंत साठवणूक आणि वाहतुकीसाठी लागणारा अर्थपुरवठाही उपलब्ध नाही. अनेक अडचणी निर्माण झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.\nशेतकऱ्यांजवळ मालाची साठवणूक आणि वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने भांडवलदार, सावकार, अडत व्यापारी व दलाल यांचे व्यापारीपेठांमध्ये वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मध्यस्थांनी वाजवीपेक्षा अधिक कमिशन घेतल्याने होणारी पिळवणूक कमी करणे व साठेबाजीमुळे होणाऱ्या नफेखोरीला आळा घालणे, या उद्देशाने उभी झालेली सहकारी खरेदी-विक्री संस्थांची चळवळ आता अपंग झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.\nअनेक संस्थांचा निधी भांडवलात व इतरत्र गुंतून पडला आहे. या संस्थांना अनेक पर्यायी संस्था निघाल्यानेही या संस्थांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. तोटय़ातील खरेदी-विक्री संस्थांना खते, बियाणे व औषधांचे व्यवसाय करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून खेळते भागभांडवल मिळावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. भागभांडवलावर व्याजाची प्रतिपूर्ती राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत करून देण्याची नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली होती, पण अजूनही योजनेची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.\nखरेदी-विक्री संस्थांना गोदामांच्या उभारणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर व ४५ टक्के वित्तीय संस्थांच्या कर्जाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची योजनाही पूर्णपणे आकाराला आलेली नाही. कमकुवत खरेदी-विक्री संस्थांना प्रक्रिया युनिट सुरू करण्यासाठी ४५ टक्के वित्तीय संस्थांचे कर्ज, ५ टक्के स्वनिधी आणि ५० टक्के कृषी योजनेअंतर्गत भांडवली अनुदान ही योजना प्रस्तावित आहे. त्यामुळे या संस्थांना थोडा आधार मिळेल, पण वेळीच उपाययोजना न केल्यास तोटय़ातील संस्थांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाजारातून उभारलेला पैसा शेती उत्पादनासाठी वापरल्यानंतर शेतमालाला योग्य किंमत किंवा योग्य बाजारपेठ मिळाली नाही, तर शेतकरी नाडला जातो.\nआज कृषी उत्पन्न बाजार समित्यांची व्यवस्था उभी असली, तरी प्राथमिक स्तरावर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खरेदी-विक्री संस्था महत्वाच्या आहेत. या संस्थांचा कारभार, अंतर्गत शिस्त यालाही महत्व आहे. सहकारी पतपेढय़ा आणि खरेदी-विक्री संघांची सांगड घालून या संस्था प्रभावीपणे कार्यक्षम होतील, अशा उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत कृषी क्षेत्रातील अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-urdu-and-persian-poet-mirza-ghalib-andaz-ea-bayea-nandini-atmasiddhi-marathi-11", "date_download": "2021-05-10T05:36:17Z", "digest": "sha1:XTM3LEQW4UU7NIKSIOUUFLJKHGDRDZPX", "length": 25784, "nlines": 135, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Urdu and Persian Poet Mirza Ghalib Andaz Ea Bayea Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nयूँ होता तो क्या होता...\nयूँ होता तो क्या होता...\nशुक्रवार, 29 मे 2020\nशायरीच्या माध्यमातून प्रकट होणारा ग़ालिब वेगवेगळ्या वाटांनी खुणावत राहतो. त्याचा अन्दाज़-ए-बयाँ खरोखरच काही औरच आहे. ग़ालिबचं वाक्चातुर्य त्याच्या टीकाकारांना आणि दोस्तांनाही बेज़बान करून टाकत असे, याचे किस्से अनेक आहेत. काहींबाबत इथं चर्चाही झाली आहे. त्याच्या काव्यातही असे अनेक टप्पे येतात, अशा जागा भेटतात, जेव्हा वाचक बरेचदा गुंगमती होऊन जातो. तर कधी त्यातील अर्थांचे विविध कंगोरे धुंडाळत बसतो. कैकदा त्याच्या शेरमधून समोर येणारी एखादी कल्पना किंवा विचार हा आपल्याला खिळवून टाकणारा असतो. तर कधी त्याची एखादी ओळ किंवा शेर वाचून वाटतं, ‘अरे, हेच तर आपल्यालाही वाटतं...’ आपल्या स्वतःच्या कवित्वाचा हा गुणविशेष खुद्द ग़ालिबनं अनेकदा शायरीतून पेश केला. त्यातून कवितेबाबत त्याच्या काय धारणा होत्या, ते तर समजतंच. तसंच ग़ालिब जाणून घ्यायलाही मदत होते. कवितेच्या संदर्भात ग़ालिबचा एक शेर आहे, ज्यात तो म्हणतो, ‘बातचीत करण्यातला आनंद यात आहे, की जे काही ते बोलले, ते ऐकून मला असं वाटलं की माझ्या मनातही हीच तर गोष्ट होती.’\nदेखना तक़रीर की लज़्ज़्त, कि जो उसने कहा\nमैंने यह जाना, कि गोया ये भी मेरे दिल में है\nदुसऱ्याच्या हृदयात कसा प्रवेश मिळवायचा, याची कला हस्तगत असलेल्या ग़ालिबला स्वतःच्या या कसबाची पुरेपूर कल्पना होती. म्हणूनच तर, आपण कवितेतून जे व्यक्त केलं, ते दुसऱ्याला आपलंच वाटावं याप्रकारे उतरलं पाहिजे, असा विचार तो लिहून गेला. त्याला ‘कठीण कवी’ असं बिरूद लागलं असलं, तरी कवितेच्या संवादाची त्याची व्याख्या अशी साधी-सोपी होती. आपलं म्हणणं लोकांना समजावं, ही त्याची उत्कट इच्छा होती. कारण लेखक वा कवी तेव्हाच सफल मानला जाऊ शकतो, जेव्हा त्याच्या वाचकांमध्ये त्याच्या संवेदनांशी आपलं नातं जुळल्याची भावना निर्माण होईल, हे तो जाणून होता. त्याच्या स्वतःच्या कवितेतून जे व्यक्त होत होतं, ते त्याच्या हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यातून आल्याप्रमाणं खुलं होतं. म्हणूनच वाचकांना वाटत असे, की आपल्या मनात लपलेली ही भावना ग़ालिबच्या शायरीनं समोर आणली आहे. त्यात त्यांना स्वतःच्या मनाची स्पंदनं जाणवली. आजही जाणवतात...\nलिखाण असं हवं, की त्याचा प्रभाव वाचणाऱ्यावर आणि ऐकणाऱ्यावर पडायला हवा. स्वतःच्या लेखणीच्या वर्णन करण्याच्या ताकदीचा उल्लेख त्यानं अनेकदा केला आहे. कधी तो जरा वेगळ्या वाटेनं जाऊन, तर कधी अगदी थेटपणे. ग़ालिबचा एक शेर असा आहे, की ज्यात तो म्हणतो, ‘माझी कहाणी ऐकायला तो पहिल्यांदा तयारच नाही होणार. दुसरं असं की (तयार झालाच, तर) ती माझ्या तोंडून ऐकायला तयार नाहीच होणार.’\nकब वो सुनता है कहानी मेरी\nऔर फिर वो भी ज़बानी मेरी\nया शेरमध्ये तो सुचवतो की माझी कहाणी, माझं हृदगत हे हृदयाला त्रास देणारं आहे, बेचैन करणारं आहे. त्यातही ते माझ्या मुखातून ऐकणं हे तर फारच मनाला पीडा देणारं आहे. ज्याच्यापाशी ते सहन करण्याची क्षमता नाही, तो कसं काय या वाटेला वळेल माझं म्हणणं ऐकून घेण्याची ताकद असेल, असाच मनुष्य माझ्या कवितेकडं येईल. कवीच्या शब्दांचा आशय आणि आविष्कार दोन्हींत ताकद असली पाहिजे, हेच तो इथं म्हणतो. या दोन्ही कलांमध्ये ग़ालिब अतिशय कसबी होता, हे सांगायलाच नको.\nस्वतःच्या आविष्काराची ताकद किती प्रभावी आहे, हे माहीत असलेला, त्याबद्दल खात्री असलेला ग़ालिब म्हणूनच असंही लिहून गेला, ‘त्या सुंदरीची चर्चा आणि मा���ं तिच्याबद्दलचं वर्णन. मग काय, ज्या म्हणून मित्राला या माझ्या रहस्यात सामील करून घेतलं तो तर माझा प्रतिस्पर्धीच झाला.’ हा शेर असा आहे-\nज़िक्र उस परीवश का और फिर बयान अपना\nबन गया रक़ीब आख़िर था जो राज़दार अपना\nयाआधी उल्लेख केलेल्या शेरप्रमाणंच यातही स्वतःच्या बयानचा प्रभाव किती तीव्र आहे, याचा उल्लेख ग़ालिबनं केला आहे. प्रियेबद्दलचं माझं गुपित ज्याला संगितलं, तोच माझ्या त्या वर्णनानं प्रभावित झाला आणि माझा प्रतिस्पर्धी झाला, अशी ही कैफ़ियत आहे. जरा निराळ्या वाटेनं जाऊन, आविष्काराइतकाच माझा काव्यविषयही तितकाच परिणामकार आणि दमदार असतो हे सुचवलं गेलं आहे.\nयाच ग़ज़लमध्ये एक शेर असाच चकित करणारा आहे. कल्पनेच्या स्तरावर एक वेगळीच झेप घेतली आहे ग़ालिबनं यात. माणूस बरेचदा असं झालं असतं, तर मीही तसं केलं असतं, असं म्हणत असतो. तसाच काहीसा भाव व्यक्त करणारा हा शेर आहे. ग़ालिब लिहितो, ‘मीही एखादं दृश्य उंचावर उभं केलं असतं. माझं घर तेवढं आकाशाच्या पलीकडं असायला हवं होतं...’\nमंज़र एक बलन्दी पर और हम बना सकते\nअर्श से उधर होता काश कि मकाँ अपना\nम्हटलं तर साधी सरळ अशी ही कल्पना आहे, पण स्तिमित करून जाणारी. त्याला नेमकं काय म्हणायचं असेल, असा प्रश्न मनात निर्माण होतो. अर्थाच्या वेगवेगळ्या शक्यता या शेरमध्ये दडलेल्या आहेत. तो कदाचित आपल्याला सांसारिक गोष्टींसाठी खपावं लागल्यामुळं आपल्या हातून अधिक चांगलं काम झालं नाही असं म्हणत असावा का एका विशिष्ट उच्च स्तरावरचं जगणं लाभलं असतं, तर मी आणखी उत्कृष्ट काही निर्माण करू शकलो असतो, असा एक स्पष्ट दिसणारा अर्थ यात प्रतीत होऊ शकतो किंवा मग एकूणच मानवजातीचं मर्यादित जीवन, विशिष्ट चौकटीत असलेली प्रत्येकाची झेप, हे समोर ठेवून हा शेर लिहिला असू शकतो. जितका अनुभव जास्त विस्तृत, तितका आविष्काराचा आवाका अधिक मोठी, हाही अर्थ यात असू शकेल. धर्म असो, तत्त्वज्ञान अथवा शाश्‍वताची गुपितं... त्या त्या उंचीला पोचल्याखेरीज त्यांचं आकलन होऊ शकत नाही. प्रत्येकाला काही सारं समजत असल्याचं दिसत नाही. म्हणूनच मग या भौतिक जीवनाच्या पलीकडचं जाणायला मी असमर्थ आहे. मात्र आकाशाच्या पलीकडंच जर माझं घर असतं, तर मी या गोष्टी समजू शकलो असतो आणि त्यांचं नेमकं चित्र उभं करू शकलो असतो, असं ग़ालिब म्हणाला असावा...\nस्वतःच्या काव्य���क्तीचा अभिमान असल्यानं, ग़ालिब आपल्या बयानची आणि त्यामागील वेदनेची परिणमाकारकता वारंवार उलगडून सांगतो. इतरांनाही माझं दुःख शायरीसाठी प्रवृत्त करतं, असं सांगताना एका शेरमध्ये तो म्हणतो की, माझ्या दुःखाचा आणि आकांताचा प्रभावच इतका आहे, की मी जेव्हा उद्यानात गेलो, तेव्हा जणू तिथं पक्ष्यांची शाळाच भरली आणि माझे उसासे ऐकून तिथले बुलबुलही ग़ज़ल गाऊ लागले...\nमैं चमन में क्या गया गोया दबिस्ताँ खुल गया\nबुलबुलें सुनकर मिरे नाले ग़ज़लख़्वाँ हो गईं\nउर्दू काव्यात नेहमी येणाऱ्या काही कल्पना बहुतेक सर्व शायर वापरत आले आहेत. मद्य आणि संबंधित गोष्टी व व्यक्ती, ज्याचा वापर ग़ालिबनं स्वतः अनेकवार केला. तत्त्वज्ञान सांगण्यासाठी केला. सौंदर्य आणि अंतिम सत्याचं रूपकही उर्दू काव्यात नेहमी येतं. तसंच आपण आणि आपला प्रतिस्पर्धी अशा वाटेनं जात काव्यात खुमारी आणण्याचा रिवाजही दिसून येतो. तसंच आपली गुपितं ज्याला सांगितली त्यानं किंवा ज्याच्या हाती आपण पत्रं पाठवली त्या दूतानं प्रतिस्पर्धी होणं अशा कल्पना या शायरीत वापरलेल्या दिसतात. ग़ालिबच्या शायरीतही हे उल्लेख वारंवार आढळतात. स्वतःची काव्यशक्ती, आविष्काराचा आवाका आणि त्यामुळं प्रभावित होऊन प्रेमात आपला प्रतिस्पर्धी झालेला कुणी, त्याच्या शायरीत वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो. प्रेम काही ठरवून करता येत नाही, तर ते होतं, असं म्हणतात. स्वतः ग़ालिबनंच म्हटलं आहे, ‘प्रेम ही एक ठिणगी आहे, त्यावर कुणाचा प्रभाव चालत नाही. मुद्दाम ही आग पेटवता येत नाही आणि ही ठिणगी एकदा का जाळू लागली, की मग विझवू म्हटलं, तरी तिला विझवता येणंही अशक्य असतं’...\nअिश्क़ पर ज़ोर नहीं, है ये वो आतिश ‘ग़ालिब’\nकि लगाये न लगे और बुझाये न बने\nप्रेमाबाबतची माणसाची अगतिकता ओळखून असल्यामुळंच, जिच्यावर आपण प्रेम करतो, तिच्यावरच दुसराही कुणी प्रेम करील हे ग़ालिब स्वाभाविक मानतो, कारण शेवटी प्रेम करणं हे माणूसपणाचं लक्षण आहे. तसंच, प्रेमात प्रतिस्पर्धी असणारच हेही त्याला मान्य आहे. पण जेव्हा आपला पत्रवाहक दूतच आपला प्रतिस्पर्धी होतो, तेव्हा त्यावर काय बोलावं, असं एका शेरमध्ये तो म्हणतो. आपली पत्रं जर दूतच वाचत असला, तर मग त्याच्यावर प्रभाव पडून तोही त्या सुंदरीच्या प्रेमात पडणारच, असा एकूण आशय.\nदिया ये दिल अगर उसको, बशर है कया कहिए\nहुआ रक़ीब तो हो, नामाबर है क्या कहिए\nअशाप्रकारे प्रतिस्पर्धी, पत्रवाहक यांच्या माध्यमातून आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव मांडणारा ग़ालिब भेटत राहतो. आगळ्यावेगळ्या आणि चमत्कृतिपूर्ण कल्पना सादर करणं हा तर त्याचा हातखंडाच. नेहमीचीच एखादी गोष्ट जरा निराळ्या पद्धतीनं मांडून आपलं वेगळेपण, खासियत तो दाखवून देतो. वाचकाला थक्क करून टाकतो. हा त्याचा गुण त्यला इतरांपेक्षा वेगळा शायर ठरवतो. एका शेरमध्ये तो म्हणतो की, पत्र आलं, ते पत्रवाहक दूतानं हातीही दिलं, पण तरी तो अजून माझ्या चेहऱ्याकडं बघतो आहे. म्हणजे नक्कीच एखादा तोंडी संदेश अजून बाकी आहे. एक अपेक्षा, आशा ठेवून लिहिलेला हा शेर त्या पत्रवाहकाचा तोंडी संदेश काय बरं असेल, याची उत्सुकता मनात जागवतो...\nदे के ख़त मुँह देखता है नामःबर\nकुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है\nग़ालिबच्या काव्यात अशा थक्क करणाऱ्या जागा अनेक आहेत. त्या दरवेळी नवा अर्थ तुमच्या ओंजळीत टाकतात. हेच तर ग़ालिबचं वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या या क्षमतेवर ठाम विश्‍वास असल्यामुळंच, आपलं काव्य सर्वकाळ लोकांना खुणावत राहील, याबाबत त्याच्या मनात तिळमात्रही शंका कधी नव्हती. भवभूतीला वाटत होतं, की कधी ना कधी तरी आपलं काव्य समजून घेणारा समानधर्मा निपजेलच. तसंच काहीसं ग़ालिबचंही होतं. म्हणूनच आपल्या मरणानंतर कैक वर्षं लोटली, तरी आपलं काव्य वाचलं जाणार आहे आणि त्याबद्दल चर्चा होत राहणार आहे, हे तो जाणत होता. आपला शंकेखोर स्वभाव, विविध गोष्टींबाबत प्रश्‍न उपस्थित करण्याची हातोटी आणि जर असं झालं असतं, तर मग काय झाल असतं, याप्रकारे विचार करत काही ना काही मांडण्याची आपल्याला असलेली सवय, हे सारं येणाऱ्या काळातल्या वाचकांना नक्कीच वेधक वाटणार आहे, याची त्याला खात्रीच होती. त्याचा हा शेर याची साक्षच आहे आणि हा शेर किती सार्थ आहे, ते वेगळं सांगायला नकोच...\nहुई मुद्दत कि ‘ग़ालिब’ मर गया पर याद आता है\nवो हर इक बात पर कहना, कि यूँ होता तो क्या होता\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/compositions/", "date_download": "2021-05-10T03:50:47Z", "digest": "sha1:C3E5LPIWQAWMR4PJ7T2SUKPJFIPQQAU7", "length": 3043, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "compositions Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात पारंपरिक नृत्य रचनांचे सादरीकरण\nएमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस तर्फे 'अनुभूती' या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन एरंडवणे येथील महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात करण्यात आले होते. विविध पारंपरिक नृत्याचे सादरीकरण आणि नृत्य…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/cyber-crima-news-in-maharashtra/", "date_download": "2021-05-10T04:32:36Z", "digest": "sha1:Y2XDYARGSHQ7GW5NA2XDZNCH7FCOWISU", "length": 4024, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Cyber crima News in Maharashtra Archives - MPCNEWS", "raw_content": "\nCyber Attack News : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर 21 मार्च 2021 रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास रेन्समवेअरचा सायबर हल्ला झाला. त्यामुळे महामंडळाची संपूर्ण संगणक यंत्रणा बंद पडली असून हल्लेखोरांनी खंडणीची मागणी…\nFake Netflix : ‘नेटफ्लिक्स’च्या फेक वेबसाईटपासून सावध राहण्याचे सायबर विभागाचे आवाहन\nएमपीसी न्यूज - नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अशा फेक वेबसाईटपासून आणि सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात आले आहे.सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यां���ी गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/in-clash-over-a-communal-social-media-post/", "date_download": "2021-05-10T04:11:37Z", "digest": "sha1:DBXQU7SZMNHTRHLA4L4YKK3SLIW6LMA2", "length": 3197, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "in clash over a communal social media post Archives - MPCNEWS", "raw_content": "\nBangluru News: फेसबुकवरील बदनामीकारक पोस्टवरून हिंसाचार; पोलीस गोळीबारात दोघांचा मृत्यू, 60 पोलीस…\nएमपीसी न्यूज- सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी रात्री कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. संतप्त जमावाने आमदाराच्या घरात घुसून तोडफोड केली, गाडया पेटवून दिल्या.…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/offenses/", "date_download": "2021-05-10T05:49:14Z", "digest": "sha1:B7EA6TSEBDGEM2UCJ6YWHHNW5MBEHHFO", "length": 3888, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "offenses Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण; सात जणांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथे 12 मार्च रोजी घडली.महेश बालघरे, आकाश बालघरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), विशाल युवराज गिरी (वय 22),…\nChakan : वाहन चोरीचा सपाटा सुरुच, सहा वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंद; नगरपालिकेच्या पार्किंगमधून…\nएमपीसी न्यूज - शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असून आणखी सहा वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. चाकण चौक येथे नगरपालिकेच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी पाचच्या सुमारास घडली.सोमनाथ नामदेव…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/for-registration-of-innovative-tools-contact-agriculture-department-patil/", "date_download": "2021-05-10T04:43:52Z", "digest": "sha1:CIECYZ3O3VTUEAFLCC27CTWLLD6WGKRX", "length": 11874, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "नाविण्यपूर्ण औजारे उपकरणे नोंदणीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा : पाटील | Live Marathi", "raw_content": "\nHome कृषी नाविण्यपूर्ण औजारे उपकरणे नोंदणीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा : पाटील\nनाविण्यपूर्ण औजारे उपकरणे नोंदणीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा : पाटील\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी नाविण्यपूर्ण औजारे, उपकरणांच्या नोंदणीसाठी कृषी विभागाच्या कृषी सहायकांशी किंवा प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे (रामेती), प्राचार्य उमेश पाटील यांनी केले आहे.\nऔजारे,उपकरणांना प्रसिध्दी मिळण्यासाठी व आवश्यकतेनुसार पेटेंट, अधिकृत मान्यता करुन घेण्याच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण कृषी औजारे, उपकरणे यांचे जिल्हानिहाय प्रदर्शन भरविण्याची कृषी मंत्र्यांची संकल्पना आहे. या अनुषंगाने ग्रामस्तरावर नाविण्यपूर्ण औजारे, उपकरणे तयार करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या उत्पादनांना मदत करण्यासाठी त्यांची माहिती राज्यस्तरावर संकलित करण्याचे काम सुरु आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.\nशाश्वत शेती करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी तंत्रशुध्द शेती पुरक औजारांची गरज पडते. शेतमजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या सद्या निर्माण झाली आहे. यांत्रिक पध्दतीने शेती करणे अनिवार्य होत आहे. कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्हयामध्ये शेतीपूरक औजारे तयार करणारे तंज्ञ व्यक्ति, संस्था व कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ काम करीत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त ग्रामस्तरावर विविध कृषी औजारे निर्माते आहेत. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व उपलब्ध भौगोलिक परिस्थितीला अनुसरुन, जुगाड तंत्र वापरुन नवनवीन औजारे, उपकरणांची निर्मिती करीत आहेत. परंतू त्यांन�� तयार केलेल्या औजारे, उपकरणांना पेटेंटची जोड, अधिकृत मान्यता नसल्याने ते प्रचलित होत नाहीत. तंत्रज्ञानाचा इतरांना फायदा होत नाही. अधिक माहितीसाठी ०२३१-२९५०१७४ किंवा ई मेल आयडी : rametiklp@rediffmail.com येथे\nसंपर्क साधावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.\nPrevious article‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहरात मास्क आणि साबण वाटप\nNext articleकृषी सुधारणा विधेयक, संधी आणि आव्हाने यावर मार्गदर्शन\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेश���चे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/view/mr/Police_stations", "date_download": "2021-05-10T04:53:15Z", "digest": "sha1:VZDC4OGPMOKDPQX5MPSRWY7FO5V3DSHU", "length": 7598, "nlines": 176, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "पोलिस स्थानक", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमुखपृष्ठ / शहरातील सुविधा / पोलिस स्थानक\nपोलिस स्टेशन दुरध्वनी क्र. व भ्रमणध्वनी क्र.\nपोलिस स्टेशन दुरध्वनी क्र. व भ्रमणध्वनी क्र.\nठाणे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक\nSDPO मिरा रोड विभाग\nउत्तन सागरी पोलीस ठाणे\nनवघर, भाईंदर (पूर्व), पोलिस स्टेशन\nश्री. प्रकाश एन. मिराजदार\nभाईंदर (पश्चिम), पोलिस स्टेशन\nश्री. चंद्रकांत महादेव जाधव\nमिरा रोड पोलिस स्टेशन\nश्री. संदिप सिताराम कदम\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/view/mr/contact", "date_download": "2021-05-10T04:30:20Z", "digest": "sha1:JTZJRZFF2Y5UB3U7ELDHSRAV4APS5C4Z", "length": 5862, "nlines": 125, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "संपर्क", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमुखपृष्ठ / संपर्क /\nछत्रपती शिवाजी महाराज मार्ग,भाईंदर पश्चिम,\nमिरा भाईंदर , ठाणे महाराष्ट्र ४०१ १०१\nमिरा भाईंदर महानगरपालिका संपर्क तपशील\nमिरा भाईंदर महानगरपालिका विभागांचे ई-मेल लिस्ट\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/uddhav-thackeray-should-worry-about-maharashtra-government-not-me-amit-shah111192-2/", "date_download": "2021-05-10T05:15:38Z", "digest": "sha1:T4625DAM3RGX75V3HCQ4O44CB7F4DJY6", "length": 10956, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "महाराष्ट्र सरकारची चिंता उद्धव ठाकरेंनी करावी, मी नाही : अमित शहा - Hello Maharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्र सरकारची चिंता उद्धव ठाकरेंनी करावी, मी नाही : अमित शहा\nमहाराष्ट्र सरकारची चिंता उद्धव ठाकरेंनी करावी, मी नाही : अमित शहा\nनवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशाला कोरोना महामारीने ग्रासले असताना महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्या मध्ये मात्र कडू राजकारण सध्या पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव हा चिंतेचा विषय ठरतो आहे. याच दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे.\nहे पण वाचा -\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nएका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का असा प्रश्न मुलाखतीदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील करोना संक्रमणाची चिंता जरूर आहे… पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करायची आहे. असं शहा यांनी म्हटलंय.दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीची जोरदार चर्चा झाली होती. मात्र शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीचे तपशील सांगण्यास अमित शहा यांनी मुलाखतीदरम्यान नकार दिला.\nदरम्यान महाविकास आघाडी सरकारला ही अपवित्र महाआघाडी आहेत असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना भारतीय जनता पक्ष सोबत विधानसभा निवडणूक लढवली होती. युतीत ते अगोदर पासूनच लहान भागीदार होते पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा हात सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केली वैचारिक दृष्ट्या हे एकमेकांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की ही अपवित्र महाआघाडी आहे. आणि आपल्या वजनानेच ती खाली पडेल. त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागणार नाही”.\nरेमडिसिवीर या औषधांविषयी बोलताना अमित शहा म्हणाले की,रेमडिसिवीर हे औषध महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यात तयार होतं आम्ही उत्तर प्रदेश ऐवजी महाराष्ट्राला रेमडिसिवीर पुरवलं महाराष्ट्रात वाढत जाणारी रुग्णसंख्या चा आकडा पाहता मला त्याची चिंता समस्या पण या पद्धतीने राजकारण करणे योग्य नाही असा अमित शहा यांनी म्हटलंय.\nकोरोना संकटात लसीकरण गरजेचे, नागरिकांनी सहभाग घ्यावा\nशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे मोफत वाटप\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का जाणून घ्या या मागचे सत्य\nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा डॉक्टर’; मुख्यमंत्र्यांचा 1…\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना…\nआंबेडकरवादी संघटनेचे राज्यसरकार विरोधात उद्या मुंडन आंदोलन..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/news/page-3/", "date_download": "2021-05-10T04:22:14Z", "digest": "sha1:SYSDD4FWVIU5WTBSQO5DX7N2SOSEF7KT", "length": 16751, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News in Marathi: Latest & Breaking News Marathi | मराठी बातम्या – News18 Lokmat Page-3", "raw_content": "\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\n‘स्तनपानासाठी दुसऱ्या खोलीत का पाठवतात’ अमृतानं व्यक्त केली खंत\nबातम्या May 9, 2021 ‘...म्हणू��� गौरी मला अधिक जवळची वाटते’; गिरीजानं सांगितलं आपल्या आईचं गुपित\nबातम्या May 9, 2021 बाब्बो, हा तर महाल राशिद खानचं आलिशान घर, Photo पाहून चक्रावून जाल\nबातम्या May 9, 2021 'कुशीत नसतं पिल्लू तेव्हा...'; रितेश देशमुखनं दिल्या 'मदर्स डे'च्या शुभेच्छा\nदिलासादायक; दोन दिवसात उपलब्ध होणार अँटी कोरोना औषधं, DRDO ची माहिती\nNetflixयुजर्ससाठी खास N-Plus सब्सक्रिप्शन;असा पाहता येणार Behind the Sceneकंटेंट\nVIDEO: वर्धाच्या हिंगणघाट येथे जिनिंग प्रोसेसिंग युनिटला भीषण आग\nगेट वे पडला ओस, पर्यटन बंदीमुळे 10 हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nबीडमध्ये उन्हाळ्यात पावसाळा, तुफान पावसाने नद्यांना पूर LIVE VIDEO\nWTC Final आधी टीम इंडियासाठी खूशखबर, इंग्लंडने दिली महत्त्वाची परवानगी\nलशीचे 2 डोस घेतल्यानंतरही मुंबई पोलिसाला कोरोनाची बाधा; उपचारादरम्यान मृत्यू\nआरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलीये; केंद्रीय मंत्र्याचा योगींकडे तक्रारीचा पाढा\nBREAKING : केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चौघेजणं जखमी\n‘तर माझे प्राण वाचले असते’; मृत्यूच्या 1 दिवसआधी अभिनेत्यानं केली होती ही पोस्ट\nलॉकडाऊन मध्ये Dish TV देत आहे धमाकेदार ऑफर; 1 महिन्यापर्यंत मिळेल मोफत सेवा\nआसाममध्ये भाजपाने केला नेतृत्त्वबदल, 'हा' नेता होणार मुख्यमंत्री\n जगासमोरचं संकट टळलं, याठिकाणी कोसळले चीनच्या Out of Control रॉकेटचे अवशेष\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nmother's day ला दुर्दैवी घटना,5वर्षांच्या समर्थला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू\nमालदीवच्या बारमध्ये नेमकं काय झालं\nमहिन्याला 125 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर मिळवा फायदा,फ्री कॉलिंगसह अनेक फायदे\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्या���ला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/two-arrested-for-robbing-foreign-workers-rs-50000-seized/", "date_download": "2021-05-10T05:13:59Z", "digest": "sha1:PT3R3NM7BMXKPQKGP44EFPP7U4T7SNET", "length": 11251, "nlines": 94, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "परप्रांतीय मजुराला लुटणाऱ्या दोघांना अटक : ५० हजारांचा मुद्देमाल जप्त | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर परप्रांतीय मजुराला लुटणाऱ्या दोघांना अटक : ५० हजारांचा मुद्देमाल जप्त\nपरप्रांतीय मजुराला लुटणाऱ्या दोघांना अटक : ५० हजारांचा मुद्देमाल जप्त\nकोल्हापूर, (प्रतिनिधी) : गांधीनगर येथील एका मजुराला मारहाण करून त्याच्याकडील किंमती मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलीसांनी अटक केली. सचिन गोरख जाधव (वय २५, रा. आयोध्या कॉलीनी, रिंगरोड) आणि संग्राम अनिल खामकर (वय २२, रा. मदिना मोहल्ला टाकाळा) अशी त्यांची नावे आहेत.\nत्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम व मोपेड असा सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी राम प्ररवेज कुमार (वय २४, रा. कोयना कॉलनी, गांधी नगर) याने फिर्याद दाखल केली आहे.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मूळचा झारखंड राज्यातील नवागडचट्टी येथे राहणारा रामकुमार हा काही महिन्यापासून करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील कोयना कॉलनीमधील अब्दुल सय्यद यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहतो. तो मजुरीचे काम करतो. काल (मंगळवार) रात्री तो कोल्हापुरातील दसरा चौक येथील एका एटीएम सेंटरमध्ये त्याच्या खात्यावर पैसे भरण्यासाठी आला होता. पैसे भरल्यानंतर तो मध्यवर्ती बसस्थानकाकडे जवळ गेला होता. त्यावेळी या परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ असणाऱ्या सार्वजनिक मुतारी जवळ थांबला होता.\nसुमारे रात्री साडेबाराच्या सुमारास याठिकाणी काळया मोपेडवरून आलेल्या दोघा तरुणांनी रामकुमार याला मारहाण करून त्याच्याकडील किंमती मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले होते. याबाबतची फिर्याद रामकुमारने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलीसांनी सचिन जाधव आणि संग्राम खामकर या दोघा सराईतांना अटक के��ी.\nPrevious articleक्षयरोग रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी\nNext articleडॉ. डी. टी. शिर्के यांनी कुलगुरूचा पदभार स्विकारला…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला क��ट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/view/mr/law", "date_download": "2021-05-10T04:25:11Z", "digest": "sha1:CBLMZACTTRYXHV26ZXRKN2FSWY4O224B", "length": 49174, "nlines": 383, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "विधी विभाग", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमुखपृष्ठ / विभाग / कायदा\nविभाग प्रमुख सौ . सई वडके ( विधी अधिकारी , कायदा विभाग )\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक २८०४२२२४ / ८४२२८११४६४\nमिरा भाईंदर महानगरपालिकेविरुध्द मा. दिवाणी न्यायालय, ठाणे, मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे, ग्राहक तक्रार निवारण न्यायालय, ठाणे, मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल होणारे दावे, खटले, रिट याचिका व इत्यादी न्यायालयीन प्रकरणातील कामकाज विधी विभागामार्फत केले जाते. स्वतंत्र विधी विभागाची स्थापना साधारणत: सन 2005 मध्ये करण्यात आलेली आहे.\nमिरा भाईंदर महानगरपालिकेविरुध्द दाखल झालेल्या दाव्यांची नोंद दावा रजिस्टर मध्ये घेणे.\nसदर दाव्यात रोटेशननूसार किंवा सलग्न सर्व्हे नंबरनूसार मनपा अभियोक्ता पॅनलवरील अभियोक्त्यांची नेमणूक करून सदरचा दावा न्यायालयीन कामकाज पाहण्याकरीता अभियोक्त्यांस पाठविणे.\nप्राप्त झालेल्या दाव्यांची माहीती संबंधित विभागास देउन दाव्यातील माहीती मागविणे.\nसंबंधित विभागातून दाव्यात प्राप्त झालेली माहीती संबंधीत अभियोक्त्यांस लेखी कथन दाखल करण्यासाठी देणे.\nप्राप्त झालेल्या लेखी कथनाचा मसुदा तपासून संबंधित विभागास पुढील तपासणीसाठी व स्वाक्षरीसाठी पाठविणे.\nविधी विभागातील अभिलेख अदयावत करणे.\nसंबंधित दाव्यात महानगरपालिकेस प्राप्त झालेले आदेश संबंधित विभागास कारवाईस्तव कळविणे.\nमहानगरपालिकेविरुध्द दाखल होणाऱ्या दाव्यांचा पाठपुरावा करणे.\nमहानगरपालिकेच्या पॅनलवर असलेल्या अभियोक्त्यांची केलेल्या कामांची देयके काढणे.\nसंबंधीत विभागाने कळविल्याप्रमाणे मा. न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यास महानगरपालिका अभियोक्त्यास कळविणे.\nविधी विभागाच्या संगणकाची आज्ञाप्रणाली अद्यावत करणे.\nमहानगरपालिकेविरुध्द पारीत झालेल्या आदेशासंबंधात अपील दाखल करणे.\nविविध विभागांना अभिप्राय देणे.\nमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम चे कलम 1949 अन्वये मा. आयुक्तांच्या सुचनेनूसार नियम, उपविधी व स्थायी आदेश तयार करण्याचीकारवाई करणे.\nविधी सल्लागार, पीसीपीएनडीटी समिती\nसदस्या, भ्रष्टाचार निर्मुलन समिती\nअध्यक्षा, महिला लैंगिक तक्रार निवारण\nसदस्या, निलंबन आढावा समिती\n२०१७-१८ कलम 4(1) (ब) (एक) मिरा भाईंदर महानगरपालिका येथील विधी विभाग या कार्यालयातील कामांचा व कर्तव्य यांचा तपशील\n२०१६-१७ कलम 4(1) (ब) (एक) मिरा भाईंदर महानगरपालिका येथील विधी विभाग या कार्यालयातील कामांचा व कर्तव्य यांचा तपशील\n२०१७-१८ विधी विभागाच्या अभिलेखी अद्यावत असलेली न्यायालयीन माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात www.mbmcrti.com च्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१६-१७ विधी विभागाच्या अभिलेखी अद्यावत असलेली न्यायालयीन माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात www.mbmcrti.com च्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nकलम 4(1) (ब) (एक) मिरा भाईंदर महानगरपालिका येथील विधी विभाग या कार्यालयातील कामांचा व कर्तव्य यांचा तपशील\nविधी विभागाच्या अभिलेखी अद्यावत असलेली न्यायालयीन माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात www.mbmcrti.com च्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nजून 2016 पर्यंत वापरलेली रक्कम रू. 7,11,023/-\nविधी विभागाच्या अभिलेखी अद्यावत असलेली न्यायालयीन माहिती ना��रिकांना पुरविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात www.mbmcrti.com च्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nविधी कामकाज या सार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहीती.\nसन 2015-16 मधील मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या पॅनेलवर असलेले वकील\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक\n१ श्री. विणा धोंडे 9821350788 मा. न्यायालय, ठाणे\n२ श्री. सचिन कुलकर्णी मा. न्यायालय, ठाणे\n३ सौ. सुजाता कांबळे 9892203983 मा. न्यायालय, ठाणे\n४ श्री.अशिष गोगटे 9869083114 मा. न्यायालय, ठाणे\n५ सौ. सविता पेठे 9869612996 मा. न्यायालय, ठाणे\n६ श्री.प्रशांत कोरगावकर 8149664364 मा. न्यायालय, ठाणे\n७ श्री.राजश्री बनसोड 9833452236 मा. न्यायालय, ठाणे\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक\n५ श्री. नारायण बुबना 9821259697 मा. उच्च न्यायालय, मुंबई\n४ श्री. मयुरेश लागु 9821049290 मा. उच्च न्यायालय, मुंबई\nमा. औद्योगिक न्यायालय, ठाणे\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक\n१ श्री. अविनाश जालिसादगी 9820392128/ 25453984 मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे मा. उच्च न्यायालय,मुंबई\nमा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली\n१ श्री. विनय नवरे मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली\nमिरा भाईंदर महानगरपालिका – पॅनलवरील अभियोक्त्यांचे देयकांचे निश्चित दर\nमनपाविरुध्द दाखल दावा/अपिल/क्रिमिनल केस मध्ये लेखी कथन दाखल झाल्यानंतर 60% रक्कम रुपये 3000/- एकूण रक्कम रुपये 5000/-\n( दि. 15/03/2002 रोजीच्या प्रशासकिय ठराव क्र. 3 अन्वये )\nदावा/अपिल/क्रिमिनल केस मध्ये अंतिम निर्णयानंतर साक्षांकित प्रत प्राप्त झाल्यानंतर 40% रक्कम रुपये 2000/-\n2. मनपाविरुध्द दाखल दावा/अपिल/क्रिमिनल केस मध्ये लेखी कथन दाखल झाल्यानंतर 50% रक्कम रुपये 4000/- एकूण रक्कम रुपये 8000/-\n(सदर तक्त्यातील अनुक्रमांक 2 ते 8 प्रमाणे माहेþ “जानेवारी 2015” पासुन सुधारित दरांस दि. 27/03/2015 रोजीच्या अहवालान्वये मा. आयुक्त यांनी मंजुरी दिलेली आहे.)\nदावा/अपिल/क्रिमिनल केस मध्ये अंतिम निर्णयानंतर साक्षांकित प्रत प्राप्त झाल्यानंतर 50% रक्कम रुपये 4000/-\n3. मनपाच्या वतीने अपिल दाखल करण्याकरीता रु. 4000/- एकूण रक्कम रुपये 8000/-\n(माहेþ “जानेवारी 2015” पासुन सुधारित दरांस दि. 27/03/2015 रोजीच्या अहवालान्वये मा. आयुक्त यांनी मंजुरी दिलेली आहे.)\nअपिलातील अंतिम निर्णयानंतर साक्षांकित प्रत प्राप्त झाल्यानंतर\n(सदर अपिल दाखल करणेकरीता (Processing fee)/भरावी लागणारी कोर्ट फी ची रक्कम मनपाने भरणा करावी.) रु. 4000/-\n(माहेþ “जा���ेवारी 2015” पासुन सुधारित दरांस दि. 27/03/2015 रोजीच्या अहवालान्वये मा. आयुक्त यांनी मंजुरी दिलेली आहे.)\nअंतिम निर्णयानंतर 50% रक्कम रु. 3000/-\n6. OMA (जन्म-मृत्यु दाखल्याचे दावे) करीता अंतिम निर्णयानंतर रु. 1000/- एकूण रक्कम रुपये 1000/-\n7. कॅव्हेट दाखल करणेकरीता (जुने दर - मा. स्थायी समिती सभा, दि. 27/07/2006, ठराव क्र. 65 अनुषंगाने) रु. 500/- एकूण रक्कम रुपये 500/-\nकॅव्हेट दाखल करणेकरीता (सुधारीत दर - 27/03/2015 रोजीच्या अहवालान्वये मा. आयुक्त यांनी दिलेल्या मंजूरीअन्वये) रु. 700/- एकूण रक्कम रुपये 700/-\n8. जुन्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये साक्षांकित प्रती काढणेकरीता (जुने दर) रु. 500/- एकूण रक्कम रुपये 500/-\nजुन्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये साक्षांकित प्रती काढणेकरीता (सुधारीत दर - 27/03/2015 रोजीच्या अहवालान्वये मा. आयुक्त यांनी दिलेल्या मंजूरीअन्वये) रु. 700/- एकूण रक्कम रुपये 700/-\nमा. उच्च न्यायालय, मुंबई\nमहानगरपालिकेविरुध्द याचिका/अपिल/जनहित याचिका मधील अंतिम निर्णयानंतर (मा. स्थायी समिती सभा, दि. 27/07/2006, ठराव क्र. 65 अनुषंगाने) रु. 10,000/- एकूण रक्कम रुपये 10,000/-\nमहानगरपालिकेविरुध्द याचिका/अपिल/जनहित याचिका मध्ये शपथपत्र दाखल झाल्यानंतर 60% रु. 8500/- एकूण रक्कम रुपये 15,000/-(प्रथम तारखेस निकाल लागल्यास रु. 10,000/-)\n(सदर तक्त्यातील अनुक्रमांक 2 ते 8 प्रमाणे माहेþ “जानेवारी 2015” पासुन सुधारित दरांस दि. 27/03/2015 रोजीच्या अहवालान्वये मा. आयुक्त यांनी मंजुरी दिलेली आहे.)\nमहानगरपालिकेविरुध्द याचिका/अपिल/जनहित याचिका मध्ये अंतिम निर्णयानंतर 40% रक्कम रु. 6500/-\n2. मनपामार्फत याचिका /अपिल दाखल झाल्यानंतर रु. 10,000/- एकूण रक्कम रुपये 20,000/-\nअपिलातील अंतिम निर्णयानंतर साक्षांकित प्रत प्राप्त झाल्यानंतर (सदर अपिल दाखल करणेकरीता (Processing fee)/भरावी लागणारी कोर्ट फी ची रक्कम मनपाने भरणा करावी.) रु. 10,000/-\n3. मनपाविरुध्द याचिका/अपिल मध्ये त्यात सिव्हिल ऍपलिकेशन दाखल झाल्यास अंतिम निर्णयानंतर\n(दोनपेक्षा अधिक तारखांची सुनावणी झाल्यास) रु. 5000/- एकूण रक्कम रुपये 5,000/-\nयाचिका/अपिल मध्ये मनपामार्फत सिव्हिल ऍपलिकेशन दाखल झाल्यास अंतिम निर्णयानंतर रु. 10,000/- एकूण रक्कम रुपये 10,000/-\n4. कॅव्हेट दाखल करणेकरीता (जुने दर)\nरु. 700/- एकूण रक्कम रु. 700/-\nकॅव्हेट दाखल करणेकरीता (सुधारीत दर)\nरु. 1000/- एकूण रक्कम रु. 1000/-\n5. लिगल नोटिस तयार करून बजावण्याकरीता रु. 1500/- एकूण रक्कम रुपये 1500/-\n6. साधी/मायनर नोटिस बजावण्याकरीता रु. 1000/- एकूण रक्कम रुपये 1000/-\n7. अभिप्राय देणेकरीता रु. 5000/- एकूण रक्कम रुपये रु. 5000/-\n8. करारनामा तयार करुन देणेकरीता (ठेक्याच्या किंमतीनुसार)\nरु. 50 लाख पर्यंतच्या करारनाम्याकरीता रु. 1000/- रु. 50 लाख पेक्षा जास्त रक्कमेच्या करारनाम्याकरीता रु. 5000/-\nमा. औद्योगिक न्यायालय, ठाणे\nमा. स्थायी समिती सभा दि. 27/07/2006, ठराव क्र. 65 अनुषंगाने मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये खालीलप्रमाणे देयक निश्चित करण्यात आले.\nमा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली\nमा. स्थायी समिती सभा दि. 27/07/2006, ठराव क्र. 65 च्या अनुषंगाने दि. 07/02/2014 रोजीच्या इकडील विभागाच्या अहवालान्वये मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील प्रकरणांमध्ये महानगरपालिकेच्यावतीने कामकाज पाहणारे अभियोक्ते ऍड. विनय नवरे यांचे खालीप्रमाणे देयक अदा ठरविण्यात आलेले आहे.\nटिप :- वरील नमुद न्यायालयांव्यतिरिक्त इतर न्यायालये, ट्रिब्युनल, आयोग व इतर यांच्याकडे दाखल होणाऱ्या न्यायप्रविष्ठ प्रकरणांची संख्या अल्पस्वरुपात असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 481 (1)(ज) नुसार आयुक्तांस प्राप्त अधिकारान्वये वकिली फी चे दर प्रकरण निहाय निश्चित करण्यात येतात.\nविधी विभागातील अधिकारी परंपरा\nअधिकारी / कर्मचारी पदनिहाय संख्या\n१ विधी अधिकारी १\n३ संगणक चालक २\n६ सफाई कामगार १\nअधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४९\nविधी विभागाच्या कामकाजावर संनियंत्रण करणे.\nअपिलीय अधिकारी म्हणून काम करणे.\nमहानगरपालिका/ आयुक्त/ अधिकारी कर्मचारी यांच्याविरुदध दाखल न्यायालयीन वादाचा बचाव करणे.\nविधी विभागाच्या दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण ठेवणे.\nमहानगरपालिकेविरुदध दाखल दाव्यांचे समन्स न्यायालयातून विधी विभागास प्राप्त झाल्यास संबंधित विभागास त्याची माहिती देउन दाव्यातील मुद्देनिहाय माहिती मागविणे.\nप्राप्त झालेली माहिती मनपा अभियोक्ते यांना पाठविणे.\nमनपा अभियोक्ते यांनी तयार करुन दिलेले लेखी कथन/शपथपत्र तपासुन संबंधित विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित विभागाने सुचविलेले बदलानुसार त्यात आवश्यक ती दुरुस्ती व फेरबदल करुन सबंधीत विभागास अंतीम करणेस व स्वाक्षरीस पाठविणे.\nदाव्यासबंधी मनपा अभियोक्ते यांचेशी स���न्वय साधून लेखी कथन दाखल करणे तसेच न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा घेणे.\nमा. न्यायालयाने दाव्यांमध्ये पारीत केलेले आदेश कारवाईस्तव संबंधित विभागास कळविणे.\nमहानगरपालिकेच्या विविध विभागांनी मागणी केल्यास अभिप्राय देणे तसेच विविध विभागांनी विशेष प्रकरणांमध्ये आयुक्तांच्या मंजूरीने आदेशाचा मसुदा तयार करून देणे.\nविविध विभागातील विकासकामांबाबतचे करारनामे तयार करून देणे.\nमहत्वाच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये मा. न्यायालयांत उपस्थित राहणे तसेच मनपा अभियोक्ते/सिनियर कौन्सिल यांस Briefing करणे.\nपी. सी. पी. एन. डी. टी. कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मनपा समितीचे सल्लागार सदस्य म्हणून कामकाज पाहणे व बैठकीस उपस्थित राहणे.\nमहानगरपालिकेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला लैंगिक तक्रार निवारण समिती चे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणे.\nभ्रष्टाचार तक्रार निर्मुलन समिती अंतर्गत सदस्य म्हणुन कार्य करणे.\nनिलंबन आढावा समितीचे सदस्य म्हणून काम पाहणे.\nउपविधीचे मसुदे तयार करणे तसेच त्यासंदर्भात संबधीत विभागांस त्याचप्रमाणे शासनास पत्रव्यवहार करणे.\nमहानगरपालिका किंवा आयुक्त/ अधिकारी/ पदाधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द दाखल होणाऱ्या न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये बचाव करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम 481 (1) (ग) अन्वये अभियोक्त्यांची मनपा पॅनेलवर नियुक्ती करण्याबाबतचा व कलम 481 (1) (ज) अन्वये नियुक्त अभियोक्त्यांचे देयक निश्चित करणेबाबतचा प्रस्ताव उपायुक्तांच्या मान्यतेने आयुक्तांस सादर करणे व त्यानुसार त्यांचे देयक अदा करणे.\nविधी विभागाकरीता विकसित करण्यात आलेली संगणकिय आज्ञाप्रणालीमध्ये महानगरपालिकेच्या विरुध्द/महानगरपालिकेमार्फत दाखल दाव्यांची माहिती अद्यावत करणे.\nमहानगरपालिकेविरुध्द पारित आदेशांविरुध्द अपील दाखल करणे.\nनोटिस व आदेशाचे नमुने उपायुक्त यांच्या मंजूरीअन्वये अंतिम करणे.\nप्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यास महानगरपालिकेच्या वतीने जैसे-थे आदेश vacate करणेकरीता पाठपुरावा करणे, तसेच जैसे थे आदेश vacate झाल्यास त्याची माहिती विभाग प्रमुख, अतिक्रमण विभाग/प्रभाग अधिकारी यांस पुढील कारवाईस्तव कळविणे.\nसंबंधीत विभागाने नोटिस बजावल्याबाबतची माहिती विधी विभागास कळविल्यास संबंधितांनी मा. न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश प्राप्त करुन घेऊ नये म्हणुन कॅव्हेट दाखल करणे.\nसंबंधित विभागाने कळविल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये खाजगी तक्रार दाखल करणे.\nनियमितपणे न्यायालयीन प्रकरणांचा पाठ्पुरावा घेणे व लवकरात लवकर प्रकरण निकाली काढणे.\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती अधिकारी म्हणून काम करणे.\nमहानगरपालिकेच्या विधी विभागातील लिपिक संवर्गाची कामे\n१. लिपिक - १\nआवक-जावक पत्रांची नोंद घेणे.\nRotation निहाय प्राप्त न्यायालयीन प्रकरणांमध्ये पॅनेल अभियोक्त्यांना दावा वर्ग करणे.\nप्राप्त न्यायालयीन प्रकरणांची माहिती संबंधित विभागास लेखी पत्रान्वये कळवुन दाव्याची/अपीलाची/याचिकेची प्रत उपलब्ध करुन देणे.\nसंबंधित विभागांकडुन मुद्देनिहाय माहिती व कागदपत्रे मागवुन मनपा अभियोक्ते यांस उपलब्ध करुन देणे.\nआवश्यकता असल्यास संबधित विभागांस स्मरणपत्रे काढणे.\nकॅव्हेटच्या नोंदी घेणे तसेच कॅव्हेट संचिका अद्यावत ठेवणे.\nविभागात प्राप्त पत्रांचा मासिक गोषवारा तयार करणे.\nविधी अधिकारी यांनी वेळोवळी नेमुन दिलेली कामे करणे.\n२. लिपिक - २\nमहानगरपालिका अभियोक्ता पॅनेलवर नियुक्त अभियोक्त्यांच्या देयकांचे प्रस्ताव तयार करणे.\nमंजुर देयकांची नोद नमुना नं. 90 रजिस्टमध्ये तसेच दावा रजिस्टर मध्ये घेणे.\nजन्म-मृत्यु नोंदीसंर्भात दाखल ओ. एम. ए. मधील आदेश संबंधित विभागास कळविणे.\nन्यायालयीन प्रकरणांतील आदेश संबंधित विभागांस कळविणे.\nलेखापरीक्षणाबाबतची माहिती लेखा विभागास उपलब्ध करुन देणे.\nविधी अधिकारी यांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.\n३. लिपिक - ३\nमा. न्यायालयाने वेळोवेळी पारीत केलेले आदेश संबंधित विभागास कार्यवाहीस्तव लेखी कळविणे.\nमहानगरपालिकेच्यावतीने दाखल करावयाच्या अपीलांचे प्रस्ताव सादर करणे.\nमहानगपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या प्रारुप उपविधी व नियमन संबंधीचे पत्रव्यवहार करणे.\nबाजार फी वसुली ठेक्यासंबंधी दाखल न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील पत्र व्यवहार, सादर अहवाल तयार करणे.\nमहानगरपालिका पॅनेलवर अभियोक्ते नियुक्ती बाबतचे तसेच त्यांच्या देयक निश्चितीबाबतचे प्रस्ताव सादर करणे.\nसरकारी पत्रांना उत्तरे व अपेक्षित माहिती उपलब्ध करुन देणे.\nविधी अधिकारी यांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.\n४. संगणक चालक तथा लिपिक - १\nन्यायालयीन प्रकरणांतील आदेश संबंधित विभागास कार्यवाहीस्तव लेखी कळविणे.\nमहानगरपालिकेच्यावतीने अपील दाखल करणेकरीता सादर करणे.\nविधी विभागात प्राप्त दावे/अपील/याचिका यांची न्यायालय निहाय रजिस्टरमध्ये नोंद घेणे तसेच संचिका तयार करणे.\nविविध विभागांमार्फत अपेक्षिण्यात आलेल्या अभिप्राय प्रकरणी विधी अधिकारी यांचेकडुन डिक्टेशन घेणे/ड्राफ्ट अभिप्राय तयार करणे व ते टाईप करणे.\nमाहिती अधिकारांतर्गत प्राप्त अर्जांच्या नोंदी घेणे, अर्जांस उत्तरे तयार करणे तसेच अर्जदार यांनी अपेक्षिलेली माहिती उपलब्ध करुन देणे.\nनगरसेवकांच्या/आमदार/खासदार पत्रांना उत्तरे देणे तसेच अपेक्षित माहिती व कागदपत्रे उपलब्ध करुन देणे.\nलोकशाही दिन अंतर्गत प्राप्त पत्रांना उत्तरे देणे.\nमहानगरपालिका लोगो नोंदणीकृत करणेबाबत संबंधित कार्यालयात पाठपुरावा करणे.\nविधी अधिकारी यांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.\n५. संगणक चालक तथा लिपिक- २\nविधी विभागाकरीता विकसित करण्यात आलेली संगणकिय आज्ञाप्रणाली अद्यावत करणे.\nDaily board च्या नोंदी आज्ञाप्रणालीमध्ये घेणे.\nमनपा अभियोक्ते यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लेखी कथन/प्रतिज्ञापत्रे यांमध्ये विधी अधिकारी यांनी केलेल्या दुरुस्त्या तसेच फेरबदल करणे.\nमहानगरपालिकेच्यावतीने मा. न्यायालयात दाखल करावयाच्या लेखी कथन/प्रतिज्ञापत्र/विविध ऍप्लिकेशनच्या प्रिंट काढणे.\nमनपा अभियोक्त्यांच्या देयकांची लिपिकाने तयार केलेली यादी टाईप करणे.\nविभागामार्फत ई-मेल करणे तसेच दैनंदिन ई-मेल च्या प्रिंट काढणे.\nन्यायालयीन प्रकरणांतील आदेश संबंधित विभागांस कळविणे.\nविधी अधिकारी यांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.\nसन 2015-2016 मधील उल्लेखनिय कामगिरी\nविधी विभागातील कामकाज सुरळीत होण्याकरिता विधी विभागात संगणकीय आज्ञाप्रणाली विकसित करण्यात आली असून विधी विभागातील सन 2000 ते आत्तापर्यंत मा. दिवाणी न्यायालय, ठाणे येथे महानगरपालिकेविरुध्द दाखल झालेल्या दाव्यांचा अभिलेख (Updated) अद्यावत चालू आहे. तसेच सदरची आज्ञाप्रणाली मनपाच्या www.mbmcrti.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.\nतसेच मनपाच्या नियोजीत विकास योजनेतील काही महत्वपूर्ण कामाबाबत न्यायप्रविष्ठ झालेली प्रकरणे मनपाच्या बाजूने निकाली काढण्यात आले आहे.\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत मा. न्यायालयातील दाव्यांमध्ये महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय लावून बहुतांशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.\nमनपा विरुध्द दाखल झालेल्या बरेचशा दाव्यात मनपा अभियोक्त्यास वेळेत माहिती पुरविल्यामुळे लेखी कथन दाखल करण्यात आले नव्हते सदर प्रलंबित दाव्यात, संबधीत विभागाकडून माहिती मागवून लेखी कथन दाखल करण्यात आले आहेत.\nमिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उपविधी तयार करून शासनाच्या अंतिम मंजूरीकरीता पाठविण्यात आल्या आहेत.\nमिरा भाईंदर महानगरपालिकेच्या पॅनलवरील अभियोक्त्यांना देण्यात येणाऱ्या बिलांची नोंद विधी विभागाच्या संकेतस्थळावर अद्यावत करण्यात येत आहे.\nमा. न्यायालय, ठाणे तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील निकाली प्रकरणे सुस्थितीत ठेवणेकरीता विधी विभागामार्फत अभिलेख कक्ष अद्यावत करण्यात आला आहे.\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/11-young-men-arrest-in-jharkhand-due-to-wearing-a-pak-flagged-shirt/", "date_download": "2021-05-10T04:44:27Z", "digest": "sha1:YIRRBVC7425ORUZVW2YXY6NIF3M34BXD", "length": 7601, "nlines": 82, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पाक ध्वजांकित शर्ट घालणाऱ्या 11 तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा Jai Maharashtra", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपाक ध्वजांकित शर्ट घालणाऱ्या 11 तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा\nपाक ध्वजांकित शर्ट घालणाऱ्या 11 तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा\nझारखंडमधील धनबाद जिल्ह्यात 11 तरुणांचा पाकिस्तानी ध्वजांकित शर्ट घातलेला फोटो व्हायरल झाल्याने तणाव निर्माण झाला आहे.\nहा फोटो मीडियावर दाखवल्यानंतर त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पाच तरुणांना अटक केली गेली आहे.\nदि. १४ (फेब्रु) रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील आत्मघातकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यापासून भारत-पाक संबंधात तणाव निर्माण झाला आहे.\nभारतप्रमाणे पाकिस्तानी सोशल मीडियावर अनेक प्रकारे यावरती भाष्य केलं जात आहे.\nझारखंडमधील धनबाद जिल्ह्यात या 11 तरुणांच्या फोटोने मात्र तणावपूर्ण स्थीती निर्माण झाली आहे.\nपाकिस्तानमध्ये जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरावर भारतीय हवाई हल्ल्याचा आनंद निरसा ब्लॉकचे लोक साजरा करत होते.\nनिरसा ब्लॉकच्या लोकांनी सोशल मीडियावर काही स्थानिक तरुणांचे फोटो बघितले.\nबैद्यपुर मध्ये पाक ध्वजांकित शर्ट घातलेल्या तरुणांच्या फोटोमुळे ताण निर्माण झाला.\nलोकांनी मंगळवारी संध्याकाळी 11 तरुणांच्या घरी पोहचून तोडफोड केली.\nजिल्हा प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी बैद्यपुर गावात तेव्हा कलम 144 लागू केली.\nपोलिसांनी स्थितीवर नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.पोलीसांच्या म्हणण्याप्रमाणे स्थिती नियंत्रणात आहे.\nPrevious #WelcomeBackAbhinandan : अखेर विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका\nNext Best Of Luck : उद्यापासून दहावीची परिक्षा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/sanjay-raut/", "date_download": "2021-05-10T06:00:49Z", "digest": "sha1:F3XS46OSTSQQ5Y5HWCIPE3ZQWAS45NVM", "length": 36712, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे – शिवसेना | गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे - शिवसेना | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nCoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार\nगुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे - शिवसेना\nमहाराष्ट्रात काहीही करुन राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे. बूड आहे म्हणून तो टिकला आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य व धैर्य दाखवणारा असतो. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल असे शिवसेनेनं म्हटलं आहे.\nमोदींवर पूर्ण विश्वास, ते मद्रास कोर्टाच्या टिप्पणीला गांभीर्याने घेतील असा मला विश्वास - संजय राऊत\nआंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केला. राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही.\nपंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं म्हटलेलं पण लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुडवडा होतोय\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी पडून दिली जाणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही राज्याविषयी आकस नाही. पण भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.\nबेळगाव प्रकरणी फडणवीसांच्या पाठिंब्याची गरज होती | पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली - राऊत\nराज्यात एकीकडे कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीची एकीकडे तयारी सुरू आहे तर दुसरीकडे बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शुभम शेळके या उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्यावर आणि भाजपलाही सुनावले आहे.\nउद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने विरोध केला जात आहे. हा विरोध भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भूमिकेमुळे असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. परंतु, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.\nराज्यात भाजपच्या १०५ आमदारांना निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या - संजय राऊत\nएक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की हे सगळी लोकं एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहिले आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आता चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.\nदेशाच्या इतिहासात सर्वात गलीच्छ राजकारण सध्या महाराष्ट्रातील विरोधक करत आहेत - संजय राऊत\nउद्योगपती अंबानी यांनी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उ���ाली आहे. पत्रातून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख तसंच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आल्याचं म्हटलं आहे.\nअनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णायाला आव्हाण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची सीबीआय चौकशी व्हावी याकरीता उच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nमहाविकास आघाडीतील कोणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये - उपमुख्यमंत्री\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख वादात आडकले आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुखांवर ‘रोखठोक’मधून टीका केली. यानंतर आता संजय राऊतांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.\nजोपर्यंत 12 आमदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत मी राज्यपालांवर टीका करणारच\nमागील काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले हाच तपासाचा विषय. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही हाच तपासाचा विषय. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले, असे रोखठोक मत शिवसेनेनं मांडले. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.\nशुक्लांवर एवढा विश्वास का ठेवला | महाविकास आघाडीला संजय राऊत यांचा सवाल\nएकदा धडा घेऊनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला, याचे आश्चर्य वाटते. राजकारणात अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या अनुभवानंतर शिकावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महविकास आघाडीच्या सरकारला शुक्रवारी नवी दिल्लीत सुनावले.\nफडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते | पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत\nमहाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल, असे वर्तन करु नये. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली.\nफडणवीस बॉम्ब घेऊन आले | तो भिजलेला लवंगी फटाका निघाला - संजय राऊत\nशिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. परंतु तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हेच महाराष्ट्राचे गृहमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं.\nशरद पवार योग्य निर्णय घेतील पण मंत्र्यांनी पाय जमिनीवर ठेवण्याची गरज - संजय राऊत\nमुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टा���्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.\nNIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला\nअंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. बदल्यांमागील कारणांचा उलगडा करताना शिवसेनेनंही भारतीय जनता पक्षावर देखील निशाणा साधला आहे.\nसर्वपक्षीय शिष्टमंडळ बेळगावला पाठवा | अन्यथा असंख्य मराठी माणसे तेथे धडकतील - संजय राऊत\nबेळगावात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटला असताना शिवसेना खासदार संजय राउत यांनी कर्नाटक सरकारला आपल्याच थेट इशारा दिला आहे. बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांची कुणी दखल घेत नसेल तर मग महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीने बेळगावात उतरावे लागेल. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका. कर्नाटकमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे असा हल्लाबोल संजय राउत यांनी केला.\nप्लॅस्टर ममतांना आणि दुखणं भाजपला | शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र\nविधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम बंगालच्या विधानसभेचं रण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून ममतांना वाघिण संबोधत भाजपवर शरसंधान करण्यात आलं आहे. ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजपची नौका आणखीनच खोल पाण्यात गेली, असं सुचवत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.\nमनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये | राऊतांनी विरोधकांना सुनावलं\nउद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने गूढ आणखी वाढलं आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (६ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलत हो��े.\nराजधर्मावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचं सूचक ट्विट\nविरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राठोड हे पत्नी आणि मेव्हण्यासह कॅबिनेट बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राठोड यांच्या बाबत कॅबिनेटपूर्वीच काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nमोदी हे सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू, इंदिराजींपेक्षा महान असल्याचं भक्तांना वाटत असेल तर...\nनरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा हा भाग आहे, अशी खरपूस टीका आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nमोदींच्या प्रचार सभानंतरही केरळ'मध्ये भाजपाला भोपळा | पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा २ जागी विजय\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता ज��जाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%85%E0%A4%82/", "date_download": "2021-05-10T05:10:04Z", "digest": "sha1:2KDHY4JUDNHLGRXFV2HHVXNNYPBK3ARQ", "length": 7962, "nlines": 109, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थांना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची (Panel of Resource Person) नामिकासुची तयार करणेबाबत जाहिरात | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nआत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थांना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची (Panel of Resource Person) नामिकासुची तयार करणेबाबत जाहिरात\nआत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थांना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची (Panel of Resource Person) नामिकासुची तयार करणेबाबत जाहिरात\nआत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थांना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची (Panel of Resource Person) नामिकासुची तयार करणेबाबत जाहिरात\nआत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थांना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची (Panel of Resource Person) नामिकासुची तयार करणेबाबत जाहिरात\nआत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थांना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची (Panel of Resource Person) नामिकासुची तयार करणेबाबत जाहिरात\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-DJOK-test-latest-marathi-sms-comedy-jokes-cartoons-pics-fun-5007438-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:10:03Z", "digest": "sha1:KNRWEVI4BMWVRINGVRKG7B6DVTAIVZRV", "length": 2192, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "test Latest Marathi SMS Comedy Jokes Cartoons Pics Fun | test HUSBAND & WIFE FUNNY: बायकोला का घाबरावे? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआज संडे आहे. आणि तुमच्या संडेला Funday बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत काही, पती-पत्नीचे जोक्स. या फोटोंमधून नवरा - बायकोच्या नात्यातील ओढाताण तुम्हाला हसवल्याशिवाय राहाणार नाही. व्हॉट्सअप कलेश्कनसोबत शेअर झालेले काही गंमतीदार फोटो\nपुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार फोटो.. .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2021-05-10T05:21:51Z", "digest": "sha1:Z7YKUNKESITJZDT5JA3WIUQB7ZI3T7H6", "length": 10468, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "सोयीसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार – केंद्र | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nसोयीसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार – केंद्र\nनवी दिल्ली – आज नवी दिल्लीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काही तरी निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काहीच निर्णय घेतला नसून उलट सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार असं अप्रत्यक्ष सूचित केलं आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. बैठकीत वाढत्या किमतीबाबत काहीच निर्णय न होताच बैठक संपली. तसेच देशात पेट्रोलियम उत्पादनातून मिळणाऱ्या कराचा वापर केंद्र सरकार महामार्ग तसेच एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करत असते असं माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकेंद्राच्या या निर्णयने येत्या काळात वाहतुक खर्चात प्रचंड वाढ होऊन त्याचा परिणाम महागाई होण्यात सुद्धा होणार आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावे लागेल.\n← जुगाराच्या अड्ड्यावर छापा ; हजारो रुपयांसहीत जुगाराची सामग्री जप्त केली\nविधानपरिषद निकाल: शिवसेना :२,भाजपा : २, तर राष्ट्रवादी : १ →\nडोंबिवलीतील प्रदूषण कमी होणार सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नूतनीकरण\nजिल्हा परिषद,नगरपंचायतीच्या निवडणुकीत श्रमजीवी संघटनेचा भाजपला जाहीर पाठींबा\n‘शिष्ट भारत अभियानाला’ डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत प्रारंभ\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-10T04:50:08Z", "digest": "sha1:3KUWBWJGUZLPYNYK4QSU2GRCYJAUTVWC", "length": 12449, "nlines": 114, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘मूक आंदोलन’ | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nपुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘मूक आंदोलन’\nपुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘मूक आंदोलन’\nपुणे : रायगड माझा वृत्त\nमहात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.\nसत्य, अहिंसा, शांती ही गांधीजींची तत्वे होती तर असत्य, हिंसा, अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्व असल्याची टीका यावे��ी करण्यात आली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या तत्वांची उदाहरणे सुद्धा यावेळी देण्यात आली. यात सरकारकडून सांगण्यात आलेले असत्य म्हणजे, राफेल विमान बनविण्याची एच ए एल कंपनीची क्षमता नाही. हिंसा म्हणजे, विचारवंतांच्या हत्येस जबाबदार सनातन संस्थेवर अद्याप बंदी नाही. अशांती म्हणजे देशाच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात आली नाही असे एका फ्लेक्सच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्याचबरोबर जवाब दो असे लिहून विविध प्रश्न करणारे फलक हातात धरण्यात आले होते.\nतोंडावर पट्टी बांधून मूक आंदोलन यावेळी करण्यात आले. शांततेत कुठलेही भाषण न करता हे आंदोलन करण्यात आले. स्मरण महात्म्याचे… मूक आंदोलन जनसामान्यांचे… अशी टॅग लाईन यावेळी देण्यात आली होती.\nPosted in Uncategorized, जागतिक, देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण\nनाना पाटेकरकडून कोणतीही नोटीस आलेली नाही-तनुश्री दत्ता\nशरद पवारांचं ‘राज’कारण… दोघांत तिसरा, आता आघाडी विसरा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करत���ना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/pimpri-chinchwad/page/2/", "date_download": "2021-05-10T04:43:50Z", "digest": "sha1:VDSEI62CMC2NFKTQY6YQ23RHBA4B4EYV", "length": 3925, "nlines": 52, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates pimpri chinchwad Archives | Page 2 of 2 |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअचानक पेटली होती कार… 7 महिन्यांनी झाला गुन्ह्याचा पर्दाफाश\nसप्टेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवडला झालेल्या महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. विम्याचे 30 लाख रुपये…\n#PulwamaTerrorAttack : राज्यात पुलवामा हल्ल्याचा निषेध; नागरिक संतप्त\nजम्मू- काश्मीरमध्ये गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 39…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/arun-jaitley-criticism-on-congress-manifesto/", "date_download": "2021-05-10T05:35:37Z", "digest": "sha1:ZVLYEDC7JMW4ZVAZKYSBLQBOXD7UCXS5", "length": 8794, "nlines": 107, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काँग्रेसचा जाहीरनामा हा देशाच्या एकतेसाठी धोकादायक - अरूण जेटली", "raw_content": "\nकाँग्रेसचा जाहीरनामा हा देशाच्या एकतेसाठी धोकादायक – अरूण जेटली\nनवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यातील मुद्दे हे देशाचे तुकडे करणारे आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा देशाच्या एकतेसाठी धोकादायक आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेसवर केला आहे.\nदिल्ली येथे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, नेहरू-गांधी परिवारने जम्मू काश्मीर संबंधी जी ऐतिहासिक चूक केली होती, तोच अजेंडा आताची काँग्रेस पुढे नेत आहे.\nकांग्रेस के घोषणा पत्र में कहा गया कि जो वो वादे करते हैं उसे निभाते हैं\nइस घोषणा पत्र में ऐसी बातें हैं जो देश को तोड़ने वाली हैं और देश की एकता के खिलाफ हैं\nनेहरू-गांधी परिवार की जम्मू कश्मीर को लेकर जो ऐतिहासिक भूल थी, उस एजेंडा क��� ये आगे बढ़ा रहे हैं: श्री अरुण जेटली pic.twitter.com/6ngTchKN0z\nकाँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेमधील कलम 124 अ वगळू, असं आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. कलम 124 अ देशद्रोहाशी संबंधित आहे. सीआरपीसी बदलण्याचं काँग्रेसने आश्वासन दिलंय ज्यामुळे जामीन देणं हा एक नियम होईल, दहशतवाद्यांनाही जामीन मिळेल, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांनाही अभय मिळेल.\nदेशद्रोह हा गुन्हा नसेल असं आश्वासन देणाऱ्या पक्षाला एकही मत मिळवण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अरूण जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यावर दिली.\nकांग्रेस का आज का नेतृत्व जिहादियों और माओवादियों के चंगुल में है\nवो घोषणा पत्र में कह रहे हैं कि आईपीसी से सेक्शन 124-A हटा दिया जाएगा, देशद्रोह करना अब अपराध नहीं है\nजो पार्टी ऐसी घोषणा करती है, वो एक भी वोट की हकदार नहीं है: श्री अरुण जेटली #BharatBoleModiModi pic.twitter.com/uhNqVfsGB3\nअतिरेकी आणि नक्षलवाद्यांना मदत करणारी आश्वासने काँग्रेसने दिलीत, असा गंभीर आरोपही जेटलींनी यावेळी केला आहे. दरम्यान, काँग्रेसने कधीच पूर्ण न होणाऱ्या केल्या आहेत. त्यांची ही आश्वासने कधीच अस्तित्वात येणार नाही, असंही जेटली म्हणाले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् घात झाला; ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू\nकोरोनाची भरतीय पुन्हा धडकी देशात कुठे लॉकडाऊन, तर कुठे कर्फ्यू; अनेक राज्यात कठोर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=25%3A2009-07-09-02-01-06&id=254605%3A2012-10-08-19-51-06&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=2", "date_download": "2021-05-10T04:55:24Z", "digest": "sha1:5ZAKCW7NDCBQLHZORRV3PSTSRSFEDCC4", "length": 2449, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बालभारतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन", "raw_content": "बालभारतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन\nबालभारतीच्या कार्यालयीन सचिव निलिमा नाईक यांच्या विरुद्ध बालभारतीतील राष्ट्रवादी पाठय़पुस्तक मंडळ कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. नाईक यांची ताबडतोब बदली करावी अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.\nबालभारतीमधील अनेक कमचाऱ्यांना पदोन्नती मिळणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे ३ ते ५ वर्षे जे कर्मचारी एकाच ठिकाणी काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांची बदली होणे अपेक्षित होते. मात्र, पदे रिक्त असतानाही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन पदे भरली जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी नाईक यांच्यावर केला आहे. नाईक यांचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. बालभारतीचे संचालक सर्जेराव जाधव यांच्याशीही कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशी मंगळवारी पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://erandolmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoBudget/pagenew", "date_download": "2021-05-10T04:03:49Z", "digest": "sha1:JNWWD5XOSXILEROQJSMA2UTI6ULHWJVT", "length": 7510, "nlines": 121, "source_domain": "erandolmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoBudget", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / आर्थिक बाबी / उत्पन्न आणि खर्च खाते\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nपाणी चोरी कृषी पंप जप्ती मोहीम\nनथ्थू बापू उरूस प्रारंभ\nरुग्ण कल्याण समीती अशासकीय सदस्य पदी निवड\nस्वच्छता सर्वेक्षण जाहिर आवाहन\nस्वच्छता ॲप जाहिर आवाहन\nओला कचरा पासुन निर्मित खतास हरीत ब्राँड प्राप्त\nउत्पन्न आणि खर्च खाते : २०२१-२०२२\nरक्कम ( रु. )\nरक्कम ( रु. )\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १०-०५-२०२१\nएकूण दर्शक : ९०९०४\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T05:23:31Z", "digest": "sha1:Z6TRIRAOMD5OVQFVGHHXXWMRHFTS27FW", "length": 12321, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "कल्याण डोंबिवलीतून एक कार सह दोन रिक्षा चोरी | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nकल्याण डोंबिवलीतून एक कार सह दोन रिक्षा चोरी\nडोंबिवली 23 : कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात वाहन चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यातच काल डोंबिवली व कल्याण मधून एक कार व दोन रिक्षा चोरीला गेल्याच्या तक्रारी विविध पोलीस स्थानकात दखल झाल्या आहेत .डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव भीमाबाई निवास येथे राहणारे नंदकुमार पवार यांच्या मालकीची रिक्षा असून रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पवार यांनी मानपाडा रोड य��थील एका प्रसाधन गृहा समोर रिक्षा उभी करत ते लघुशंकेसाठी गेले .हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा व रिक्षातील मोबाईळ घेवून धूम ठोकली .तीन दिवसांच्या शोधा नंतरही रिक्षा ण सापडल्याने अखेर पवार यांनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे .तर कल्याण पूर्वेत कोळसेवाडी नेतिवली आनंद वाडी परिसरात राहणारे गणेश गायकवाड यांनी गत सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आपली रिक्षा कल्याण पश्चिमेकडील संतोषी मारा रोड वर उभी करत काही वेळा करिता बाहेर गेले हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा चोरून नेली या प्रकरणी गायकवाड यांनी काल महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दखल केली अससून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे तर कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय मधील पार्किंग मध्ये पार्क केलेली एक कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे कल्याण पुर्वेकडील चिंचपाडा परिसरात न्यू गजलक्ष्मी सोसायटीमध्ये राहणारे नितीन संदाशिव य्णाई काल दुपारी डिच वाजण्याच्या सुमारास आपली कार कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय मॉल मधील पार्किंग मध्ये पार्क केली होती अज्ञात चोरट्याने त्यांची कार चोरून नेली .मॉल मधून परतल्या नंतर त्यांना कार चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.\n← निरंजन डावखरे यांचा आमदारपदाचा राजीनामा,स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीबाहेर\nडोंबिवली औद्योागिक विभाग अपघात विरहित बनवण्याचे ध्येय →\nडोंबिवलीत पैसे वसूलीच्या वादातून व्यावसायिकाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार\nबस मध्ये चढताना मोबाईल हिसकावुन चोरून नेला\nडोंबिवली ; रिक्षा चालकाच्या डोक्यात बाटली फोडली\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन ��ोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-05-10T06:07:12Z", "digest": "sha1:CXFTB4YT5FGYBZXZW23NXTP5AAAKLR7H", "length": 5990, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवसुंदर दास - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nऑगस्ट १०, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://solapurpune.webnode.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-10T05:23:07Z", "digest": "sha1:7C7M2H5BBHUVXQDHKMV2OTMIUJPJAJSF", "length": 10669, "nlines": 196, "source_domain": "solapurpune.webnode.com", "title": "नवेगाव राष्ट्रीय उद्यान :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nHomepage > महाराष्ट्र पर्यटन > विदर्भातील पर्यटन स्थळे > नवेगाव राष्ट्रीय उद्यान\nहे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.\nहे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते.\nउद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे.\nनवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, हंस, क्रौंच, करकोचे, बगळे, पाणकोंबडया, पाणकावळे इत्यादी. तळ्यात विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे वाघ, बिबट्या, अस्वल, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे साप आढळतात यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात विशेष म्हणजे तलावात पाणमांजरे आढळतात. निसर्गसाहित्यीक मारुती चित्तमपल्ली यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच उद्यानात केला होता. तसेच येथे कधी कधी रानकुत्रीही आढळतात. त्यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात सारस क्रौंचाची एक जोडी नेहेमी असते. विदर्भातील पक्षीअभ्यासकांनुसार महाराष्ट्रात केवळ येथील सारस क्रौंचाची वीण केवळ नवेगाव मध्ये होते.\nगाडिने नागपूर हून कोलकाताच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग ६ वर १२० किमीवर साकोली नावाचे गाव आहे. साकोलीवरुन नवेगाव येथे जाण्यासाठी फाटा आहे. साधारणपणे ३५- ४० किमीवर नवेगाव उद्यान आहे.\nमहाराष्ट्र राज्य परिवाहन मंडळाच्या साकोली हून नवेगावला जाण्यासाठी एस्.टी बसेस मिळतात. दिवसातून २ फेर्‍या असतात.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे\n\"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी ए�� आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/narendra-modi-and-raj-thackeray-on-one-banner/", "date_download": "2021-05-10T05:43:41Z", "digest": "sha1:VQN4OCGYXEEG22HOZYAKVCA54DJCEWE4", "length": 9950, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप - मनसे युती? - Hello Maharashtra", "raw_content": "\nराज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती\nराज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती\nपालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत.\nलाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले होते. 2014 ला नरेंद्र मोदींना समर्थन देणारे राज ठाकरे मोदींचे कट्टर विरोधक झालेले आपल्याला पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी व्हिडीओ दाखवून मोदी सरकारच्या धोरणांची पोलखोल केली होती. मात्र वाडा तालुक्यातील हे बॅनर वेगळेच चित्र अधोरेखित करत आहे.\nहे पण वाचा -\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा…\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nवाडा पंचायत समितीसाठी भाजप आणि मनसे यांची युती असल्याने मोदी आणि राज ठाकरे यांचे एकाच बॅनरवर फोटो लागले आहेत. तर ही युती नसून गाव पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समजुतीने झालेला तोडगा आहे, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. 7 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे.\nमहाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News\nयशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री \nराज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही; पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारला\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा खुल��सा करावा – भाजपचे…\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी स्टंट : प्रवीण दरेकरांची…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nगडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती; भाजप…\nएकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना चिमटा\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा…\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा…\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-10T04:36:17Z", "digest": "sha1:74BMTCKARVN3NVK42VY37WSMKYKQLIVU", "length": 10326, "nlines": 192, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "शेगांव :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nशेगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nबुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदीर बांधले गेले असून त्याची व्यवस्था तेथील 'गजानन महाराज संस्थान' पाहते. तेथील संस्थानाच्या 'भक्त निवास' मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय आहे. तेथे ७०० खोल्यांची व्यवस्था असून, गर्दीच्या वेळेस त्याव्यतिरिक्त ५००० बिछाने देखील पुरविण्यात येतात.येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. याच संस्थानाने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ सुमारे ३५० एकर जागेपैकी सध्या १२० एकर जागेवर निर्माण केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे.त्याच्या विस्ताराचे काम सुरु आहे.ते शेगांव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच 'आनंद सागर विसावा' येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे.\nशेगांव येथील आनंद सागरचे प्रवेशद्वार\nया संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा,निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भोजन व्यवस्था,विविध वैद्यकिय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात.\nशेगांव रेल्वे स्थानक मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावर आहे.शेगांवाची लोकसंख्या ३२,८२४ आहे.महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून शेगांवाकरीत राज्य परिवहन मंडळाच्या व खाजगी बसेस उपलब्ध असून मुंबई-नागपूर मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे गाड्या येथे थांबतात.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/smartlock-and-barcode-will-come-on-the-lpg-cylinder-you-can-open-the-cylinder-by-dropping-the-otp-gas-theft-will-be-suppressed/", "date_download": "2021-05-10T04:07:37Z", "digest": "sha1:FVZSM6EIBGLBNKGUGGBOIIOBUOTORLBT", "length": 10180, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "LPG सिलेंडरवर येणार स्मार्टलॉक आणि बारकोड, OTP टाकूनच उघडू शकता सिलेंडर; गॅसचोरीला चाप बसणार - Hello Maharashtra", "raw_content": "\nLPG सिलेंडरवर येणार स्मार्टलॉक आणि बारकोड, OTP टाकूनच उघडू शकता सिलेंडर; गॅसचोरीला चाप बसणार\nLPG सिलेंडरवर येणार स्मार्टलॉक आणि बारकोड, OTP टाकूनच उघडू शकता सिलेंडर; गॅसचोरीला चाप बसणार\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरपोच आलेल्या गॅस सिलेंडरमध्ये निर्धारित केलेल्या वजनापेक्षा कमी गॅस असल्याची तक्रार नेहमीच ऐकायला मिळत असते. मोठ्या सिलिंडरमधून गॅस काढून छोट्या सिलेंडरमध्ये भरल्याचा नेहमी आरोप लागतो. बऱ्याच अंशी हे खरे देखील असते. सिलेंडरचे पूर्ण पैसे दिल्यानंतरही पूर्ण गॅस मिळत नाही. यापासून सुटका करून घेण्यासाठी गॅस कंपन्यांनी नवीन वाटप पद्धत आणली आहे. यापुढे सिलेंडरमध्ये स्मार्ट लॉक असणार आहे. ज्याला उपभोक्तासोडून कोणीही उघडू शकणार नाही. यामुळे गॅस चोरी थांबली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nगेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही नवीन प्रक्रिया सुरू केली गेली होती. परंतु आता जवळपास सर्व सिलेंडरला ही प्रक्रिया अवलंबिली जाईल. गेल्यावर्षी गॅस कंपन्यांनी डिलिव्हरी स्कॅन कोड सुरू केले होते. ज्यामध्ये OTP पाठवला जातो. व त्याच्या आधारे गॅस सिलेंडर अनलॉक केले जाते. मोबाईलवर OTP पाठवून मगच याची निश्चिती केली जाते. यामुळे केवळ ग्राहकच सिलेंडर उघडू शकणार आहे.\nहे पण वाचा -\n LPG cylinder 46 रुपयांनी झाला स्वस्त, नवीन दर तपासा\nएप्रिल 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणी झाली कमी, LPG…\n1 मे पासून गॅस सिलेंडर पासून बँकिंग नियमांपर्यंत…\nया नवी टेक्नॉलॉजीमुळे गॅस भरणाऱ्या प्लांटमध्ये सिलेंडरवर बारकोड आणि स्मार्ट लॉक लावले जाईल. सिलेंडर विक्रेते ज्यावेळी घरी सिलेंडर घेऊन येतील त्यावेळेस या सिलेंडरवर लावलेल्या बारकोडला स्कॅन करावे लागणार आहे. बारकोड स्कॅन केल्यानंतर ग्राहकांना मोबाईलवर एक ओटीपी येईल. सिलेंडरचे लॉक खोलण्यासाठी हा OTP गरजेचा असेल. हे स्मार्टलॉक उघडल्यानंतर गॅस वितरकाला ते परत द्यावे लागणार आहे. यामुळे गॅस चोरी होण्याची शक्यता कमी होणार आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\n‘या’ ॲपसह खरेदी केल्यास मिळणार 50% पर्यंत सूट; SBI ची नवीन ऑफर\nशिवसेनेची भूमिका म्हणजे आमची भूमिका नाही ; नाना पटोलेंच्या विधानाने सरकारमधील मतभेद उघड\nइंडियन ऑईलने लाँच केला पारदर्शक सिलेंडर, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये\n LPG cylinder 46 रुपयांनी झाला स्वस्त, नवीन दर तपासा\nएप्रिल 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणी झाली कमी, LPG Cylinder ची विक्री वाढली\n1 मे पासून गॅस सिलेंडर पासून बँकिंग नियमांपर्यंत ‘हे’ 5 नियम बदलणार,…\nLPG Cylinder: गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठीचा वेटिंग पिरिअड वाढला, आता आपल्याला 1…\nमहत्वाची बातमी … आपल्याकडे ‘हा’ 4 अंकी कोड नसेल तर आपल्याला एलपीजी…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; प���्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nइंडियन ऑईलने लाँच केला पारदर्शक सिलेंडर, जाणून घ्या काय आहेत…\n LPG cylinder 46 रुपयांनी झाला स्वस्त, नवीन दर तपासा\nएप्रिल 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणी झाली कमी, LPG…\n1 मे पासून गॅस सिलेंडर पासून बँकिंग नियमांपर्यंत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2021-05-10T05:15:22Z", "digest": "sha1:YDM5O7AR65TBC4ZM2FJTJQSOXVIQDC7H", "length": 4857, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नैषधीय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनैषध, नैषधीय किंवा नैषधीयचरित या संस्कृत काव्याचा कर्ता श्रीहर्ष. तो इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात कनोजच्या विजयचंद्र आणि जय(न्त)चंद्र राजांच्या राजवटीत होऊन गेला. हे नैषधीय नामक काव्य, संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांपैकी एक समजले जाते. पंचमहाकाव्यातील इतर महाकाव्ये - कुमारसंभव, किरार्तार्जुनीय, रघुवंश आणि शिशुपालवध. (रामायण आणि महाभारत या काव्यांना जुन्या काळी इतिहास समजले जाई, महाकाव्य नाही\nया नैषधीय महाकाव्यात नल-दमयंतीची कथा आली आहे. हे २२ सर्गांचे काव्य आहे. महाभारतातल्या मूळ कथेप्रमाणेच या काव्यात नल-दमयंतीचे प्रेम, नल व हंसाची भेट, हंसाचे दूत होणे, स्वयंवर, नलाने केलेली लोकपालाची अयशस्वी वकिली, स्वयंवरात सर्वच जण नलासारखे दिसत असल्याने दमयंतीची झालेली पंचाईत, दमयंतीची हुशारी आणि शेवटी नल-दमयंती विवाह आदि प्रसंग आले आहेत. शेवटच्या चार पाच सर्गात नलाचे विवाहोत्तर दैनिक जीवन सांगितले आहे. अखेरच्या सर्गात दमयंतीचे चंद्रोदयवर्णन सांगून काव्य संपवले आहे.\nया नैषधीय काव्याचा तेलुगू अनुवाद आंध्र प्रदेशातील काव्यप्रबंध काळातील कवी श्रीनाथ याने केला आहे. मराठीत रघुनाथपंडिताने लिहिलेले नलदमयंतीस्वयंवर नावाचे काव्य याच नैषधीयवर बेतलेले आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी १८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्य��स आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2021-05-10T05:36:49Z", "digest": "sha1:7E2E6AEW3LW35TMTTC64FIKGRVNI6DAQ", "length": 3475, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय प्रीमियर लीग संघमालक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय प्रीमियर लीग संघमालक\n\"भारतीय प्रीमियर लीग संघमालक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २००८ रोजी १९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-21-200-2/", "date_download": "2021-05-10T04:41:09Z", "digest": "sha1:IS3J7VBW7SDCCNZFJ3SHW7TZ37AOTDDB", "length": 5291, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भुसंपादन प्रकरण क्रमांक 21/2008-2009 मौजे हिंगणा दादगाव ता.नांदुरा जि. बुलढाणा मधील कलम 21 चा जाहीरनामा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 21/2008-2009 मौजे हिंगणा दादगाव ता.नांदुरा जि. बुलढाणा मधील कलम 21 चा जाहीरनामा\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 21/2008-2009 मौजे हिंगणा दादगाव ता.नांदुरा जि. बुलढाणा मधील कलम 21 चा जाहीरनामा\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 21/2008-2009 मौजे हिंगणा दादगाव ता.नांदुरा जि. बुलढाणा मधील कलम 21 चा जाहीरनामा\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 21/2008-2009 मौजे हिंगणा दादगाव ता.नांदुरा जि. बुलढाणा मधील कलम 21 चा जाहीरनामा\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 21/2008-2009 मौजे हिंगणा दादगाव ता.नांदुरा जि. बुलढाणा मधील कलम 21 चा जाहीरनामा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/some-people-grow-up-with-the-name-of-pawar-family-for-politics-criticism-of-rohit-pawar-without-mentioning-his-name/", "date_download": "2021-05-10T05:25:54Z", "digest": "sha1:FLGQG6FYGDO4PXZNWAMKQH2VM36YOJX2", "length": 11481, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "काही लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव घेऊन मोठे होतात : रोहित पवारांची पडळकरांवर नाव न घेता टीका - Hello Maharashtra", "raw_content": "\nकाही लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव घेऊन मोठे होतात : रोहित पवारांची पडळकरांवर नाव न घेता टीका\nकाही लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव घेऊन मोठे होतात : रोहित पवारांची पडळकरांवर नाव न घेता टीका\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ज्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, अशी लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव मोठे होतात अशी खोचक टीका आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता पंढरपुरात केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास करण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले.\nआमदार रोहित पवार पंढरपूरात मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आले होते. रोहित पवार यांनी पंढरपुरात तीन सभा घेतल्या आणि या दरम्यान त्यांनी प्रचार सुद्धा केला. या प्रचार दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली. पवार कुटुंबीयांवर टीका करूनच लोक मोठे होतात. विकासाविषयी ते बोलत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं.\nहे पण वाचा -\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nअजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nगोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार म्हटलं की, राज्याला जास्त लसींची गरज आहे. शिवाय त्यांना राज्यातील लसीकरणाबाबत विचारले असता, केंद्र सरकारने एक कोटी लस राज्याला दिल्या असतील तर त्यातील दहा टक्के खराब होऊ शकतात. मात्र राज्यामध्ये केवळ तीन टक्के लस खराब झाल्या. राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. याशिवाय राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला जास्त लस द्याव्या असंही त्यांनी सांगितलं.\nविठ्ठल साखर कारखान्यावरून विरोधकांचे राजकारणाबद्दल बोलतांना रोहित पवार म्हणाले, करमाळा येथील आदिनाथ साखर कारखाना हा शेतकर्‍यांच्या हितासाठी चालविण्यासाठी घेतला आहे. मात्र पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी कारखाना हा सहकार तत्त्वावर व सध्याच्या संचालक मंडळानुसारच चालणार आहे. विठ्ठल सहकारी कारखाना कोणत्याही प्रकारे चालविण्यासाठी घेण्याचा विचार नाही. मात्र, कारखान्यासाठी कोणतीही मदत देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं.\n10 वी आणि 12 वीची परीक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nविकेंड लॉकडाऊननंतर बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा फोटो पोस्ट करत रोहित…\nअजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळालाय ; पडळकरांनी पुन्हा…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nगोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ‘ही’ मागणी\nराज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहा ; रोहित पवारांचा…\nकर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न द्या; राष्ट्रवादीची मागणी\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nअजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nगोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/this-is-how-to-control-fruit-larvae-on-tomatoes/", "date_download": "2021-05-10T04:03:48Z", "digest": "sha1:JLP5UY3DHAM72TIO5Q3JUFPM4AEWJQYF", "length": 9284, "nlines": 124, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "टोमॅटो वरील फळ पोखरणाऱ्या अळीचे असे करा नियंत्रण - Hello Maharashtra", "raw_content": "\nटोमॅटो वरील फळ पोखरणाऱ्या अळीचे असे करा नियंत्रण\nटोमॅटो वरील फळ पोखरणाऱ्या अळीचे असे करा नियंत्रण\nपुणे | राज्यात टोमॅटो या फळभाजी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोवर बर्‍याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ढगाळ वातावरण यासाठी कारणीभूत आहे.\nया कीटकनाशकांचा करा वापर\nइनडोकझाकार्ब (Avant)(14.5एस सी )0.8मिली / फ्लूबेंडीआमईड (टाकुमी )(20डब्लूजी )0.5ग्रॅम / नोव्हाल्यू रॉन (rimon)(10ईसी)0.75मिली / कोराजन(18.5एससी )0.3 मिली.\nहे पण वाचा -\nएका एकरात दोन लाखांची कमाई तुम्हीही करु शकता ही शेती; जाणुन…\n७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा\nइंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज…\nबायोलॉजिकल उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा कडुनिंब आधारित आझाडिरेक्टिन (300पिपीएम ) 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. बि. टी जिवाणूजन्य कीटकनाशक दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.\nयाबरोबरच लागवड करताना मुख्य पिकाच्या कडेने मका व चवळी लागवड करावी तसेच झेंडूची लागवड केली तरी फायद्याचे ठरते. लागवडीनंतर 40 45 दिवसांनी शेतात टायको ग्राम चीलोनिस हे मित्रकीटक एक लाख प्रति हेक्‍टरी या प्रमाणात सात दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा सोडा. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात परिणामी फळ पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होतात. शेतात एकरी पाच या प्रमाणात कामगंध सापळे लावावे. किडलेली फळे काढून खोल खड्ड्यात गाढून टाकावीत.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nभ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कडक शिक्षा करावी; सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी\nभारत – चीन पुन्हा आमने सामने; सैन्य कमांडर स्थरावर चर्चा\nएका एकरात दोन लाखांची कमाई तुम्हीही करु शकता ही शेती; जाणुन घ्या लागवड पद्धत\nफक्त 15000 रुपयात करा तुळशीची शेती, होईल 3 लाखांपर्यंतची कमाई\n७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा\nइंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये\nजाणून घेऊया बटाट्याच्या सेंद्रिय शेतीबद्दल\nHappiest Minds Technologies चा IPO उघडला, यामध्ये पैसे गुंतवणे योग्य आहे की नाही हे…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nएका एकरात दोन लाखांची कमाई तुम्हीही करु शकता ही शेती; जाणुन…\nफक्त 15000 रुपयात करा तुळशीची शेती, होईल 3 लाखांपर्यंतची…\n७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा\nइंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/valentine-day/", "date_download": "2021-05-10T04:16:48Z", "digest": "sha1:UQ43UZ3Q5TUGFVZJ6BZRZM5IXXAPZK4J", "length": 15680, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Valentine Day Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झ���म्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\n बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी केला अतिरेक; आता रुग्णालयात झाली दाखल\nValentine day: युक्रेनमधील एका जोडप्याने सोबत राहण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने केलेला एक प्रयोग त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.\n गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठीची अंगठी गुप्तांगात अडकली आणि...\nअभिनेत्रीच्या मुर्तीवर दुधाचा अभिषेक; चाहत्यांनी केली मंदिराची स्थापना\n'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचं खास गाणं, पाहा हा VIDEO\nहा आहे शनायाचा रिअल लाईफ गुरुनाथ; कशी पडली NRI तरुणाच्या प्रेमात\n या गोष्टींतून कळेल तुमचं नातं किती आनंदी...\nशाहिदच्या पत्नीनं कोणाला म्हटलं My Love दिल्या Valentine Dayच्या शुभेच्या\nValentine's Day: विकीसोबत रोमँटिक व्हॅकेशनवर गेली अंकिता, फोटो केला शेअर\nएकीची अंगठी चोरून दुसरीला केलं प्रपोज, Valentine's Week मध्ये या व्यक्तीचा प्रता\nरंजक आहे सुषमा स्वराज यांची प्रेमकथा, वाचा अनेक जोडप्यांना केलेल्या मदतीची कहाणी\nValentine Day 2021: ऑनलाईन खरेदी करताना बाळगा सावधगिरी अन्यथा...\n डिस्काउंट डील्समधून व्हॅलेंटाइन डे ला लागू शकतो धोक्याचा व्\nLove Story : रवींद्रनाथ टागोरांच्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी...\nमहिन्याला 125 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर मिळवा फायदा,फ्री कॉलिंगसह अनेक फायदे\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\n'सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तु��्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1696916", "date_download": "2021-05-10T04:16:10Z", "digest": "sha1:4LY3DXDN7BHOYN3ALW3SAIIHRGBZAXYO", "length": 38562, "nlines": 38, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "राष्ट्रपतींच्या आभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर\nनवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.\nदोन्ही महायुद्धांनंतर जगभरात झालेल्या ऐतिहासिक घटनांना उजाळा घेत, पंतप्रधान म्हणाले की कोविडनंतरचे जग अत्यंत वेगळे असणार आहे. अशा काळात, जागतिक विचार-व्यवहारांपासून अलिप्त राहणे नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळेच भारत आज आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यासाठी काम करतो आहे, असा आत्मनिर्भर भारत जो जगाच्या कल्याणाचा विचार करू शकेल. भारत आणखी सक्षम बनतो आहे आणि भारताचे आत्मनिर्भर होणे हे जगासाठीही चांगले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. व्होकल फॉर लोकल हा केवळ कोणत्या एका नेत्याचा विचार नाही, तर हे देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक भारतीयांच्या मनातील विचारांचे प्रतिबिंब आहे, असे मोदी म्हणाले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचे श्रेय, 130 कोटी भारतीयांना जाते, असेही पंतप्रधान म्हणाले. “आपले डॉक्टर्स, परिचारिका, कोविडयोद्धे, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालवणारे कर्मचारी..... असे सगळे लोक म्हणजे एका दिव्य शक्तीचे मूर्त स्वरूपच होते ज्या शक्तीने भारताच्या कोविड महामारीविरुद्धच्या लढ्याला बळ दिले,” असे पंतप्रधान म्हणाले.\nया महामारीच्या काळात सरकार थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून, गरीब, स���कटग्रस्त लोकांपर्यंत मदत पोहचवू शकले, त्यांच्या खात्यात 2 लाख कोटी रुपयांची मदत थेट जमा करण्यात आली. सरकारच्या जन-धन-आधार-मोबाईल (जैम) या त्रिसूत्रीमुळे सर्वसामन्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यातून, गरिबातील गरीब, वंचित, उपेक्षित आणि तळागाळातील लोकांना मदत झाली आहे. या सुधारणा कोविड महामारीच्या काळातही सुरूच राहिल्या आणि त्यातूनच अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली असून देशाचा विकासदर दोन अंकांपर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे.\nशेतकरी आंदोलनांविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, हे सभागृह, सरकार आणि आपल्या सर्वांच्या मनात, कृषी कायद्यांबाबत आपले मत मांडणाऱ्या शेतकऱ्यांविषयी, त्यांच्या भावनांविषयी आदर आहे. त्यामुळेच सरकारमधील सर्वोच्च फळीतले मंत्री सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत आहेत. शेतकऱ्यांविषयी सर्वांच्याच मनात आदराची भावना आहे, असेही त्यांनी सांगितले. संसदेत कृषी सुधारणा कायदे मंजूर झाल्यापासून एकही कृषी उत्पन्न बाजार समिती बंद झालेली नाही, तसेच किमान हमीभाव देखील कायम आहे, किमान हमीभावानुसार खरेदी सुरु आहे. या अर्थसंकल्पात बाजार समित्या अधिक मजबूत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या वस्तुस्थितीकडे कोणीही डोळेझाक करु शकत नाही. जे या मुद्यांवरुन सभागृहांचे कामकाज विस्कळीत करत आहेत, ते एका सुनियोजित धोरणानुसार असे वर्तन करत आहेत, यावर मोदी यांनी भर दिला. जनता काय सत्य आहे, ते नीट बघते आहे, हे सत्य ते पचवू शकत नाहीत. वेगवेगळ्या क्लुप्त्या करून, असे राजकारण करुन जनतेचा विश्वास कधीही जिंकता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. ज्या सुधारणा करण्याची मागणी कोणी केली नव्हती, त्या करण्याचा सरकारचा आग्रह का हा विरोधकांचा युक्तिवाद खोडून काढतांना ते म्हणाले, की या कायद्यातील सर्व तरतुदी निवडण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना आहे, त्यांच्यावर कोणतीही सक्ती नाही, मात्र, अशा सुधारणा करण्याची मागणी कोणीतरी करावी, अशी वाट बघत आपण बसून राहू शकत नाही. त्या त्या काळाची मागणी म्हणून असे अनेक सुधारणावादी कायदे देशात याआधीही आणले गेले आहेत. लोकांनी एखाद्या गोष्टीसाठी मागणी करावी, विनंती करावी, त्यानंतर शासन ते करेल, असा विचार लोकशाहीवादी असू शकत नाही.आपणच त्या गोष्टींसाठी जबा��दारी घ्यायला हवी आणि जनतेच्या गरजा समजून त्यांच्या कल्याणासाठी काम करत राहायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही देशात परिवर्तन घडवण्यासाठी काम केले आहे, करत आहोत आणि जर आमचे हेतू शुध्द आणि धोरणे स्पष्ट असतील तर त्याचे चांगले परिणाम निश्चितच मिळतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.\nकृषीक्षेत्र हे समाजाचा, आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. आपले सगळे सणवार-उत्सव, कापणी आणि मळणीसारख्या कृषीचक्रांशी जोडले गेले आहेत. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांकडे, छोट्या शेतकऱ्यांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.\nशेतजमिनीचे विभाजन होणे, तुकडे पडणे ही चिंताजनक परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे शेतीतील गुंतवणूकीवर देखील परिणाम होत आहे. लघु, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्याला शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याची गरज असून त्यासाठी त्याना त्यांचा कृषीमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे, कृषीपिकांमध्ये विविधता आणायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्यास अधिक रोजगारही निर्माण होतील, असेही ते म्हणाले. जर आपण त्यांना उत्तम शेतजमीन, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देऊ शकलो आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करु शकलो, तर नक्कीच त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होईल. आता पारंपरिक पद्धती आणि परिमाणे उपयोगाची ठरणार नाहीत, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.\nसार्वजनिक क्षेत्र महत्वाचे असतेच, मात्र त्याचवेळी खाजगी क्षेत्रांची भूमिकाही महत्वाची आहे, असे मोदी म्हणाले. “कुठलेही क्षेत्र- मग ते दूरसंचार असो, किंवा औषधनिर्माण असो, आपल्याला खाजगी क्षेत्राची भूमिका दिसतेच. आज जर भारत, मानवतेची सेवा करु शकतो आहे, तर त्यामागेगी खाजगी क्षेत्रांचे महत्वाचे योगदान आहे”.\nखाजगी क्षेत्रांविषयी अपशब्दांचा वापर केला तर पूर्वी कदाचित राजकारण्यांना काही लोकांची मते मिळत असतील, पण आता असा काळ उरला नाही. खाजगी क्षेत्रांविषयी वाईट बोलण्याची संस्कृती आता स्वीकारार्ह राहिलेली नाही. आपण आपल्या युवकांचा वारंवार अशाप्रकारे अवमान करु शकत नाही.” असे पंतप्रधान म्हणाले.\nयावेळी बोलतांना पंतप्रधानांनी शेतकरी आं���ोलनात झालेल्या हिंसाचारावर टीका केली. “हे आंदोलन पवित्र आहे, अशी माझी धारणा आहे. मात्र जेव्हा आंदोलनजीवी अशा पवित्र आंदोलनात घुसतात, जे लोक गंभीर गुन्ह्यांखाली तुरुंगात आहेत, त्यांचे फोटो आंदोलनात झळकवले जातात, तेव्हा त्यातून तुमचा उद्देश साध्य होतो का पथकर नाक्यांवर काम न होऊ देणे, टेलिकॉम टॉवर्सची नासधूस करणे – हे सगळे या पवित्र आंदोलनाचे उद्दिष्ट होते का पथकर नाक्यांवर काम न होऊ देणे, टेलिकॉम टॉवर्सची नासधूस करणे – हे सगळे या पवित्र आंदोलनाचे उद्दिष्ट होते का” असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान म्हणाले की ‘आंदोलनकारी’ आणि ‘आंदोलनजीवी’ यांच्यातील महत्वाचा फरक आपण समजून घ्यायला हवा. असे अनेक लोक आहेत जे योग्य मते मांडतात, मात्र हाच वर्ग जेव्हा योग्य काम करण्याची वेळ येते, तेव्हा आपल्याच शब्दांना प्रत्यक्ष कृतीत आणणे त्यांना जमत नाही. जे निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांबाबत मोठमोठ्या गप्पा मारतात, तेच एक देश-एक निवडणूक या प्रस्तावाचा विरोध करतात. ते लोक लैंगिक समानतेबद्दल बोलतात, मात्र तिहेरी तलाक कायद्याला विरोध करतात. असे, लोक सातत्याने देशाची दिशाभूल करत असतात, असे पंतप्रधान म्हणाले.\nगरीब आणि मध्यमवर्गासाठी नव्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर सरकार सातत्याने काम करत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाला एका संतुलित विकासाकडे घेऊन जाण्यावर सरकार भर देत आहे. पूर्व भारताच्या विकासासाठी सरकार मिशन मोडवर काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पेट्रोलियम प्रकल्प, रस्ते, विमानतळे, सीएनजी, एलपीजी पुरवठा, इंटरनेट जोडणी असे सगळे प्रकल्प आणि सुविधा या भागांमध्ये दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.\nसीमाक्षेत्रात पायाभूत सुविधांची उभारणी करण्याकडे दुर्लक्ष करण्याची ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठीही सरकार प्रयत्न करत आहे. संरक्षण दले सीमांची सुरक्षा करण्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडत आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी, सैनिकांचे शौर्य , शक्ती आणि बलिदानासाठी त्यांचा गौरव केला.\nराष्ट्रपतींच्या आभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर\nनवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषण���वरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.\nदोन्ही महायुद्धांनंतर जगभरात झालेल्या ऐतिहासिक घटनांना उजाळा घेत, पंतप्रधान म्हणाले की कोविडनंतरचे जग अत्यंत वेगळे असणार आहे. अशा काळात, जागतिक विचार-व्यवहारांपासून अलिप्त राहणे नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळेच भारत आज आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यासाठी काम करतो आहे, असा आत्मनिर्भर भारत जो जगाच्या कल्याणाचा विचार करू शकेल. भारत आणखी सक्षम बनतो आहे आणि भारताचे आत्मनिर्भर होणे हे जगासाठीही चांगले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. व्होकल फॉर लोकल हा केवळ कोणत्या एका नेत्याचा विचार नाही, तर हे देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक भारतीयांच्या मनातील विचारांचे प्रतिबिंब आहे, असे मोदी म्हणाले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचे श्रेय, 130 कोटी भारतीयांना जाते, असेही पंतप्रधान म्हणाले. “आपले डॉक्टर्स, परिचारिका, कोविडयोद्धे, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालवणारे कर्मचारी..... असे सगळे लोक म्हणजे एका दिव्य शक्तीचे मूर्त स्वरूपच होते ज्या शक्तीने भारताच्या कोविड महामारीविरुद्धच्या लढ्याला बळ दिले,” असे पंतप्रधान म्हणाले.\nया महामारीच्या काळात सरकार थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून, गरीब, संकटग्रस्त लोकांपर्यंत मदत पोहचवू शकले, त्यांच्या खात्यात 2 लाख कोटी रुपयांची मदत थेट जमा करण्यात आली. सरकारच्या जन-धन-आधार-मोबाईल (जैम) या त्रिसूत्रीमुळे सर्वसामन्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यातून, गरिबातील गरीब, वंचित, उपेक्षित आणि तळागाळातील लोकांना मदत झाली आहे. या सुधारणा कोविड महामारीच्या काळातही सुरूच राहिल्या आणि त्यातूनच अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली असून देशाचा विकासदर दोन अंकांपर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे.\nशेतकरी आंद���लनांविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, हे सभागृह, सरकार आणि आपल्या सर्वांच्या मनात, कृषी कायद्यांबाबत आपले मत मांडणाऱ्या शेतकऱ्यांविषयी, त्यांच्या भावनांविषयी आदर आहे. त्यामुळेच सरकारमधील सर्वोच्च फळीतले मंत्री सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत आहेत. शेतकऱ्यांविषयी सर्वांच्याच मनात आदराची भावना आहे, असेही त्यांनी सांगितले. संसदेत कृषी सुधारणा कायदे मंजूर झाल्यापासून एकही कृषी उत्पन्न बाजार समिती बंद झालेली नाही, तसेच किमान हमीभाव देखील कायम आहे, किमान हमीभावानुसार खरेदी सुरु आहे. या अर्थसंकल्पात बाजार समित्या अधिक मजबूत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या वस्तुस्थितीकडे कोणीही डोळेझाक करु शकत नाही. जे या मुद्यांवरुन सभागृहांचे कामकाज विस्कळीत करत आहेत, ते एका सुनियोजित धोरणानुसार असे वर्तन करत आहेत, यावर मोदी यांनी भर दिला. जनता काय सत्य आहे, ते नीट बघते आहे, हे सत्य ते पचवू शकत नाहीत. वेगवेगळ्या क्लुप्त्या करून, असे राजकारण करुन जनतेचा विश्वास कधीही जिंकता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. ज्या सुधारणा करण्याची मागणी कोणी केली नव्हती, त्या करण्याचा सरकारचा आग्रह का हा विरोधकांचा युक्तिवाद खोडून काढतांना ते म्हणाले, की या कायद्यातील सर्व तरतुदी निवडण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना आहे, त्यांच्यावर कोणतीही सक्ती नाही, मात्र, अशा सुधारणा करण्याची मागणी कोणीतरी करावी, अशी वाट बघत आपण बसून राहू शकत नाही. त्या त्या काळाची मागणी म्हणून असे अनेक सुधारणावादी कायदे देशात याआधीही आणले गेले आहेत. लोकांनी एखाद्या गोष्टीसाठी मागणी करावी, विनंती करावी, त्यानंतर शासन ते करेल, असा विचार लोकशाहीवादी असू शकत नाही.आपणच त्या गोष्टींसाठी जबाबदारी घ्यायला हवी आणि जनतेच्या गरजा समजून त्यांच्या कल्याणासाठी काम करत राहायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही देशात परिवर्तन घडवण्यासाठी काम केले आहे, करत आहोत आणि जर आमचे हेतू शुध्द आणि धोरणे स्पष्ट असतील तर त्याचे चांगले परिणाम निश्चितच मिळतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.\nकृषीक्षेत्र हे समाजाचा, आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. आपले सगळे सणवार-उत्सव, कापणी आणि मळणीसारख्या कृषीचक्रांशी जोडले गेले आहेत. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांकडे, छोट्या शेतकऱ्यांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.\nशेतजमिनीचे विभाजन होणे, तुकडे पडणे ही चिंताजनक परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे शेतीतील गुंतवणूकीवर देखील परिणाम होत आहे. लघु, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्याला शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याची गरज असून त्यासाठी त्याना त्यांचा कृषीमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे, कृषीपिकांमध्ये विविधता आणायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्यास अधिक रोजगारही निर्माण होतील, असेही ते म्हणाले. जर आपण त्यांना उत्तम शेतजमीन, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देऊ शकलो आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करु शकलो, तर नक्कीच त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होईल. आता पारंपरिक पद्धती आणि परिमाणे उपयोगाची ठरणार नाहीत, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.\nसार्वजनिक क्षेत्र महत्वाचे असतेच, मात्र त्याचवेळी खाजगी क्षेत्रांची भूमिकाही महत्वाची आहे, असे मोदी म्हणाले. “कुठलेही क्षेत्र- मग ते दूरसंचार असो, किंवा औषधनिर्माण असो, आपल्याला खाजगी क्षेत्राची भूमिका दिसतेच. आज जर भारत, मानवतेची सेवा करु शकतो आहे, तर त्यामागेगी खाजगी क्षेत्रांचे महत्वाचे योगदान आहे”.\nखाजगी क्षेत्रांविषयी अपशब्दांचा वापर केला तर पूर्वी कदाचित राजकारण्यांना काही लोकांची मते मिळत असतील, पण आता असा काळ उरला नाही. खाजगी क्षेत्रांविषयी वाईट बोलण्याची संस्कृती आता स्वीकारार्ह राहिलेली नाही. आपण आपल्या युवकांचा वारंवार अशाप्रकारे अवमान करु शकत नाही.” असे पंतप्रधान म्हणाले.\nयावेळी बोलतांना पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावर टीका केली. “हे आंदोलन पवित्र आहे, अशी माझी धारणा आहे. मात्र जेव्हा आंदोलनजीवी अशा पवित्र आंदोलनात घुसतात, जे लोक गंभीर गुन्ह्यांखाली तुरुंगात आहेत, त्यांचे फोटो आंदोलनात झळकवले जातात, तेव्हा त्यातून तुमचा उद्देश साध्य होतो का पथकर नाक्यांवर काम न होऊ देणे, टेलिकॉम टॉवर्सची नासधूस करणे – हे सगळे या पवित्र आंदोलनाचे उद्दिष्ट होते का पथकर नाक्यांवर काम न होऊ देणे, टेलिकॉम टॉवर्सची नासधूस करणे – हे सगळे या पवित्र आंदोलनाचे उद्दिष्ट होते का” असा प्रश्न उप���्थित करत पंतप्रधान म्हणाले की ‘आंदोलनकारी’ आणि ‘आंदोलनजीवी’ यांच्यातील महत्वाचा फरक आपण समजून घ्यायला हवा. असे अनेक लोक आहेत जे योग्य मते मांडतात, मात्र हाच वर्ग जेव्हा योग्य काम करण्याची वेळ येते, तेव्हा आपल्याच शब्दांना प्रत्यक्ष कृतीत आणणे त्यांना जमत नाही. जे निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांबाबत मोठमोठ्या गप्पा मारतात, तेच एक देश-एक निवडणूक या प्रस्तावाचा विरोध करतात. ते लोक लैंगिक समानतेबद्दल बोलतात, मात्र तिहेरी तलाक कायद्याला विरोध करतात. असे, लोक सातत्याने देशाची दिशाभूल करत असतात, असे पंतप्रधान म्हणाले.\nगरीब आणि मध्यमवर्गासाठी नव्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर सरकार सातत्याने काम करत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाला एका संतुलित विकासाकडे घेऊन जाण्यावर सरकार भर देत आहे. पूर्व भारताच्या विकासासाठी सरकार मिशन मोडवर काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पेट्रोलियम प्रकल्प, रस्ते, विमानतळे, सीएनजी, एलपीजी पुरवठा, इंटरनेट जोडणी असे सगळे प्रकल्प आणि सुविधा या भागांमध्ये दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.\nसीमाक्षेत्रात पायाभूत सुविधांची उभारणी करण्याकडे दुर्लक्ष करण्याची ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठीही सरकार प्रयत्न करत आहे. संरक्षण दले सीमांची सुरक्षा करण्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडत आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी, सैनिकांचे शौर्य , शक्ती आणि बलिदानासाठी त्यांचा गौरव केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.byland-can.com/3-piece-metal-tinplate-can-for-packaging-drink-beverage-product/", "date_download": "2021-05-10T03:59:06Z", "digest": "sha1:GIK3UC5UCJHGXVQDKYL6AHVPRIXGJGJT", "length": 12052, "nlines": 250, "source_domain": "mr.byland-can.com", "title": "पेय पॅकेजिंग आणि पेय फॅक्टरी आणि उत्पादकांसाठी चीन 3-पीस मेटल टिनप्लेट कॅन | जमीनीवरून", "raw_content": "\nआकारानुसार टिन बॉक्स वर्गीकृत\nचौरस आणि आयताकृती टिन बॉक्स\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nबिस्किट आणि कँडी टिन\nकॅन केलेला अन्न टिन\nचहा आणि कॉफी टिन्स\nमोटर तेल आणि वंगण घालण्याचे कथील\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nआकारानुसार टिन बॉक्स वर्गीकृत\nचौरस आणि आयताकृती टिन बॉक्स\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nबिस्किट आणि कँडी टिन\nकॅन केलेला अन्न टिन\nचहा आणि कॉफी टिन्स\nमोटर तेल आणि वंगण घालण्याचे कथील\n30 ग्रॅम 50 ग्रॅम 100 ग्रॅम 250 ग्रॅम 500 ग्रॅम रिक्त 8 ओझ कॅव्हियार टिन कॅन विट ...\n15g-30g-50g-125g-250g व्हॅक्यूम कॅव्हियार टिन बॉक्स रबसह ...\nगिफ्ट पॅकेजिंगसाठी स्क्वेअर आणि आयत टिन बॉक्स\nपोषण पॅकेजिंगसाठी आणि यासाठी रिंग-पुल टिन कॅन\nहर्मेटिकली सीलबंद चहा आणि कॉफी टिन कॅन\nकस्टम स्टील नाणे बँक - चीन धातू उत्पादक ...\nसानुकूल-आकाराचे डॉक्टरेट टिन बॉक्स_चीन उत्पादन ...\nकॅन केलेला फूड टिन कॅन (3-पीस) - सहज ओपन कॅन\nऑलिव तेल पॅकेजिंगसाठी 5 लिटर मेटल टिन कॅन\n4_ लिटर (1 गॅलन) टिन कॅन पॅकेजिंग इंजिन तेल_लू ...\nपेय पॅकेजिंगसाठी 3-पीस मेटल टिनप्लेट कॅन आणि ...\nपॅकेजिंग केमीसाठी 1L-2L-1 गॅलन -5 एल एफ-स्टाईल टिन कॅन ...\n1 गॅलन -2 गॅलन -3.5 गॅलन पॉपकॉर्न टिन बॉक्स बॉक्स_पेल\nपेय पेय व पेय पदार्थांसाठी पॅकेजिंगसाठी 3-पीस मेटल टिनप्लेट शकता\nकॅन बॉडीसाठी जाडी: 0.18 / 0.19 / 0.21 / 0.23 / 0.24 / 0.25 मिमी प्रथम श्रेणी टिनप्लेट\nखंड: 180 मिली -1000 मिली\nटिनप्लेट वापरु शकता: कॉफी, पेय, खाद्य, केक, कँडी इ\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\n3-पीसमीटल टिनप्लेट कॅन_ पेय कॅन\n180 मिली -1000 मिली\nकॉफी, पेय, खाद्य, केक, कँडी इ\n4 रंग (सीएमवायके) बाहेरील मुद्रण, पॅंटोन रंग आणि अंतर्गत लाखे स्वीकारले जातात.\nएरोसोल कॅनसाठी दररोज 200000 पीसी; मुद्रणासाठी दररोज 30000 पत्रके\nआपल्याला आवश्यक असलेल्या शरीराच्या उंचीवर अवलंबून असते\nएफओबी शेन्झेन किंवा गुआंगझौ / एक्सडब्ल्यू\nटी / टी 30% ठेव म्हणून, 70% प्रसूतीपूर्वी देय\nसुमारे 10-15 दिवस, जर त्वरित वाटाघाटी करता येते\nEr एरोसोल कॅन मेकिंगच्या 10 ओळी\nCM सीएमवायके प्रिंटींगच्या 8 ओळी\nEr एरोसोल वरच्या आणि खालच्या 10 ओळी\nChina चीनमधील सर्वात मोठे उत्पादक\nRich समृद्ध-अनुभव असलेले तंत्रज्ञ\nQuality कठोर उत्पादन नियंत्रण प्रत्येक उत्पादन योग्य असल्याचे सुनिश्चित करते\nमागील: 2-तुकडा-रिंग पुल-मेटल-टिन-पॅकेजिंग अन्न\nपुढे: 4 लिटर (1 गॅलन) कथील पॅकेजिंग इंजिन तेल_ ल्युब्रिकेंटसाठी\n750 एमएल स्टेनलेस स्टील व्हिस्की फोरपैकेजिंग करू शकते\nटिनप्लेट पॅकसाठी एल्युमिनियम ईओई सीलबंद करू शकते ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: क्रमांक १4, लाँगचेंग मिड-रोड, लाँगचेंग स्ट्रीट, लाँगगँग जिल्हा, शेन्झेन, चीन\nचहाची कथील पेटी कशी स्वच्छ करावी आणि त्याची देखभाल कशी करावी ...\nटिन बॉक्स पॅकेजिंग वापरण्याचे फायदे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने / साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/shayoon-mendeluk-breastfeeding-son-wearing-spectacular-lehenga/", "date_download": "2021-05-10T04:41:18Z", "digest": "sha1:OLOAACPIHPXXRPGOQR6UN4GGBTTN3V37", "length": 13787, "nlines": 166, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया फोटोंमधून तिने एक खास संदेश दिला आहे\nसोशल नेटवर्किंगवर कधी कोणती गोष्ट चर्चेत येईल सांगता येत नाही. सध्या अशाच एका फोटोची सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु आहे. हा फोटो आहे शायून मेंडेलूक हिचा. व्यवसायिक आणि इन्स्टाग्रामवर फॅशन इन्फ्लुएन्सर आणि तज्ज्ञ असणाऱ्या शायूनने नुकतेच एक फोटोशूट केले. यामध्ये ती एका भरजरी लेहंग्यामध्ये आपल्या लहान मुलाला स्तनपान करताना दिसत आहे.\nमहागड्या लेहंग्यामध्ये बाळाला स्तनपान करतानाचे फोटो शूट करण्यामागे खास कारण असल्याचे तिने हे फोटो पोस्ट करताना स्पष्ट केले आहे. मूळची दक्षिण आशियामधली असलेल्या शायूनने हे फोटोशूट आशियामधील लोकांना संदेश देण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. जागतिक स्तनपान आठवड्यानिमित्त तिने हे फोटो पोस्ट करत आशियामधील लोकांना त्यांच्या स्तनपानाविषयी असणाऱ्या न्यूनगंडामधून मुक्त होण्यास सांगितले आहे.\nशायूनचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर या फोटोंमागील अर्थ समजून घेणाऱ्या फॉलोअर्सचे आभार मानले आहेत.\n“माझ्या शेवटच्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहून मला खूपच आनंद झाला आहे. ज्यांना ज्यांना या फोटोंमागील अर्थ कळला आणि त्यांनी तो शेअर करत इतरांपर्यंत पोहोचवला त्या सर्वांना धन्यवाद. माझ्या शब्दांनी तुम्हाला प्रेरणा मिळो हिच माझी इच्छा आहे. मला त्या फोटोंमधून कोणावरही टीका करायची नव्हती. मला फक्त एवढचं सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीन��� आयुष्य जगा, कसलीही लाज आणि खदखद मनात न ठेवता जगा,”\nअसं तिने या आभार प्रदर्शनाच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.\n७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा \nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-3041", "date_download": "2021-05-10T05:35:48Z", "digest": "sha1:EOHJK23YT2WBWWN2MJTZIIFI2SJA6SAB", "length": 12576, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 17 जून 2019\nफुटबॉलमध्ये पुरुषांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे वलय फार मोठे असते. तुलनेत महिलांच्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेकडे दुर्लक्षच होते. मात्र, फुटबॉलमधील महिलांची गुणवत्ता आणि त्यांचे स्पृहणीय कौशल्य नजरेआड करता येत नाही. सात जूनपासून फ्रान्समध्ये महिलांची विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरू झाली. यंदा स्पर्धेची आठवी आवृत्ती आहे. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सध्या जोरदार वारे भारतात वाहत आहे, त्यामुळे देशात या स्पर्धेबाबत फारच कमी चर्चा झाली. भारताचा महिला फुटबॉल संघही बराच मागे आहे. मात्र, जगभरात महिलांचे फुटबॉल अतिशय पुढारलेले आहे. महिला फुटबॉलमध्ये अमेरिका संघ बलाढ्य आहे. तब्बल तीन वेळा त्यांनी विश्‍वकरंडक जिंकला आहे. जर्मनीने दोन वेळा, तर नॉर्वे व जपानने प्रत्येकी एक वेळ जगज्जेतेपद मिळविले आह��. येत्या सात जुलैला फ्रान्समधील लियॉन शहरात स्पर्धेची अंतिम लढत होईल. त्यावेळी अमेरिका चौथ्यांदा बाजी मारणार, की नवा संघ करंडक उंचावणार या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. अमेरिकेने मागील दोन विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. २०११ मध्ये त्यांना पेनल्टी शूटआऊटवर जपानने हरविले, मात्र चार वर्षांपूर्वी कॅनडात झालेल्या स्पर्धेत अमेरिकेने सव्याज वचपा काढला. जपानचा धुव्वा उडवून अमेरिकेने तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला. यंदा फ्रान्समधील नऊ शहरात सामने होत आहेत. एकूण ५२ लढती होणार असून अमेरिकेसह, जर्मनी, जपान, इंग्लंड, यजमान फ्रान्स यांचा करंडकासाठी दावा असेल.\nफ्रान्समधील महिलांच्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या मैदानात २४ संघ आहेत. युरोपातील सर्वाधिक नऊ संघ आहेत. यामध्ये यजमानांसह इंग्लंड, जर्मनी, इटली, नेदरलॅंड, नॉर्वे, स्कॉटलंड, स्पेन, स्वीडन हे देश आहेत. त्याखालोखाल आशिया विभागाचा क्रम आहे. ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंड हे पाच देश आशियाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अमेरिका-मध्य अमेरिकेतून कॅनडा, जमैका व अमेरिका, आफ्रिकेतून कॅमेरून, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतून अर्जेंटिना, ब्राझील, चिली हे देश, तर ओसेनिया गटातून न्यूझीलंडने स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. १९९१ मध्ये चीनमध्ये सर्वप्रथम महिला विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा झाली. तेव्हापासून अमेरिका, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, ब्राझील, चीन, जपान हे देश प्रत्येक स्पर्धेत खेळले आहेत. यंदा जमैका, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, चिली या देशांनी स्पर्धेत पदार्पण केले आहे. अमेरिकेची स्पर्धेतील कामगिरी स्पृहणीय आहे. २०१५ पर्यंतच्या स्पर्धेत हा देश एकूण ४३ सामने खेळला असून ३३ विजय, सहा बरोबरी, चार पराभव व ११२ गोल अशी त्यांची कौतुकास्पद आकडेवारी आहे. त्याखालोखाल जर्मनीचा क्रम आहे. त्यांनी ३९ सामन्यांत २६ विजय, पाच बरोबरी, आठ पराभव अशी कामगिरी करताना १११ गोल नोंदविले आहेत.\nपुरुष फुटबॉलमध्ये ब्राझीलचा दबदबा आहे. त्यांनी सर्वाधिक पाच वेळा जगज्जेतेपद मिळविले आहे, पण या देशाचा महिला संघ जागतिक विजेतेपदापासून दूरच आहे. त्यांनी एकदाच अंतिम फेरी गाठली, मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २००७ मध्ये ब्राझीलच्या महिलांना जर्मनीने दोन गोलांनी हरविले होते. ब्राझीलच्या महिला विजेतेपदाच्या शर्यतीत पिछाडीवर असल्या, तरी या संघाची हुकमी स्ट्रायकर मार्ता हिची कामगिरी विक्रमी आहे. यंदा ही ३३ वर्षीय खेळाडू सलग पाचव्यांदा विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभागी होत आहे. स्पर्धा सहभागात ती जर्मनीच्या बिर्जिट प्रिन्झ हिच्या विक्रमाशी बरोबरी साधेल. विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक १५ गोल करण्याचा विश्‍वविक्रम मार्ता हिच्या नावावर आहे. निवृत्त झालेल्या प्रिन्झ आणि अमेरिकेची ॲबी वॅम्बॅच (प्रत्येकी १४ गोल) यांना मार्ताने चार वर्षांपूर्वीच मागे टाकले होते. सहा वेळा जगातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा मान मिळविलेल्या मार्ता हिला यंदा गोलसंख्या वाढविण्याची संधी मिळत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:21:12Z", "digest": "sha1:MYRLR2RNLKZD2ZQG62D4TFFMEKXWVOQ4", "length": 5599, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु/मांडवा/01/2017-18 ता. जळगांव जा. जि. बुलढाणा या मधील कलम 19 ची अधिसुचनाबाबत चे शुद्धीपत्रक | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु/मांडवा/01/2017-18 ता. जळगांव जा. जि. बुलढाणा या मधील कलम 19 ची अधिसुचनाबाबत चे शुद्धीपत्रक\nभूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु/मांडवा/01/2017-18 ता. जळगांव जा. जि. बुलढाणा या मधील कलम 19 ची अधिसुचनाबाबत चे शुद्धीपत्रक\nभूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु/मांडवा/01/2017-18 ता. जळगांव जा. जि. बुलढाणा या मधील कलम 19 ची अधिसुचनाबाबत चे शुद्धीपत्रक\nभूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु/मांडवा/01/2017-18 ता. जळगांव जा. जि. बुलढाणा या मधील कलम 19 ची अधिसुचनाबाबत चे शुद्धीपत्रक\nभूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु/मांडवा/01/2017-18 ता. जळगांव जा. जि. बुलढाणा या मधील कलम 19 ची अधिसुचनाबाबत चे शुद्धीपत्रक\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/cyclone-anfan-kills-12-in-west-bengal-the-speed-of-the-storm-is-now-slowing-down-to-27-km-per-hour-in-the-last-6-hours-127324803.html", "date_download": "2021-05-10T05:04:32Z", "digest": "sha1:UIEE245ALV5I3SF3NJXS4DACHXPH65Q2", "length": 8378, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cyclone Anfan kills 12 in West Bengal; The speed of the storm is now slowing down to 27 km per hour in the last 6 hours | बंगालमध्ये वादळामुळे 72 जणांचा मृत्यू, कोलकाता एअरपोर्ट पाण्याखाली; ममतांच्या अपीलनंतर नरेंद्र मोदी बंगालचा दौरा करणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअम्फान चक्रीवादळ:बंगालमध्ये वादळामुळे 72 जणांचा मृत्यू, कोलकाता एअरपोर्ट पाण्याखाली; ममतांच्या अपीलनंतर नरेंद्र मोदी बंगालचा दौरा करणार\nहवामान विभागानुसार, पुढील तीन तासांत वेग आणखी कमी होण्याची शक्यता\nबुधवारी ताशी 190 किमी वेगाने वाहत होते वारे, 5500 घरांचे नुकसान\nआसाम, मेघालयात आज हलका पाऊस आणि 30-50 किमी प्रतितास वेगाने वारा वाहू शकतो\nपश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये बुधवारी हाहा:कार माजवल्यानंतर महाचक्रीवादळ अंफानचा जोर मंदायला सुरुवात केली आहे. हवामान विभागानुसार, मागील 6 तासांत अंफान 27 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने उत्तर-ईशान्यकडे सरकला आहे. पुढील तीन तासांत हे आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालयात आज हलका पाऊस आणि ताशी 30-50 कि.मी. प्रति तास वेगाने वारा वाहू शकतो. वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये वार्‍याचा वेग बुधवारी ताशी 190 किलोमीटरपर्यंत पोहोचला होतो.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, वादळामुळे राज्यात 72 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात 5500 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले. मी असे दृष्य कधीच पाहिले नाही. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची अपील केली. या अपीलनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी वादळामुळे प्रभावित परिसरांचा हवाई दौरा करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी शुक्रवारी कोलकातामध्ये पोहचतील.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन म्हटले की, बंगालमधील विनाशाचे दृष्य पाहिले. संपूर्ण देश बंगालसोबत आहे. राज्यातील नागरिकांसाठी प्रार्थना करतो. राज्याच्या मदतीसाठी कोणतीच कसर ठेवणार नाहीत.\nकोलकातामध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साचले\n6.6 लाख लोकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले\nबुधवारी दुपारी अडीच वाजता अंफान वादळ कोलकात्यात दाखल झाले. संध्याकाळी साडे सात वाजता हवेचा वेग मंदावला. या पाच तासांत वादळामुळे बरेच नुकसान झाले. वादळ येण्यापूर्वीच 6.6 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. बंगालमध्ये मागील तीन दिवसांत 5 लाख लोकांना किनारपट्टी भागातून निवारा गृहात हलविण्यात आले. ओडिशामध्ये 1.6 लाख लोकांना वाचविण्यात आले. हवामान विभागाचे डीजी मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, वादळाचा मार्ग आणि वेळेचे अचूक आकलन झाल्याने बचावात मोठी मदत झाली.\nपश्चिम बंगालच्या अलीपूरमध्ये एनडीआरएफची टीम रस्त्यावर पडलेली झाडे हटवताना\nवादळामुळे ओडिशा आणि बंगालमधील किती जिल्हे प्रभावित\nओडिशातील पुरी, गंजम, जगतसिंहपुर, कटक, केंद्रापाड़ा, जाजपूर, गंजाम, भद्रक आणि बालासोर हे 9 जिल्हे प्रभावित झाले. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील पूर्व मिदनापुर, 24 दक्षिण आणि उत्तर परगना यासोबत हावडा, हुबळी, पश्चिम मिदनापूर आणि कोलकातामध्ये या वादळाचा परिणाम झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-education-fees-information-should-declare-chief-information-commissioner-ratnaka-4183406-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:37:13Z", "digest": "sha1:VH5XVR4XVVLSW2EC5BP35THO4YE2CMC2", "length": 8329, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "education fees information should declare : chief information commissioner ratnakar shetty | शिक्षण शुल्काबाबत माहिती जाहीर करा :मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशिक्षण शुल्काबाबत माहिती जाहीर करा :मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड\nमुंबई - शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क नेमके कशासाठी आकारले आहे, याची माहिती शिक्षण शुल्क समितीने आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत. आपल्या शुल्काचा विनियोग कसा केला जातो, हे जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांना पूर्णपणे अधिकार असून त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे, असेही गायकवाड यांनी आदेशात नमूद केले आहे.\nविद्यार्थ्यांना शुल्काबाबत माहिती मिळावी, यासाठी माहिती अधिकारात कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहिती आयोगाकडे अपिल केले होते. त्यावरील सुनावणीत गायकवाडांनी हे आदेश दिले आहे. तसेच ही माहिती कशाप्रकारे असावी आणि त्यात कशाचा अंतर्भाव असावा, याचे नेमके धोरण ठरवण्यासाठी अपीलकर्ता विवेक वेलणकर यांनी 15 दिवसांचा कालावधी द्यावा. त्यानुसार त्यांनी सादर केलेल्या सूचनांचे पालन शिक्षण शुल्क समितीने करावे, असेही गायकवाड यांनी सांगितले.\nशिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना लुबाडण्याचे वाढते प्रकार\nराज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अशी दोन हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांकडे कित्येकदा मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही जादा शुल्क आकारून विद्यार्थ्यांना लुबाडण्याचे प्रकार शिक्षण संस्था करीत असतात.\nया महाविद्यालयांनी दिलेल्या प्रस्तावानुसार शिक्षण शुल्क समिती शुल्क ठरवते. मात्र, त्या प्रमाणात संबंधित महाविद्यालयात सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का, शुल्क कशाचे आकारले जाते आहे, हे तपासण्याची यंत्रणा नाही. तसेच त्यासंबंधी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाविरोधात दादही मागता येत नाही. त्यामुळेच माहिती अधिकारात कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी शिक्षण शुल्क समितीकडे 200८ मध्ये तक्रार करून संकेतस्थळावर महाविद्यालयांच्या शुल्काची सविस्तर माहिती टाकण्याची विनंती केली. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांनी माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता. याबाबत आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर झाला आहे.\nसंकेतस्थळावर जागा उपलब्ध नसल्यामुळे माहिती टाकता येत नसल्याचे उत्तर शिक्षण शुल्क समितीने दिले. परंतु वेलणकर यांच्या प्रयत्नामुळे काही प्रमाणात माहिती टाकण्याचे काम सुरू झाले. हा प्रश्न महत्त्वाचा असल्याने मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी सुनावणी घेतली. या वेळी शिक्षण शुल्क समितीचे कार्यालयीन सचिव पद्माकर गायकवाड उपस्थित होते.\nवेलणकर यांनी सांगितले की, अनेक महाविद्यालयात सुविधा नसतानाही शुल्क आकारले जात��त. शिक्षण शुल्क समिती प्रत्येक महाविद्यालयाची तपासणी करू शकत नाही. त्यामुळे शुल्क कशाचे घेतले याबाबत संकेतस्थळावर नोंद करावी, तर खरीच माहिती समोर येईल. शिक्षकांच्या पगारीपासून सर्व माहिती असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/stop-exporting-corona-vaccine-rahul-gandhi-requested-to-modi-goverment/", "date_download": "2021-05-10T05:31:14Z", "digest": "sha1:L3PSABQLF4L77YVPEFOUNGJ5A22F6VQX", "length": 10408, "nlines": 127, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "देशातील नागरिक धोक्यात, कोरोना लसींच्या निर्यातीवर बंदी घाला; राहुल गांधींची केंद्राला विनंती - Hello Maharashtra", "raw_content": "\nदेशातील नागरिक धोक्यात, कोरोना लसींच्या निर्यातीवर बंदी घाला; राहुल गांधींची केंद्राला विनंती\nदेशातील नागरिक धोक्यात, कोरोना लसींच्या निर्यातीवर बंदी घाला; राहुल गांधींची केंद्राला विनंती\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवण्याऐवजी देशात बऱ्याच राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच दरम्यान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना त्याच तितकसं गांभीर्य घेतलं जात नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान परदेशात कोरोना लसींची निर्यात थांबवा अशी विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.\nराहुल गांधी यांनी थेट पत्र लिहून म्हटले आहे की, आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींची निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. तसेच, अन्य लसी देखील जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात. अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.\nबढ़ते कोरोना संकट में वैक्सीन की कमी एक अतिगंभीर समस्या है, ‘उत्सव’ नहीं-\nअपने देशवासियों को ख़तरे में डालकर वैक्सीन एक्सपोर्ट क्या सही है\nकेंद्र सरकार सभी राज्यों को बिना पक्षपात के मदद करे\nहम सबको मिलकर इस महामारी को हराना होगा\nहे पण वाचा -\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nगडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती,…\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा…\nयाशिवाय राहुल गांधींनी देशात करोाबाधितांच्या संख्येतील विक्रमी वाढ आणि केंद्र सरकार व काही राज्यांमध्ये लसींचा पुरवठ्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देखील पत्रात लिहिले आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nकेंद्रीय आरोग्य पथकाकडून क्रांतीचौक वॉर्डाची पाहणी\nमहापालिका करणार १ कोटी ४४ लाख रूपयांच्या खाटांची खरेदी\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच…\nगडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती; भाजप…\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल\n संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण\nकराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांचे थेट मुख्यमत्र्यांना पत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे केंद्राला पत्र; मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nगडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती,…\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा…\n संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/job-alert-maharashtra-arogya-vibhag-bharti-117-posts-recruitment-see-the-last-date-mhkk-432923.html", "date_download": "2021-05-10T04:54:20Z", "digest": "sha1:OTKZBLTS2JKM6RQFL2Z34WTUBHSBSWAO", "length": 18055, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरकारी नोकरीची संधी, सार्वजनिक आरोग्य विभागात 177 पदांची भरती job alert Maharashtra Arogya Vibhag Bharti 117 posts recruitment see the last date mhkk | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्का��, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे य���मागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nसरकारी नोकरीची संधी, सार्वजनिक आरोग्य विभागात 177 पदांची भरती\n भारतीय लष्करात आता महिला जवान; मातृभूमीच्या संरक्षणासाठी सज्ज\n लाचखोर पोलिसाशी झालेल्या भांडणामुळं बदललं आयुष्य, आधी IPS मग IAS बनल्या गरिमा सिंह\nमेकअपच्या हौसेसाठी स्थापन केली कंपनी, Corona काळात झालं ऑनलाईन मार्केटिंग; लाखोंची उलाढाल\nGovernment Job: पश्चिम मध्य रेल्वेत अनेक जागांसाठी बंपर भरती; आज अर्ज करण्याची शेवटची तारीख\nVaccine Shortage: लसींचा मोठा तुटवडा; मुंबई पाठोपाठ ठाणे-पुण्यात लसीकरण ठप्प\nसरकारी नोकरीची संधी, सार्वजनिक आरोग्य विभागात 177 पदांची भरती\nमहाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 117 पदांची भरती\nमुंबई, 03 फेब्रुवारी: महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 177 पदांसाठी भरती होणार आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 18 फेब्रुवारी असणार आहे. उमेदवार आपला अर्ज पोस्टाद्वारे अथवा ऑनलाइन स्वरुपात भरू शकतात.\nएकूण पदांची संख्या 177\n1.वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ज्ञ)- रिक्त पदे- 06\n2.मनोविकृती चिकित्सक रिक्त पदे- 29 जागा\n3.नेत्र शल्य चिकित्���क रिक्त पदे- 13 जागा\n4.शरीरविकृती शास्त्रज्ञ रिक्त पदे- 09 जागा\n5.क्षयरोग चिकित्सक रिक्त पदे- 11 जागा\n6.बधिरीकरण तज्ज्ञ रिक्त पदे- 12 जागा\n7.स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ- रिक्त पदे- 09 जागा\n8. क्ष-किरण शास्त्रज्ञ रिक्त पदे- 15 जागा\n9.अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, रिक्त पदे- 04 जागा\n10. बालरोग तज्ज्ञ- रिक्त पदे- 09 जागा\nवेतन श्रेणी- 67,700 -20, 8700, अर्जदाराचे वय- अर्ज करणारा उमेदवार भारतीय असावा. अमागास करिता अर्जदाराचं वय हे 2020पर्यंत 38 वर्ष ते 43 वर्षांपर्यंत असावे.\nकोण करू शकतं अर्ज- M.B.B.S, वैद्यकीय विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे इच्छुक उमेदवार, त्या विषयातील तज्ज्ञ असणारे पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार.\nप्रवेश शुल्क- खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 300 रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क DD द्वारे आकारण्यात येईल.\nउमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेले उमेदवार संपूर्ण राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र असणार आहेत.\nहेही वाचा-Post Graduate उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरीची संधी\nहेही वाचा-नोकरी शोधताना होऊ शकते फसवणूक, वापरा 'या' सोप्या 5 टिप्स\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-05-10T04:28:21Z", "digest": "sha1:BULXT53QA6XMT5ALPF7KP3FN4KRAJ3LT", "length": 13525, "nlines": 115, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "लालबागच्या ‘राजा’च्या चरणी सोन्याची वीट | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nलालबागच्या ‘राजा’च्या चरणी सोन्याची वीट\nलालबागच्या ‘राजा’च्या चरणी सोन्याची वीट\nपरळमधील लालबागच्या राजा चरणी यंदाही भक्तांनी भरभरून दान दिलं आहे. भक्तांनी लालबागच्या राजा चरणी सोन्याची वीट, सोन्याची मूर्ती आणि घड्याळ अर्पण केली आहे. यंदा राजाच्या चरणी ५.५ किलो सोन आणि ७५ किलो चांदी अर्पण करण्यात आली असून आज या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.’लालबागचा राजा’ला अर्पण केलेली त्याची सोन्याची प्रतिकृती ही १ किलो २७१ ग्रॅमची आहे. या मूर्तीच्या मुकुटात हिरा आहे. हा हिरा अंदाजे १ लाख रुपयांचा असल्याचं सांगण्यात येतंय. या मूर्तीसोबत मोदक आणि सोन्याचं फूलही अर्पण करण्यात आलं आहे. लालबागच्या राजाला भक्तांनी दिलेल्या या अनमोल वस्तूंचा आज सायंकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत लिलाव करण्यात येणार आहे. लालबागचा राजाच्या मंडपातच हा लिलाव होणार असून लिलावातून येणारा सर्व पैसा सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. १९८५ पासून हा लिलाव करण्यात येतो. लिलावातून येणाऱ्या पैशातून गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यात येतो, असं लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सेक्रेटरी सुधीर साळवी यांनी सांगितलं.\nगेल्या वर्षीही धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. गेल्यावर्षी एका व्यक्तिने या लिलावाच्या पद्धतीवर आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यंदा कुणाचाच अर्ज आला नसल्याचं धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितलं. कमीत कमी दहा गरीब मुलांना दत्तक घेण्याच्या सूचना सर्व मंडळांना करण्यात आल्या आहेत. या मुलांच्या पालनपोषणापासून ते त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च या मंडळांना करायचा आहे, असं डिगे यांनी सांगितलं.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, बाप्पा माझा, महामुंबई, महाराष्ट्र, लाइफस्टाईलTagged लालबागचा राजा\nभाजपाचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला, अंदाधुंद गोळीबार\nछगन भुजबळांच्या आर्मस्ट्राँगचा लिलाव\nप्रतिक्रिया व्यक्त क��ा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसी���रण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/st-will-run-at-full-capacity-but-these-conditions-apply/", "date_download": "2021-05-10T05:42:01Z", "digest": "sha1:A65PQNAVFH3U7KUKZGQWFWTB2KC4XAXG", "length": 10609, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू\nएसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील एसटीची वाहतूक आजपासून पूर्ण आसन क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर आगारातून आज (शुक्रवार) सकाळपासून एसटी पूर्ण आसन क्षमतेने धावण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क शिवाय एसटीमध्ये कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जात नाही.\nराज्यात मार्चपासून कोरोनामुळे पूर्णपणे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर लाॅकडाऊन शिथिल झाल्यावर २० आॅगस्टपासून ५० टक्के आसन क्षमतेवर एसटी धावू लागली. त्यामध्ये एका सीटवर एकच व्यक्ती तर पूर्ण एसटी मध्ये २२ प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी होती. मात्र, नुकताच राज्यात आजपासून पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक करण्याचा निर्णय झाल्याने कोल्हापुरातून पूर्ण क्षमतेने एसटी धावू लागली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे एसटीची वाहतूक सुरळीत झाली असून एसटी महामंडळाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक फेरी दरम्यान एसटी सॅनेटायझर करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. मास���क शिवाय एसटीमध्ये प्रवेश दिला जात नाही. दरम्यान, पुन्हा एकदा कोल्हापूर आगारातून एसटी वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगर व्यवस्थापक अजय पाटील यांनी सांगितले.\nPrevious articleपरीख पुलाजवळील दुचाकी लंपास\nNext articleसूर्या हॉस्पिटलवर ५ हजार रुपयांचा दंड\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहराती�� जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/ipl-2021-rohit-sharma-big-fan-video-viral/", "date_download": "2021-05-10T04:52:24Z", "digest": "sha1:JI45OKJWE2YXNC7HPXRPJEON7OR4ABU7", "length": 9629, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "IPL2021 : रोहित शर्माचा 'जबरा फॅन' ;ऑन स्क्रीन दिसताच केली आरती - Hello Maharashtra", "raw_content": "\nIPL2021 : रोहित शर्माचा ‘जबरा फॅन’ ;ऑन स्क्रीन दिसताच केली आरती\nIPL2021 : रोहित शर्माचा ‘जबरा फॅन’ ;ऑन स्क्रीन दिसताच केली आरती\nनवी दिल्ली : आयपीएल चा हंगाम सुरु झाला आहे. शुक्रवारी आयपीएल ची पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघा दरम्यान होती. शुक्रवारी जेव्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा बॅटिंग करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या एका फॅन ने चक्क त्याची आरती केली. अर्थात ही आरती त्यानं आपल्या टीव्ही स्क्रीन समोर केली. रोहित शर्माच्या सुपर फॅनचा व्हिडीओ व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.\nटीम इंडियाचा व्हॉइस कॅप्टन, सर्वात जास्त पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आहे. आक्रमक बॅट्समन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितला त्याचे फॅन्स हिटमॅन म्हणूनही ओळखतात. रोहित शर्माचे जगभर फॅन्स आहेत.\nशुक्रवारी झालेल्या आयपीएल मॅचच्या दरम्यान रोहित बॅटिंग करण्यासाठी आला आणि रोहितच्या या सुपर फॅनने रोहित बॅटिंग करायला आल्यावर टीव्ही ची आरती करायला सुरु केली. Dr. TNR. Psycho नावाच्या ट्विटवर अकाऊंट वरून हा vedio शेअर करण्यात आला आहे.\nहे पण वाचा -\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nआयपीएल रद्द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव…\nकॅप्टन असावा तर असा धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही…\nदरम्यान, रोहित शर्माला पहिल्या मॅच मध्ये मोठी खेळी करायला अपयश आलं त्यानं सुरुवात आश्वासक केली होती पण चौथा ओव्हरमध्ये क्रिस लीन ���ोबत उडालेल्या गोंधळाचा फटका त्याला बसला विराट कोहली ने केलेल्या रोहित शर्मा 19 रन्सवर रन आऊट झाला.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nलस काय आमच्या घरी तयार होत नाही’ : छगन भुजबळांच धक्कादायक विधान\nऔरंगाबाद गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा रद्द\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nआयपीएल रद्द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव गांगुली\nकॅप्टन असावा तर असा धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान\nमुंबई इंडियन्सचा नादच नाही करायचा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार…\nमहेंद्रसिंग धोनीला जे 15 वर्षांत जमलं नाही ते रिषभ पंतने अडीच वर्षांत केले \nआयपीएलच्या इतिहासातील असे काही फलंदाज ज्यांना शतकही पूर्ण करता आले नाही आणि ते बादही…\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nआयपीएल रद्द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव…\nकॅप्टन असावा तर असा धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही…\nमुंबई इंडियन्सचा नादच नाही करायचा; स्वतःच्या चार्टर्ड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-05-10T04:45:41Z", "digest": "sha1:6HH74O75KTMVTZWWQ2MI3UJN2EWANEEE", "length": 11831, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "फाळणीनंतर राज्यात आलेले निर्वासित नागरिकांना शासनाकडून दिलेल्या जमिनी फ्रि-होल्ड करण्याचा निर्णय | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील ती��� पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nफाळणीनंतर राज्यात आलेले निर्वासित नागरिकांना शासनाकडून दिलेल्या जमिनी फ्रि-होल्ड करण्याचा निर्णय\nदेशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित नागरिकांना राज्यात देण्यात आलेल्या जमिनी व मालमत्ता हस्तांतरण व वापर यावरील निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. अशा निर्वासित नागरिकांना देण्यात आलेल्या भूखंडांच्या नोंदणीवर अ-१ सत्ता प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ अशी नोंद करण्यात येणार आहे.\nदेशाच्या फाळणीनंतर तत्कालीन पश्चिम पाकिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणात निर्वासित आले. राज्यात एकूण 30 ठिकाणी अशा निर्वासितांच्या वसाहती उभारण्यात आलेल्या आहेत. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनी भारतात सोडलेली मालमत्ता आणि राज्य व केंद्र शासनाने त्यात घातलेली भर यातून मालमत्तांचा भरपाई संकोष (Compensation pool) तयार करण्यात आला. या संकोष मालमत्तेमधून 1954 च्या पुनर्वसन अधिनियमाच्या आधारे निर्वासित व्यक्तींना जमिनी-मालमत्ता वाटप करण्यात आल्या होत्या. अशा जमिनींची अनेक ठिकाणी भोगवटादार वर्ग-२ अथवा ब/ब-१/ब-२ सत्ता प्रकार अशा नोंदी अधिकार अभिलेखात घेण्यात आलेल्या आहेत. अशा नोंदींचे सर्वेक्षण करून भरपाई संकोष मालमत्तेतून भोगवटादार वर्ग-२ अथवा ब/ब-१/ब-२ सत्ता प्रकाराने असे भूखंड दिल्याचे आढळल्यास त्यांचे सक्षम प्राधिकाऱ्याकडून पुनर्विलोकन करण्यात येणार आहे. त्यानंतर अशा निवासी मिळकतीस अ-१ सत्ता प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ हा धारणाधिकार नमूद करण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अशा जमिनी यापुढे हस्तांतरण व वापर यावरील निर्बंधातून मुक्त होणार आहेत आणि संबंधित जमीन धारकास अशा जमिनीच्या हस्तांतरण, तारण आणि वापरातील बदल किंवा पुनर्विकास यासाठी कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.\n← मनसे – भाजप नगरसेवक आयुक्तांसमोर भिडले..\nरसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना येथील मराठवाडा उपकेंद्रासाठी 397 कोटींचा निधी →\nपवई येथे नेट बँकिंग कंपनीच्या बेसमेंट मध्ये आग\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकात स्वखर्चाने दिली रुग्णवाहिका\nडोंबिवली ; ठाणे जिल्हा ड्रग्समुक्त करण्यासाठी ईगल ब्रिगेडचा पथनाट्यातून जनजागृतीचा संदेश\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/yavatmal-covid-19-cases-64/", "date_download": "2021-05-10T04:16:59Z", "digest": "sha1:4WOPMLV6ZL7SX26G7NDXVFH5C5E67QZC", "length": 7513, "nlines": 70, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह 318 जण पॉझेटिव्ह 258 जण कोरोनामुक्त", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nयवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह 318 जण पॉझेटिव्ह 258 जण कोरोनामुक्त\nयवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह 318 जण पॉझेटिव्ह 258 जण कोरोनामुक्त\nयवतमाळ, दि. 9 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 318 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 258 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय महिला आणि यवतमाळ तालुक्यातील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 318 जणांमध्ये 208 पुरुष आणि 110 महिला आहेत. यात पुसद 103, यवतमाळातील 63 रुग्ण, दिग्रस 56, वणी 23, बाभुळगाव 22, आर्णि 7, दारव्हा 7, कळंब 2, महागाव 10, मारेगाव 1, नेर 3, पांढरकवडा 8, उमरखेड 8, राळेगाव 1 आणि 4 इतर रुग्ण आहेत. मंगळवारी एकूण 1482 ���िपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 318 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1164 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1930 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19743 झाली आहे. 24 तासात 258 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17329 आहे. तर जिल्ह्यात एकूण 484 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 174998 नमुने पाठविले असून यापैकी 173327 प्राप्त तर 1671 अप्राप्त आहेत. तसेच 153384 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.\nPrevious क्राइम ब्रांचमधून सचिन वाझे यांची बदली\nNext अखेर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त…\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/28/sushma-swaraj-last-wish-fulfiled/", "date_download": "2021-05-10T05:41:13Z", "digest": "sha1:WFNIXDILAGCOZ4UUYOYQHTFHAE7RKOT5", "length": 8367, "nlines": 42, "source_domain": "khaasre.com", "title": "सुषमा स्वराज यांच्या मुलीने पूर्ण केली त्यांची ‘शेवटची इच्छा’ – KhaasRe.com", "raw_content": "\nसुषमा स्वराज यांच्या मुलीने पूर्ण केली त्यांची ‘शेवटची इच्छा’\nदेशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. सुषमा स्वराज यांचं असं अ���ानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं होतं. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता.\nनिधनापूर्वी त्यांची एक इच्छा व्यक्त केली होती जी अपूर्ण राहिली होती. त्यांची हीच अंतिम इच्छा त्यांच्या मुलीने पूर्ण केली आहे. सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्यासाठी लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांना फोन केला होता.\nसाळवेंना त्यांनी एक रुपया घेऊन जाण्यासाठी घरी बोलाविले होते. साळवे यांनी एक रुपया फीस घेऊन कुलभूषण जाधव खटल्याच्या सुनावणीदरम्यान भारताचे प्रतिनिधित्व केले होते.\nकुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी झाल्यानंतर हरीश साळवे यांना त्यांची फी घेऊन जाण्यासाठी बोलविले होते. मात्र, यानंतर सुषमा स्वराज यांचे निधन झाले. सुषमा स्वराज यांनी ही अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे.\nबांसुरी यांनी शुक्रवारी हरीश साळवे यांची भेट घेऊन त्यांची फी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी स्वराज कौशल यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “बांसुरीने आज तुझी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. कुलभूषण जाधव खटल्याची एक रुपया फी, जी तू सोडून गेली होती, ती तिने हरीश साळवे यांची भेट घेऊन दिली आहे.”\nसुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना हरीश साळवे यांनी सांगितले होते की, “निधनाच्या जवळपास एक तास आधी मी सुषमा स्वराज यांच्याशी बोललो होतो. रात्री 8.50 वाजता आमची बातचीत झाली. तो अतिशय भावनिक संवाद होता. त्या म्हणाल्या की, या आणि मला भेटा. जो खटला तुम्ही जिंकला, त्यासाठी तुम्हाला तुमचा एक रुपया द्यायचा आहे. मी म्हणालो, नक्कीच, मला ती मौल्यवान फी घेण्यासाठी यायचंच आहे. मग त्या म्हणाल्या की उद्या सहा वाजता या.”\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रेरणादायक, बातम्या, राजकारण\n‘यामुळे’ प्रचंड अस्वस्थ होते अजित पवार , शरद पवारांना दिली पार्थ यांनी माहिती\nअजि�� पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे कारण आले समोर वाचा का दिला राजीनामा\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/ajinkytara/", "date_download": "2021-05-10T04:51:31Z", "digest": "sha1:DOP7LLFT32TW37N6DAOK4UGIOYTYRDPS", "length": 3345, "nlines": 23, "source_domain": "khaasre.com", "title": "ajinkytara – KhaasRe.com", "raw_content": "\nशिवरायांचा खरा मावळा ३३०० फूट उंचीच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर या पट्ट्याने पोहचवले पाणी\nमाथ्यावर चंद्रकोर, दाढी वाढवून आणि हातावर नाव कोरून शिवभक्त होत नसतात. शिवभक्त त्याच्या कृतीतून सर्वाना दाखवितात कि हो आमचे आदर्श शिवराय आहेत. असच काही घडल साताऱ्यात ३३०० फुट उंचीवरील अजिंक्यतारा किल्ला सह्याद्रीच्या उंच पर्वतावर असल्याने तेथे पाण्याची सोय नव्हती. आता हीच सोय डॉ. अविनाश पोळ यांच्या प्रयत्नातून झाली आहे आज खासरेवर त्यांचा हा प्रवास बघूया…… Continue reading शिवरायांचा खरा मावळा ३३०० फूट उंचीच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर या पट्ट्याने पोहचवले पाणी\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kachapani.wordpress.com/category/uncategorized/", "date_download": "2021-05-10T04:49:53Z", "digest": "sha1:5FQPBJ6XRFRJJFQSBGW5X3IQHCCRSOYY", "length": 12754, "nlines": 47, "source_domain": "kachapani.wordpress.com", "title": "Uncategorized | काचापाणी", "raw_content": "\nमाझं घर आहे आपलं साधं सुधं पण मोकळं. हवे्शीर आणि भरपूर उजेडाचं. त्यात सुख आहे, दुःख आहे, आशा अपेक्षंचे ओझे आहे. राग , लोभ, हेवा मत्सर सारं काही भरुन आहे. कशाचीही कमतरता नाही. सगळ्या सर्वसामान्य लोकांचे असते तसे आहे. पण माझ्या घराला एक वेगळाच कोपरा आहे. जो दिसतो सगळ्यांना, पण मला जसा भासतो तसा सगळ्यांनाच भासेल असे नाही. अगदी अम्रुता प्रीतम ने सांगितल्या प्रमाणे मी माझ्यासाठीच राखून ठेवला आहे. हा कोपरा आहे माझ्या घराच्या दाराच्या चौकटीतला कॆनव्हास.हो हो त्याला मी कॅन्व्हास असेच नांव दिले आहे, कारण तो दर क्षणाला वेगळेच चित्रं रंगवत असतो.\nअगदी पहाटे झुंजू मुंजू च्या वेळी मी लवकर उठुन त्याच्या जवळ येउन बसते, आणि म्हणते तुझ्यावर कुठलं चित्रं रेखाटलय ते तो हसतो , वाऱ्याच्या झुळुकीचा सुखद स्पर्श मला करुन जातो. म्हणतो, आधी हे घे,प्राजक्ताची फ़ुले माझ्या पदरात घालीत सुगंधाची शाल पांघरतो. मी ही फुलते, बहरते, जुईच्या सुगंधाची उदबत्ती लावीत तो जणु दिवसाची सुरुवात करतो.\nक्षितिजाच्या निळ्या सावल्या, बॅकग्राउंडवर काळपट हिरव्या झाडांची हालचाल जाणवते. त्याच्या ह्या आनंदात गुलाबी ऊषा केशरी पैंजण वाजवीत हलकेच केंव्हा सामिल होते ते त्यालाही कळत नाही. ती ही अगदी मैत्रीणीशी हातात हात घालुन फ़ुगडी खेळावी तसे त्याच्याशी खेळु लागते. त्यांचा खेळ सुरु असताच मी फ़रशीवर पाणी शिंपडुन दाराशी सुबक रांगोळी घालते,तर पाठिमागुन सुर्याचा पहिला किरण माझ्या पदराशी अगदी मांजरीसारखा घोटाळतो. कॅन्व्हास म्हणतो , बघ ना जरा मागे वळुन , मी नविन चित्र रेखाटलं आहे तुझ्यासाठी, का माझाकडे पाठ करुन बसली आहेस\n जरा थांब मला माझी कामं करु देशिल की नाही तुझे आपले काहीतरीचं लहान मुला सारखे. सारखं तुझाशीच खेळायचं का रे तुझे आपले काहीतरीचं लहान मुला सारखे. सारखं तुझाशीच खेळायचं का रे तरीपण त्याच्याकडे बघितल्याशिवाय माझे समाधान होत नाही. आता त्याच्या खेळात सुर्यनारायणानेही भाग घेतला असतो. तो कॅन्व्हास वर रंगाची उधळण करीत असतो. वाऱ्याचेही त्यांच्या बरोबर हितगुज चालले असते. मला त्यांचा मोह सोडवत नाही , पण घरातली कामे खुणावत असतात. आंघोळ वेणी करुन तुळशीला पाणी घालण्याच्या निमित्ताने मी पुन्हा त्यांच्यात सामिल होते.\nआता कॅन्व्हास वर वेगळे चित्रं असते. सोनेरी ऊन्हाचे कवच ल्यायलेली झाडे, गवतावरचे चमकणारे दव बिंदु.नक्षत्रासारखं फुलुन आलेलं फुलांचं झाड, गुलाबी रंगाची गुलबक्षी, जाई , जुई, शेवंतीने घातलेला सुवासाचा सावळा गोंधळ चालला असतो.\nमाझ्या कॆनव्हास वर केवळ रंग चित्रेच असतात असे नाही,सोबत पक्षांच्या गाण्याची टेपही वाजत असते.लगेच कॅन्व्हासआपली कॊलर टाईट करीत मला विचारतो – बघितलय का असं चित्र कधी की ज्यात संगीतही आहे नाही ना मी आहेच मुळी असा रंग वेगळा.मी आपली त्याचे ऐकुन घेत माझं काम सुरु ठेवते. मूलांचे डबे, शाळेची घाई. ऒफ़िसची तर तह्राच न्यारी.अगदी पेन रुमाल हातात द्यावा लागतो.\nसगळ्यांना त्यांच्या कामाला लावल्यावर मला थोडीशी फ़ुरसद मिळते, तोवर कॆनव्हास रागाने लाल झाला असतो. अरेच्या तुला रागवायला काय झालं अरे मी जरी कामात असले तरी ह्या खिडकीतुन- त्या खिडकीतुन माझं लक्षं होतंच की. पण रुसलेल्या बाळासारखा हा लाल पिवळा. धगधगत्या पंगाऱ्याने पेट घेतलेला असतो.त्यातुन ज्वाळा निघत असतात.\nगुलमोहरानेही त्याचीच साथ दिलेली असत. पक्षी बिचारे हिरव्या पानांच्या काळ्या सावलीशी बिलगले असतात. तिथुनही हळुच कुचूकुचू एकमेकांशी बोलत असतात. प्राजक्ता, जाई , जुई सगळ्या पोरी खेळुन थकुन माना टाकुन बसतात. मीही जरा पदराने वारा घेत बसते त्यांच्यापाशी जरा वेळ. “काय रे तुझी ही तह्रा, किती हा बटबटितपणा, तुझ्या चित्राशी विसंगत अशी ही पाण्याची टाकी , आता अगदी ऊठुन दिसते”. आजुबाजुच्या इमारतींचे रंग सुद्धा तु आपल्यात सामावुन घेतलेस.चालायचंच, सगळी चित्रं काही सुसंगत थोडिच असतात थोडी विसंगती त्यात असावी लागते.\nथोड्यावेळाने तो सुद्धा वामकुक्षी घेतल्यासारखा निःशब्द होतो. नाही म्हणायला मधुनच एखादी टिट्वी त्याच्या समाधीचा भंग करीत असते.मधुनच कोकिळेला पण आपल्या रागंदारीचा मोह आवरत नसतो. माझंही दुपारचे निवांत चालले असते. संध्याकाळची एकच घाई नको म्हणुन स्वयंपाकाची हळू हळू तयारी सुरु असते. रजनीला पदराशी बांधुन संध्याकाळ नाचत ऊडत येते आणि कॅन्व्हासचा रुसवा जातो. त्याचं खेळकर रूप पुन्हा एकदा प्रगट होतं. संध्या र��नीने सोबत निशिगंधाला पण आणले असते. तिचा श्रुंगारही अजून आटोपला नसतो. धुळीचा सुगंध आसमंत व्यापून टाकतो. पक्षांसोबत मुलांचापण छप्पा पाणी रंगात आलेला असतो.\nआता मात्र कॅन्व्हासचा चेहेरा काळवंड्लेला असतो. अगदी प्रणय रंगात आल्यावर प्रियेनं काढता पाय घ्यावा त्या प्रमाणे तो म्लान होतो, उदास होतो,. हळू हळू तो निओन साईन्सच्या झगमगाटामागे लपू लागतो.\nएका वेगळ्याच रात्रिच्या जगाचा उदय झालेला असतो. आणि माझाकॅन्व्हास कोलमडून जातो. हळूच त्याचे सांत्वन करीत त्याला मी समजावते, अरे, तुझा प्रियकर रवी गेला तरी रजनीच्या प्रियकरा , मंद आणि शांत उजेडात तु न्हाऊन निघशिल, तुझ्यावर चांदण्यांची बरसात होईल.नीज आता.\nकॅन्व्हासचा प्रियकर जरी गेला तरी आता माझ्या प्रियकराची येण्याची वेळ झाली आहे. मी सुद्दा तुझ्यासारखीच एक कॅन्व्हासच तर आहे. माझे रूप खुलायला प्रियकराने रंग भरणं आवश्यक आहे.\nकाचापाणी ई मेल मधे\nकाचापाणीवर प्रसिध्द होणारं साहित्य इ मेल मधे हवे असल्यास इथे रजिस्टर करा\nकाचापाणी ई मेल मधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/if-quarantine-people-move-out-of-home-quarantine-quarantine-is-now-compulsory-in-governing-hospital-collector-deepak-singh/03282047", "date_download": "2021-05-10T04:56:10Z", "digest": "sha1:6KG6LZO6V2PMQVTWYKR6QIVOVY4TTK3D", "length": 15028, "nlines": 64, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "होम क्वारंटाईनमधील लोकांनी बाहेर फिरल्यास आता सक्तीने शासकिय दवाखान्यात क्वारंटाईन : जिल्हाधिकारी दीपक सिंगला Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nहोम क्वारंटाईनमधील लोकांनी बाहेर फिरल्यास आता सक्तीने शासकिय दवाखान्यात क्वारंटाईन : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nवडसा येथील १० व्यक्तींना सक्तीने दवाखान्यात हलविले\nगडचिरोली : हातावर शिक्के मारलेल्या जिल्हयातील घरीच क्वारंटाईन केलेल्या सहा हजार लोकांनी बाहेर फिरल्यास त्यांना प्रशासनाकडून सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आरोग्य व पोलीस प्रशासनाला दिल्या. प्रशासनाकडून याबाबत सार्वत्रिक स्वरूपात याआगोदर घरात राहण्याच्या सूचना संबंधितांना देणेत आल्या होत्या.\nयाच धर्तीवर वडसा येथील १० होम क्वारंटाईन केलेल्या लोकांनी बाहेर फिरल्याने शासकीय क्वारंटाईन वार्डात ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात कोरोना विषाणू संसर्ग संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संचार बंदी व साथरोग नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कठोर स्वरूपात करण्यात येत आहे. आज जिल्हयातील सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांची तातडीने बैठक घेवून जिल्हाधिकारी यांनी संचार बंदी दरम्यान येत असलेल्या अडचणी व उपाययोजनांवर चर्चा केली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड व सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.\nलोकांचा बाहेरील अकारण संचार बंद करणे, जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करणे, आरोग्य सुविधांची निर्मिती करणे, पोलीस प्रशासनाचे कार्य, होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर नजर ठेवणे आदी विषयावर यावेळी नियोजन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाकडून आलेल्या सूचनांनूसार जिल्हयात बाहेरून कोणालाही येण्यास व जिल्हयातून बाहेर जाण्यास बंदी घातल्याने जिल्हयातील कामगार व इतर लोकांना आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरविण्याबाबतही चर्चा झाली. *या बैठकीत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी पुढील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत –*\n•कोरोना बाधित प्रदेशातून आलेल्या व्यक्तींसाठी* : अशा व्यक्तींनी स्वत:हून आपली नोंदणी प्रशासनाकडे करा. त्यांनी घरीच रहा. बाहेर आल्यास सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईन.\n•किराणा व भाजीपाला दर* : सर्व किराणा दुकानदार, शेतकरी व भाजीपाला व्यापारी यांनी किराणा व भाजीपाला हे जीवनावश्यक बाबीत येत असल्याने लोकांना वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. याबाबत वाहतूक व विक्रीमध्ये काही अडचण असल्यास प्रशासनाला कळवा. कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक दरवाढ करून कोरोना आपत्तीची संधी साधून दरवाढ करू नका. बाजार मुल्या नूसार दर ठेवून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन करण्यात आले आहे.\n•परजिल्हा व परराज्यातील कामगार लोकांबाबत* : संचार बंदीमुळे एका जिल्हयातून दुस-या जिल्हयात जाता येत नसल्यामुळे तसेच जिल्हयातील बेघर व गरजू लोकांसाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या लोकांनी घाबरून न जाता ज्या गावात असाल तिथेच थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशा लोकांची माहिती प्रशासनाला नागरिकांनी कळवावी म्हणजे त्यांना आवश्यक मदत करता येइल.\n•कोराना बाबत मदतीबाबतचे आवाहन* : सद्या मोठया प्रमाणात लोकांकडून विविध साहित्य व पैसे गरजूंन�� मदत करण्यासाठी जमा करण्याचे सुरू आहे. यामध्ये प्रशासनाशिवाय कोणीही अर्थिक मदत जमा करू शकत नाही. नागरीकांनीही प्रशासनाकडेच असा निधी जमा करावा. जर खाजगी व्यक्ती किंवा संस्था लोकांकडून पैसे जमा करत असतील ते कायदेशीर नाही. पोलीस अशा व्यक्तींवर कारवाई करतील. लोकांनीही अशा ठिकाणी अर्थिक मदत करू नये. जर मदत करावयाची असेल तर साहित्य स्वरूपात किराणा पॅकेट, मास्क, सॅनिटायझर या वस्तू प्रशासनाच्या मदतीने व्यक्ती किंवा संस्था वाटप करू शकते. यावेळी साहित्य हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे पॅकिंग केलेले व हाताळलेले असावे. जर पैसे द्यावयाचे असतील तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये किंवा जिल्हाधिकारी यांचे नावे पाठवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.\n•जिल्हयातील विविध मदत कक्ष व संपर्क क्रमांक :*\n1)आरोग्य विषयक माहिती व संपर्क – जिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली दुरध्वनी क्र.०७१३२ २२२३४०\n2)संचार बंदी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तसेच इतर सर्वच अनुषंगिक माहिती – पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष गडचिरोली क्र. ०७१३२ २२३१४९, २२३२४२ व्हॉटस ॲप क्रमांक – ९४०५८४८७६७, ९४०५८४८७३७, ९४०५८४९१९७.\n3)जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष गडचिरोली -०७१३२ २२२०३१\nयातील कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी आलेल्या अडचणींची नोंद करा\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्���ों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/inauguration-of-the-corona-investigation-laboratory-at-the-veterinary-college/04091605", "date_download": "2021-05-10T04:34:21Z", "digest": "sha1:PKYFZJ7NADHNWDO2XU5ZUD6M4MMIDFO4", "length": 8937, "nlines": 55, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पशुवैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपशुवैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन\nनागपूर : पशुवैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन आज पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार डॉ. विकास महात्मे, महाराष्ट्र पशु विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर, कुलसचिव चंद्रभान पराते, अधिष्ठाता डॉ. ए.पी. सोमकुंवर, संशोधन संचालक एन.बी. कुरकुरे, विद्यापीठ प्रयोगशाळेचे एस.पी. चौधरी, नियंत्रक दामोदर राऊत, परीक्षा निरीक्षक एन.पी. बोंडे यावेळी उपस्थित होते.\nपशुवैद्यकीय महाविद्यालयातील या प्रयोगशाळेत पशुंपासून मानवांना होणाऱ्या विविध आजारांचे निदान केले जाते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) मान्यता दिलेले सेंटर फॉर झोनोसिस कार्यरत आहेत. या सेंटरमध्ये लेप्टोपॉरोसिस, टी.बी., स्क्रॅब टॉयफस व क्यू फिवर या महत्वाच्या आजारांचे संशोधन व निदान केले जाते. ही प्रयोगशाळा अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्यात उच्च तंत्रज्ञानाचा रोगनिदानासाठी वापर केला जातो. सहा प्राध्यापकांचे पथक येथे कार्यरत आहे. रिअल टाईम पीसीआर चाचणीद्वारे कोविड नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.\nकोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसु) नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक जाणिवेतून विद्यापीठाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. येथील प्रयोगशाळेत आता चाचण्या करण्यात येतील.\nडॉ. संदीप चौधरी डॉ. वकार खान, डॉ. प्रभाकर टेभुणे, डॉ. शिल्पा शिंदे व डॉ. अर्चना पाटील यांनी चाचण्या करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलेले आहे. सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारीही या कामात मदत करणार आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100318030357/view", "date_download": "2021-05-10T03:56:03Z", "digest": "sha1:OQSQNVCHL6FKB5HC7I2AFXG6PDFQ723V", "length": 13385, "nlines": 83, "source_domain": "www.transliteral.org", "title": "तृप्तिदीप - श्लोक २४१ ते २६० - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|सार्थपंचदशी|तृप्तिदीप|\nश्लोक २४१ ते २६०\nश्लोक १ ते २०\nश्लोक २१ ते ४०\nश्लोक ४१ ते ६०\nश्लोक ६१ ते ८०\nश्लोक ८१ ते १००\nश्लोक १०१ ते १२०\nश्लोक १२१ ते १४०\nश्लोक १४१ ते १६०\nश्लोक १६१ ते १८०\nश्लोक १८१ ते २००\nश्लोक २२१ ते २४०\nश्लोक २४१ ते २६०\nश्लोक २६१ ते २८०\nश्लोक २८१ ते २९८\nतृप्तिदीप - श्लोक २४१ ते २६०\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\nश्लोक २४१ ते २६०\n\"ब्रह्मावित ब्रह्मावै भवति ही श्रुति ध्यानी घेऊन तो ब���रह्माचेंच चिंतन करितो दुसरें करीत नाहीं. ॥४१॥\nज्यांना देव व्हावें अशी इच्छा आहे ते जसे गंगेंत किंवा अग्रींत प्रवेश करितात त्याप्रमाणें चिदाभासही साक्षित्ववेंकारुन आसण्याची पक्की खात्री असल्यानें तो आपल्या नाशाची इच्छ करतो ॥४२॥\nज्याप्रमाणे अग्निप्रवेश केलेल्या मनुष्याचा मनुष्यपणा त्याचा देह जळेपर्यम्त नाहींसा होत नाही; त्याप्रमाणें प्रारब्धकर्माचा क्षय होऊन देहपात होईपर्यंत जीवत्वव्यवहार जात नाहीं ॥४३॥\nज्याप्रमाणे हा सर्प नव्हे ही दोरी आहे असे ज्ञान झाल्यावर देखील पुर्वीच्या भीतीपासुन उप्तन्न झालेले कंपादिक अंगदें बंद होण्यास कांहीं वेळ लागतो. त्याप्रमणें भोगादिक हीं हळुहळु बंद होतात आणि ज्याप्रमाणें तो दोरी पुनः अंधारीत टाकली असतां पुनः सर्पासारखी भासते, तसें ज्ञान जाहल्यावरदेखील चिदाभासास मी मनुष्य अशी विपरीत प्रतीति केव्हा केव्हा होते ॥४५\nतथापि तेवढ्या दोषामुळे तत्त्वज्ञानास धोका मुळींच नाहीं. कारण जीवन्मुक्ति हें कांहीं व्रत नाहीं तर ती केवळ वस्तुची खरी स्थिति आहे ॥४६॥\nपुर्वी जो दशमाचा दृष्टांत दिला आहे तेथेंही ही गोष्ट अनुभवास य्ते तोदशम जी दशम आहे असें समजतांच रडणें मात्र सोडुन दोतो परंतु त्या दुःखाने कपाळ आपटुन जो त्याणें जखम करुन घेतली ती तत्काळ बरी होत नाही. ती बरीहोण्यास कांहीं दिवस पाहिजेत ॥४७॥\nआतां त्या व्रणाचें दुःखत्याला कांहीं दिवस भोगावें लागेल खरें; तथापि \" मी दहावा सांपडलों\" या ज्ञानानें त्याला हर्ष झाला त्या खाली तेंसर्व दुःख गडप होते त्या प्रमाणें मुक्तिलाभ झाला असतां प्रारब्धानें होणारेंदुःख हा हर्षखालें कांहींच वाटत नाहीं ॥४८॥\nजीवनमुक्ति ज्या अर्थी व्रत म्हणतां येत नाही त्या अर्थी भ्रम झाला कीं पुनः पुनः विवेक करावा जसा रस सेवन करणारा एकाच दिवशी वरचेवर खाऊन क्षुधा घालवितो ॥४९॥\nत्या दशमा दशमाचे कपाळाची खोंक जशी औषधानेंच बरी होते त्याप्रमाणेंच भोगानेंच प्रारब्धाचा क्षय होतो ॥५०॥\nएथर्पर्यंत किमिच्छन इत्यादिक वरील श्रुतीच्या उत्तराधीनें शोकनिवृत्ति जी चिदाभासाची सहावी अवस्था ती आह्मी सांगीतली आता सातवी अवस्था सांगतो ॥५१॥\nतृप्ति दोन प्रकारची विषयलाभपासुन जी तृप्ति होते तिला नाश आहे म्हणजे तेथें आशेचा अंकुर पुनः राहतो म्हणुन तिला आम्हीं सांकुश असें नाव ठ���वितों परंतु जीवन्मुक्तांची तृप्ति तशी नाही. ती एकदां झाली म्हणजे तिचा नाशच होत नाही. म्हणुन तिला निरंकुश अशी संज्ञा आहे. आत्मज्ञानानें मनुष्यास असें वाटतें कीं मीं करावयांचे तें केलें आणि मिळवायाचें मिळविलें ॥५२॥\nज्ञात्याला तत्वज्ञान होण्यापुर्वी ऐहिक म्हणजे या लोकीं सुखप्रात्पि आणि दुःखनिवृत्तिकरितां कृषी वाणिज्य इत्यादिक व आमुष्मिक म्हणजे स्वर्गलोकप्राप्तिकरितां यज्ञ व उपासनादिक व मोक्षसाधन जें ज्ञान त्याच्या प्राप्तीकरतां श्रवण मनन निदिध्यासनादिकः या प्रकारेंकरुन बहुप्रकारचें कर्म कर्तव्य होतें आणि आता तर त्यास संसारसुखाची इच्छा नाहीं म्हणुन व ब्रह्मानंद साक्षात्काराची सिद्धि झाली आहे म्हणुन तें सर्व त्यानें केल्यासारखेंच आहे आतां त्याला कांही कर्तव्य उरलें नाहीं ॥५३॥\nयाप्रमाणें पुर्वी ची स्थिती आठवुन आपले कृतकृत्यत्व नित्य मनांत आणुत तो नित्यतृप्त राहतो ॥५४॥\nतो आपली धन्यता याप्रमाणें मानतों. अज्ञानी लोक दुःखी होत्सातें पुत्रादिकांची अपेक्षा करुन संसार करणारा तर करेत ना बापडे मी परमानंदानें पुर्ण असल्यामुळे मला कोणतीच इच्छा नाही. मग मी संसार कशास करुं ॥५५॥\nज्यांना परलोकीची इच्छा असेल ते यज्ञदानादिक कर्मे खुशाल करोत मी सर्व व्यापक असल्यामुळे मीनाहें असा लोकच नाही; मग ती कर्मे घेऊन करावयाची काय \nजे अधिकारी असतील त्यांणी वेदशास्त्रें खुशाल पढावी व पढावावींत मी मुळींच अक्रिय झालों मग मला अधिकार कुठला \nनिद्रा भिक्षा, स्नान , शौच इत्यादिक कर्में मी इच्छातही नाहीं व करितही नाहीं जवळच्या पाहणारांना मी कर्में करितासें वाटेल तर वाटेना बापडें त्यास तसें वाटल्यानें मला काय होणार \nज्याप्रमाणें गुंजांच्या राशीस दुसर्‍यानीं अग्नि म्हतल्यानें ती जाळूं सकत नाहीं त्याप्रमाणे मी संसार करितों असे दुसर्‍यांनीं म्हतलें तरी त्याचा स्पर्श मला लागत नाही. ॥५९॥\nज्यांना ब्रह्मातत्त्व समजलें नाहीं तें खुशाल श्रवण करोत मला तें तत्त्व पक्कें समजल्यावर मी तें कां करावें तसेंच आत्मस्वरुपाविषयीं ज्यांच्या वारंवार संशय येतात त्यांणी मनन करावें माझें ज्ञान निःशंयय झाल्यावर मला त्यांचे काय प्रयोजन तसेंच आत्मस्वरुपाविषयीं ज्यांच्या वारंवार संशय येतात त्यांणी मनन करावें माझें ज्ञान निःशंयय झाल्यावर म���ा त्यांचे काय प्रयोजन \nनरा हर हुन्नर कर आणि पोटभर, नाहींतर आळसानें मर\nमनुष्यानें कांही तरी काम करुन आपलें पोट भरलें पाहिजे. नाहींतर त्यावर आळसानें उपाशीं मरण्याची पाळी यावयाची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/osmanabad/hospitals-in-osmanabad-are-housefull-680-patients-added-on-monday-56207/", "date_download": "2021-05-10T05:41:24Z", "digest": "sha1:5HC4Y5NLKAPYNW4R36E4OGGTESKHXUPC", "length": 11349, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "उस्मानाबादेत रुग्णालये हाऊसफुल्ल; सोमवारी ६८० रुग्णांची भर", "raw_content": "\nHomeउस्मानाबादउस्मानाबादेत रुग्णालये हाऊसफुल्ल; सोमवारी ६८० रुग्णांची भर\nउस्मानाबादेत रुग्णालये हाऊसफुल्ल; सोमवारी ६८० रुग्णांची भर\nउस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव प्रचंड वाढला आहे. त्यात उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील प्रचंड वेगाने संसर्गाचा फैलाव सुरु आहे. जिल्ह्यात वाढता आलेख कायम आहे. सोमवारी (दि.१२) आलेल्या अहवालात तब्बल ६८० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हा आकडा थांबता थांबेना झाला असून हजाराच्या आसपास आकडा गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. असे असताना प्रत्येक रुग्णालयात अ‍ॅन्टीजन, आरटीपीसीआर तपासणीसाठी गर्दी कायम आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत आनखी आनखी वाढ होणार आहे.\nजिल्ह्यात कोरोनाची दुसरी झपाट्याने पसरत आहे. विशेष म्हणजे आज एकही गाव रुग्ण नसल्यापासून वंचित राहिलेले नाही. गावोगाव हा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तपासणीच्या सुविधा नसल्यामुळे तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीसाठी प्रचंड रांगाच रांगा लागत आहेत. ही तोबा गर्दी पाहून आनखी रुग्ण संख्या वाढणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे कोरोनाची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.\nसोमवारी (दि.१२) कोरोना ६८० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत २५ हजार ८७७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २० हजार ६६० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ५ हजार २१७ रुग्णांवर उपचार सध्या सुरु आहेत. सोमवारी २८२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. उस्मानाबाद शहरासह तालुक्यात सर्वाधिक ३८२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर ७१, उमरगा ५१, लोहारा २७, कळंब ७६, वाशी २५, भूम १८ व परंडा तालुक्यात ३० र���ग्ण सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात जिल्ह्यात अशीच संख्या वाढत राहिली तर आरोग्य यंत्रणेवर तान निर्माण होणार आहे. तसेच रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळी काळजी घेण्याची गरज आहे.\nमुरूम पालिकेवर टाळ मृदंगाच्या गजरात निषेध मोर्चा; दारु बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा\nPrevious articleकळंब येथे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची गरज\nNext articleतुळजापूरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\n८५ वर्ष वृद्धेची कोरोनावर मात\nउमरगा तालुक्यात केवळ ७.४६ टक्के लसीकरण\nपरंड्यात साहित्याचा तुटवडा; रुग्णासह नातेवाईक हतबल\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना उद्रेक कायम; मंगळवारी ७८६ नवीन रुग्ण\nतेर,ढोकी,जागजी गावात कोरोनाचा उद्रेक\nउस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण घटल्याने दिलासा; रविवारी ४८६ नवीन रुग्ण\nउस्मानाबाद जिल्ह्यात उद्रेक कायम; रुग्ण बरे होत असल्याने दिलासा\nब्रेक द चेन मुळे कांद्याचे झाले वांदे; कवडीमोल भाव\nरविवारी ८०७ रुण बरे होवून घरी परतल्याने दिलासा\nलाचखोरीचा कहर; कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाच\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच ज��ांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/osmanabad/outbreak-of-bribery-along-with-corona-in-osmanabad-district-56849/", "date_download": "2021-05-10T04:43:23Z", "digest": "sha1:SKIP7CEI35OIOKMY3L3U2DHOG2LCH7W6", "length": 12088, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबरोबरच लाचखोरीचा उद्रेक", "raw_content": "\nHomeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबरोबरच लाचखोरीचा उद्रेक\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबरोबरच लाचखोरीचा उद्रेक\nउस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असताना प्रशासनातील अधिकारी, कर्मचाèयांचाही लाचखोरीत उद्रेक झाल्याचे पहावयास मिळत आहे. कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील घटनेपाठोपाठ दुस-याच दिवशी शनिवारी (दि.१७) उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी २० हजार रुपये लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात धरले आहे. त्यामुळे कोरोनाने सर्वसामान्य नागरिक तंग असतानादेखील प्रशासनातील मस्तवाल अधिकारी, कर्मचारी लाच घेण्यात दंग आहेत. त्यांना कसलीही सर्वसामान्यांची दया वाटत नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.\nयाबाबत माहिती अशी की, तक्रारदार व त्यांच्या आई आणि दोन भावावर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक श्रीमती शेख यांच्याकडे होता. पो. उप.नि शेख यांचे मदतनीस पोलीस शिपाई प्रदीप रामभाऊ तोडकरी, यांनी तक्रारदार यांचेकडे तक्रारदार यांच्या आई आणि एक भावास एमसीआर करून बेल मिळवून देण्यास प्रयत्न करणे, तपासात मदत करणे आणि तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांना गुन्ह्यातून काढून टाकण्यासाठी शनिवारी (दि.१७) पंचांसमक्ष ३० हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती २० हजार लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने सापळा लावून रंगेहाथ गजाआड केले. हा सापळा एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक हुलगे यांनी व पो.अंमलदार इफतेकार शेख, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.\nजिल्ह्यात कोरोनाचे महाभयंकर संकट सुरु आहे. यात अनेकांचे बळी जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनता त्रस्त आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे लाचखोरीत दंग असल्याचे यावरुन दिसून येते. विशेष म्हणजे कळंब येथील घटना आदल्यादिवशी घडली असताना दुस-याच दिवशी या पोलीस कर्मचा-याने लाच घेण्याची हिम्मत केले आहे. त्यामुळे प्रशासनातील लाचखोर अधिकारी, कर्मचारी यांना कारवाईचीही भिती राहीली नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.\nमहाराष्ट्रातल्या ५० टक्के कोरोना बाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू\nPrevious articleकोरोना बाधित आढळल्यास थेट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी\nNext articleउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने रविवारी १६ जणांचा मृत्यू तर नवीन ४७७ रुग्ण\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\n८५ वर्ष वृद्धेची कोरोनावर मात\nउमरगा तालुक्यात केवळ ७.४६ टक्के लसीकरण\nपरंड्यात साहित्याचा तुटवडा; रुग्णासह नातेवाईक हतबल\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना उद्रेक कायम; मंगळवारी ७८६ नवीन रुग्ण\nतेर,ढोकी,जागजी गावात कोरोनाचा उद्रेक\nउस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण घटल्याने दिलासा; रविवारी ४८६ नवीन रुग्ण\nउस्मानाबाद जिल्ह्यात उद्रेक कायम; रुग्ण बरे होत असल्याने दिलासा\nब्रेक द चेन मुळे कांद्याचे झाले वांदे; कवडीमोल भाव\nरविवारी ८०७ रुण बरे होवून घरी परतल्याने दिलासा\nलाचखोरीचा कहर; कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाच\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/30/mumbai-marathi-man-grand-car/", "date_download": "2021-05-10T05:25:47Z", "digest": "sha1:UF67RP7H72JDICYPGEN2TMNXOOBW4VFO", "length": 7280, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "भिवंडीतील मराठी माणसाकडे आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरणारी आलिशान कार – KhaasRe.com", "raw_content": "\nभिवंडीतील मराठी माणसाकडे आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरणारी आलिशान कार\nअमेरिकन बनावटीची कॅडिलॅक एस्केलेड ही आलिशान गाडी भारतात देखील घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे भारतात पहिली गाडी घेण्याचा मान एका मराठी माणसाला मिळालेला आहे. भारतातील बॉलीवूड स्टार्स आणि अनेक बड्या उद्योगपतींनी या गाडीचं बुकिंग केले आहे. परंतु पहिली गाडी महाराष्ट्रातील एका मराठी माणसाच्या दारी उभी आहे. भिवंडीतील अरुण पाटील यांनी ही बलाढ्य आणि अतिशय आकर्षक एस्केलेड गाडी खरेदी केलेली आहे.\nजाणून घेऊया कॅडिलॅक एस्केलेड विषयी-\nकॅडिलॅक एस्केलेड ही अत्यंत आलिशान आणि बलाढ्य गाडी आहे. ही गाडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या ताफ्यातील ही एक महत्वाची गाडी मानली जाते. खास राष्ट्रध्यक्षांसाठी या गाडीची निर्मिती करण्यात येते. या गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोणाने अनेक सुविधा दिलेल्या आहेत. अत्यंत भव्य दिव्य दिसणारी ही गाडी विमानात असणाऱ्या सोयीसुविधांनी परिपुर्ण आहे.\nगाडीमध्ये बसल्यानंतर माणसाला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलचा अनुभव घेता येतो. फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा सुद्धा जास्त सुविधा या गाडीमध्ये आहेत असं बोललं तर वावगं ठरणार नाही. या गाडीमध्ये ट्रायझोन क्लायमेट कंट्रोल, विशिष्ट लेदरचे सुव्यवस्थित सीट, लाकूड आणि लेदर ची मिळून स्टीअरिंग, क्रुज कंट्रोल रिमोट इंजिन यासह असंख्य प्रिमियम सोयीसुविधा दिलेल्या आहेत.\nखास व्हीव्हीआयपी लोकांसाठी बनवण्यात येणाऱ्या या गाडीची किंमत सुद्धा तशीच आहे. कॅडिलॅक एस्केलेड या जमिनीवरील चारचाकी विमानाची किंमत तब्बल 5.23 कोटी आहे.\nसर्व सेलिब्रिटी आणि बड्या उद्योगपतींना मागे टाकून एका मराठी माणसाने ही गाडी खरेदी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण भारतात ही गाडी सर्वप्रथम महाराष्ट्र��त आणि मराठी माणसाच्या दारी आलेली आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as प्रेरणादायक, बातम्या\n‘मी ब्लु फिल्म करत नाही’ म्हणताच सभागृहात हशा पिकला पण असे का म्हणाले राज ठाकरे\nराज ठाकरेंची आणि शरद पवारांची ‘म्हणून’ झाली ईडी चौकशी, राज यांनी केला गौप्यस्फोट\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myinsuranceclub.com/marathi/life-insurance/companies/lic-of-india/jeevan-tarang", "date_download": "2021-05-10T05:26:01Z", "digest": "sha1:65KLOIO6FRLPTV24QHNOPFMIYH2D72LS", "length": 10888, "nlines": 113, "source_domain": "www.myinsuranceclub.com", "title": "एलआयसी जीवन तरंग योजना - संपूर्ण तपशील, प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे", "raw_content": "\nएलआयसी जीवन तरंग योजना\nएलआयसी जीवन तरंग प्लॅन\nएलआयसी जीवन तरंग प्लॅन हा बोनस सुविधेसह संपूर्ण जीवन योजना आहे.\nया योजनेमध्ये, पॉलिसीधारकाकडून प्रिमियमची रक्कम जमा करण्यासाठी 10, 15 किंवा 20 वर्षांचा संचय कालावधी निवडला जातो. जेव्हा जमा कालावधी समाप्त होते, म्हणजे प्रीमियम भरण्याची मुदत संपते, तेव्हा निहित बोनस एका एकात्मिक रिकामेद्वारे दिला जातो आणि पॉलिसी सुरू राहते.\nसंचय कालावधी समाप्त झाल्यानंतर दरवर्षी, विमाधारक 100 वर्षाचा होईपर्यंत विमाराशीच्या 5% आणि ½% सर्व्हायवल लाभ म्हणून अदा केले जाते. जर विमाधारक व्यक्ती 100 वर्षांपर्यंत जगू शकला तर संपूर्ण विमाराशी + लॉयल्टी बोनस देण्यात येतो आणि पॉलिसी संपुष्टात येते.\nतथापि, जर विमाधारकाचा जमा कालावधीतीत मृत्यू झाला तर विमाराशी + निहित बोनस दिला जातो आणि पॉलिसी संपुष्टात येते. जर विमाधा���काचा जमा कालावधीनंतरच मृत्यू झाला (परंतु 100 वर्षांपूर्वी) तर विमाराशी + लॉयल्टी अॅडिशन दिले जाते आणि पॉलिसी संपुष्टात येते.\nएलआयसी जीवन तरंग योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये\nही योजना मुदतपूर्तीनंतर नियमित वार्षिक उत्पन्नासह होल लाइफ प्लॅन आहे\nप्रिमियम केवळ जमा कालावधी पर्यंतच दिले जाते आणि त्या नंतर नाही.\nमृत्य लाभ - बीमाराशी रक्कम + वाढलेली बोनस + लॉयल्टी अॅडिशन्स, जर असेल तर\nजमा कालावधी नंतर विमाराशीच्या 5 % आणि ½ % सर्वायवल लाभ दरवर्षी दिला जातो\nसरळ प्रत्यावर्ती बोनस परिपक्वता किंवा लवकर होणाऱ्या मृत्यूवर देय आहे.\nसंचय अवधी दरम्यान अतिरिक्त अपघाती मृत्यू लाभ राइडर, टर्म रायडर, गंभीर आजार रायडर आणि प्रीमियम वेवर लाभ निवडता येतो.\nएलआयसी जीवन तरंग योजनेचे फायदे\nमृत्यू लाभ - विमा उतरवलेल्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास\nसंचय कालावधी दरम्यान - निश्चित रक्कम + व्हेस्टिंग बोनस दिला जातो आणि पॉलिसी संपुष्टात येते\nसंचय कालावधीनंतर - विमाराशी + लॉयल्टी अॅडिशन दिले जाते आणि पॉलिसी संपुष्टात येते\nसर्व्हायवल बेनिफिट - रक्कम संचय कालावधीनंतर विमाधारकाला विमा राशीच्या 5% आणि ½ % रक्कम प्रत्येकवर्षी सर्व्हायवल लाभ म्हणून दिली जाते जोपर्यंत (100 वर्ष वयापर्यंत) विमा उतरवलेला आहे.\nपरिपक्वता लाभ - संपूर्ण लाइफ प्लॅन असल्याने, जेव्हा विमा उतरवला जातो तेव्हा तो 100 वर्षांसाठी असतो. अशा प्रकारे, जर विमाधारक 100 वर्षापर्यंत जगला तर संपूर्ण विमाराशी + लॉयल्टी बोनस दिले जाईल आणि पॉलिसी संपुष्टात येईल\nइन्कम टॅक्स लाभ - लाइफ इन्शुरन्स पॉलिसीच्या अंतर्गत भरलेल्या प्रीमियम्सची कलम 80 सी अंतर्गत करमुक्त आहे आणि परिपक्वताची रक्कम कलम 10 (10 डी) अंतर्गत करमुक्त आहे.\nएलआयसी जीवन तारांग योजनेतील पात्रता अटी आणि अन्य निर्बंध\nविमा राशी (रुपये) 1,00,000 मर्यादा नाही\nपॉलिसी मुदत (वर्षांमध्ये) संपूर्ण जीवन\nप्रीमियम पेमेंट टर्म पूर्ण होण्याच्या वयाची वय (वर्षांमध्ये) - 70\nजमा कालावधीच्या शेवटी वय (वर्षांमध्ये) 18 -\nपॉलिसीधारकाच्या प्रवेशाचे वय 0 60\nमुदतपूर्तीचे वय (वर्षांमध्ये) - 100\nदेयक मोड सिंगल, वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक आणि एसएसएस\nएलआयसी जीवन तरंग योजनेचे प्रीमियमचे नमुना उदाहरण\nखालील उदाहरण म्हणजे निरोगी पुरुष ज्याचे वय 35 वर्ष (गैर-तंबाखू वापरकर्ता) अश्या व्यक्तीची नि���ड केली आहे\nविमा राशी = रु. 1,00,000\nसंचय अवधी = 15 वर्षे आणि 20 वर्षे\nएलआयसी जीवन तरंग योजनेची अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि लाभ\nराइडर्स - संचय काळा दरम्यान उपलब्ध 4 अतिरीक्त राइडर्स:\nअपघाती मृत्यू लाभ राइडर\nगंभीर आजार रायडर आणि\nगंभीर आजार राइडरसाठी प्रीमियम वेवर लाभ\nआपण प्रीमियम अदा करणे थांबवले - जर आपण पॉलिसीच्या 3 वर्षानंतर प्रीमियम भरणे बंद केले तर पॉलिसी कमी विमा राशीसाठी सशुल्क मूल्य प्राप्त करते.\nजर पॉलिसी समर्पण करायची असेल - तर एक गॅरंटीड समर्पण मूल्य मिळते.\nगॅरंटीड समर्पण मूल्य = (भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 30% - प्रथम वर्षांचे प्रीमियम) 3 वर्षे नियमित प्रीमियम भरले असतील आणि सिंगल प्रीमियमच्या 90% पोलिसीच्या 1 वर्षा नंतर\nसंचय कालावधीनंतर, गॅरंटीड समर्पण मूल्य = मूलभूत विमाराशीच्या 85%.\nया प्लॅननुसार विशेष सरेंडर मूल्य देखील उपलब्ध आहे.\nआपल्याला आपल्या पॉलिसीवर कर्जाची गरज आहे - या पॉलिसी अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-10T05:08:27Z", "digest": "sha1:4TMBHCTC4RJ7SPLBS5525V3DZIRSJI6H", "length": 12794, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "धक्कादायक! ‘त्याचा आत्मा मला बोलावतो’ सांगत तरुणाची आत्महत्या | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\n ‘त्याचा आत्मा मला बोलावतो’ सांगत तरुणाची आत्महत्या\n ‘त्याचा आत्मा मला बोलावतो’ सांगत तरुणाची आत्महत्या\nनागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.\nनागपूर : रायगड माझा वृत्त\nनागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सौरभ यशवंत नागपूरकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा अपघाती मृत्यू पाहिल्यानंतर तणाव असह्य झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं सौरभने म्हटलं आहे.\nसौरभ हा प्रियदर्शिनी भगवती महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याचे वडील यशवंत हे एनसीसीमध्ये अधिकारी असून त्याला एक बहीणही आहे. आईवडील घरी नसताना सौरभने गळफास घेऊन आत्महत्या केली. सौरभने त्याच्या सुसाईड नोटमध्ये काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा अपघातात मृत्यू होताना पाहिल्याचं म्हटलं आहे. त्या घटनेपासून चिमुकल्याचा आत्मा मला बोलावतो. त्यामुळेच त्याला भेटण्यासाठी जात असल्याचं कारण त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे मुलाच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सौरभच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.\nPosted in Uncategorized, क्राईम, देश, महाराष्ट्र, लाइफस्टाईलTagged आत्महत्या\nकौमार्यचाचणीस विरोध करणाऱ्या मुलीला दांडिया खेळण्यास रोखले; सामाजिक बहिष्काराचा गुन्हा दाखल\nआपणही प्रेमसंबंध ठेऊन त्यांना धडा शिकवू, शिक्षिकेकडे शेजाऱ्याची विचित्र मागणी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद प��टील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/icc-cricket/", "date_download": "2021-05-10T04:21:23Z", "digest": "sha1:2VXX5HCIHV76WHGYFKRH6YCDNIV26NBV", "length": 16945, "nlines": 135, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "इंग्लंडचा ‘जागतिक’ विजय! क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता | इंग्लंडचा ‘जागतिक’ विजय! क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेम��ेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले\n क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता\nआयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकात एकूण २४१ धावांच लक्ष इंग्लंड टीमसमोर ठेवलं होतं. या आव्हानाचा पिच्छा करताना इंग्लंडनेदेखील देखील तेवढ्याच म्हणजे २४१ धावाच केल्या. परिणामी सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला यावेळचा विश्वविजेता म्हणून घोषित करण्यात आले.\nआयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९; आज इंग्लंड - न्यूझीलंड अंतिम सामना\nकाही दिवसांपूर्वी भारताचा प[पराभव करत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आणि यंदा क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार हे नक्की झालं. मागील दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आज अंतिम सामना रंगणार आहे. सदर सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होत आहे. या दोन्ही संघांनी अद्याप वर्ल्ड कप जिंकलेला नाही म्हणून आज जो संघ जिंकेल तो संघ इतिहास घडवणार आहे.\n मँचेस्टरच्या मैदानात रंगणार टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड सामना\nमागील सलग ५ आठवडय़ांच्या साखळी फेरीच्या थरारानंतर आता विश्वचषक स्पर्धा महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन धडकली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या ४ संघांनी अनेक अडथळे मोडीत काढत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. त्यापैकी आज म्हणजे मंगळवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांशी थेट भिडणार आहेत. भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवा��� गोलंदाजीचा मारा असा हा रंगतदार सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे.\nअंडर १९ विश्वचषक चौथ्यांदा टीम इंडियाकडे : टीम पृथ्वी विजयी\nबलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या टीमला अवघ्या ३८.५ षटकात नमवून टीम इंडियाने चौथा अंडर १९ विश्वचषक जिंकला.\nदक्षिण आफ्रिकेत भारतीय क्रिकेट टीम ने रचला इतिहास.\nसहा एकदिवसीय सामन्यांची मालिका ४-१ अशी सहज जिंकली.\nविराट कोहली सर्वोत्तम वन दे क्रिकेटर : ICC अवॉर्ड्स २०१७\nICC ने जाहीर केलेल्या यादीत ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून विराट कोहली ची निवड झाली आहे.\nपहिल्या कसोटीत भारतावर दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय\nदक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्याच दिवशी पहिल्या कसोटीत दणदणीत विजय. भारता विरुद्धची पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने सहज खिशात घातली.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nHealth First | नाकातून रक्त आल्यास काय करावे उपाय पहा \nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/pulwamaattack/", "date_download": "2021-05-10T05:27:29Z", "digest": "sha1:X3IULOHDA46ZQ65TCQNHDLTXH47VQHJN", "length": 16501, "nlines": 135, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Raj Thackeray already stated, something like this will happen before elections said NCP chief Sharad Pawar | राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल - शरद पवार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nCoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासग�� रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार\nराज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल - शरद पवार\n२४ फेब्रुवारी रोजी “महाहिट २४ मराठी” या नवीन वृत्तवाहिनीच्या उदघाटन समारंभाला राज ठाकरे उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या या वाहिनीच्या उदघाटन समारंभात राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सध्याचं सरकार काय गैरप्रकार करत आहे याची उजळणी करून दिली. आणि या बातमीचा दाखला देत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले “राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल” आणि आता तसंच काहीसं घडलं आहे म्हणून त्यांनी केलेलं भाकित गंभीरतेने घ्यायला हवं.\nमनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांच्याकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आर्थिक मदत\nदेशातील विविध स्तरातील लोकांनी शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक तसेच शैक्षणिक मदत जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने देखील थोडी पण मदत जाहीर केली. परंतु मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून त्यांच्या नगरसेवक पदासाठी मिळणारे पुढील एक वर्षाचे मानधन पुलवामा येथील शहिद झालेल्या CRPF जवानांना समर्पित केले. हि मदत जरी थोडी असली तरी त्यांनी दाखवलेली भावना हि मोठी आहे आणि त्यांच्या या कार्याला लक्षात घेऊन इतर राजकारण्यांनी देखील शहीद जवानांना मदत केली पाहीजे.\nबलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर दहशदवादी हल्ला ८ ठार ११ जखमी\nजम्मू काश्मीरमधील पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात असताना बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात एकूण ९ जण ठार झाले असून ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला.\nपुलवामात २ वेळा हल्ले झाले, प्रतिक्रिया तीच, कसे विश्वास ठेवतात लोक\nपुलवामात २ वेळा हल्ले झाले, प्रतिक्रिया तीच, कसे विश्वास ठेवतात लोकं\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा रेलरोको\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा रेलरोको\nपुलवामा हल्ल्यात शहीद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांचा आक्रोश\nपुलवामा हल्ल्��ात शहीद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांचा आक्रोश\nकोणतीही शक्ती भारताच्या शांती, प्रगती आणि अखंडतेला अस्थिर करू शकत नाही\nकोणतीही शक्ती भारताच्या शांती, प्रगती आणि अखंडतेला अस्थिर करू शकत नाही\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nमोदींच्या प्रचार सभानंतरही केरळ'मध्ये भाजपाला भोपळा | पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा २ जागी विजय\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254692:2012-10-09-16-49-01&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T04:35:00Z", "digest": "sha1:DDPELDK6YEPDKVC33AQPKZUTZAJ6JB7D", "length": 15422, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कांदा लिलाव वादावरील तोडग्यासाठी संयुक्त समिती स्थापन", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> कांदा लिलाव वादावरील तोडग्यासाठी संयुक्त समिती स्थापन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकांदा लिलाव वादावरील तोडग्यासाठी संयुक्त समिती स्थापन\nव्यापारी व माथाडी कामगार यांच्यातील वादावर कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर व्यापारी, माथाडी कामगार, बाजार समिती, शेतकरी, सहकार विभाग यांची संयुक्त समिती स्थापन करून महिनाभरात या प्रश्नावर मार्ग काढण्याविषयी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत सहमती दर्शविण्यात आली. तोपर्यंत कांद्याचे लिलाव सध्या ज्या पद्धतीने सुरू आहेत तसेच सुरू ठेवण्यास संबंधितांनी मान्यता दिल्यामुळे इलेक्ट्रॉनिक काटय़ावरील वजनाची नोंद बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे.\nवादामुळे गेल्या आठवडय़ात जिल्हय़ातील बाजार समित्यांमध्ये बंद पडलेले कांदा लिलाव कृषीमंत्र्यांनी दिलेल्या बरखास्तीच्या इशाऱ्यामुळे सोमवारपासून पूर्ववत झाले. तोडगा काढण्यासाठी मुंबईत कामगारमंत्री हसन मुश्रिफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कांद्याच्या काटापट्टीवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटय़ाचा पावती क्रमांक टाकावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.\n, त्यास माथाडी कामगारांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे बंद पडलेले कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी बहुतांश बाजार समित्यांनी कांदा लिलावाची काटापट्टी व सौदापट्टी माथाडी कामगार बनविणार तर इलेक्ट्रॉनिक वजनकाटय़ाच्या पावतीचा क्रमांक बाजार समितीचे कर्मचारी टाकणार, असा तोडगा काढला. बैठकीत कुणीही माघार घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अंतिम तोडगा निघाला नाही. यामुळे या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=194&Itemid=18&limitstart=72", "date_download": "2021-05-10T05:37:22Z", "digest": "sha1:BFODIC3AW43UJAFYYJ7EJWYSUULE7JTE", "length": 26670, "nlines": 302, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nडॉ. अनुराधा सोवनी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nलहानपणापासून शिकवलेला संयमाचा मंत्र आपण सतत जपत राहतो. भावनांचा निचरा कधी होऊच देत नाही. संयम याचा अर्थ जपून वागणे. तारतम्य ठेवणे. तोल राखणे. पण तो कधीतरी जातोच. आपल्या माणसांशी बातचीत करून तो परत सांभाळायचा असतो. थोडी विश्रांती घेऊन बिघडलेली लय परत सावरायची असते. पण आपण स्वत:ला तोल सांभाळायला वाव देतो का का आधीच थकलेल्या मनाला झोडपत राहतो का आधीच थकलेल्या मनाला झोडपत राहतो मग एक दिवस त्या संयमाचा अतिरेक होणारच..\nडॉ. लीली जोशी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nआजच्या जमान्यात फक्त मुलगी प्रेग्नंट नसते, दोघंही असतात.‘वी आर प्रेग्नंट’.. ई-मेलवरून विजयी घोषणा सर्वदूर पसरवली जाते.. पुढच्या सगळ्या गोष्टी नवरा-बायको दोघं मिळून करतात.. आजच्या काळातल्या या हाय-फाय प्रेग्नन्सीचा हा आँखो देखा ‘हाल’..\nवेळ पहाटे तीन. ट्रिंग.. ट्रिंग..\n‘‘माझी मेल चेक कर आणि फोन कर..’’\nडोळे चोळत घाईघाईनं मेल चेक होते.\nएक सुलट..एक उलट : अवचिता परिमळू..\nअमृता सुभाष ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nस्वित्र्झलडमधली ती संध्याकाळ.. माऊंट तितलीस ते चर्च.. नजरेसमोर साकार झालं होतं एक सुंदर अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य.. कॅमेरात, डोळ्यांत, हृदयात साठवूनही उतू जाणारं हे सगळं.. त्या सगळ्यांनी एका क्षणात झपक्न मलाच माझ्यातून काढून घेतलं.. आणि मी त्या उतू जाण्यात विरघळून गेले..\n- डॉ. सुवर्णा दिवेकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nपुन्हा एकदा मी ११ सप्टेंबरलाच अमेरिकेला निघालेय.. उद्ध्वस्त वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दुखऱ्या खुणा आजही तिथल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. म्हणूनच दरवर्षी या दिवशी अश्रू ढाळले जातात.\nअमेरिकेला जाण्याचं आमचं तिकीट निघालं, ती तारीख ठरली आहे ११/९ २०१२ ची. तो अगदी योगायोगच ९/११ तारखेचे भयावह पडसाद बऱ्यापैकी स्मृतिआड गेलेले. तरीही पुण्यातले बॉम्बस्फोट किंवा अमेरिकेतल्या गुरुद्वारातली सूडहत्या असे नवीन भयावह वास्तव दहशत घालतच होते. आता प्रवासाची तयारी सुरू झाली,\nशैलजा दांडेकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nरूढी-परंपरा चालत आल्या आहेत म्हणून पटत नसल्या तरी स्वीकारायच्या का काही तरुणींनी या प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींच्याही पचनी ते पडत नाहीए. खरंच त्यांच्या विचारांची दिशा चुकीची आहे, असं म्हणायचं का\nपालकत्व : पारख आपल्या मातीची\nआई - बाबा तुमच्यासाठी\nडॉ. विनिता गजेंद्रगडकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nप्रत्येक मूल स्वभावाचा काही भाग गुणसूत्रांनुसार जन्मत:च घेऊन येते. आपण फक्त मातीला आकार देऊ शकतो. प्रत्येक मातीची जात वेगळी एखादी सुपीक जमीन कुंभाराची सुबक भांडी बनवू शकणार नाही कदाचित, पण उत्तम पीक घेऊ शकेल. आपली माती कोणती हे ओळखायचे काम आपले..\nपूर्र्वी कमानी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\n’आमचे एकत्रित कुटुंब शहरातील (पुणे) एका मोठय़ा वाडय़ात राहत होतो. आता वाडा पाडला जाऊन त्या ठिकाणी टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. सदर इमारतीमध्ये माझ्या मोठय़ा भावाने त्याच्या नावे एक (१ बीएचके) फ्लॅट घेतला आहे. माझा प्रश्न असा आहे की, माझे व आईचे नाव अजुनही आमच्या जुन्या पत्त्यावर तसेच रेशनकार्डवर आहे.\nप्रा. वृषाली मगदूम , शनिवार , १ सप्टेंबर २०१२\nमुलींनी शालेय तसेच व्यावसायिक शिक्षण घ्यावे, यासाठीचे भान सर्वच स्तरांतील स्त्रियांमध्ये येत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आहे ते प्रयत्नांतील सातत्य. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रयोगांविषयी...\n५ सप्टेंबर हा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तर ८ सप्टेंबर हा साक्षरता दिन मानतो. डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते.\nमोठय़ा विद्यार्थिनींच्या छोटय़ा शिक्षिका\nशब्दगंधा कुलकर्णी , शनिवार , १ सप्टेंबर २०१२\nमुलींनी शालेय तसेच व्यावसायिक शिक्षण घ्यावे, यासाठीचे भान सर्वच स्तरांतील स्त्रियांमध्ये येत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आहे ते प्रयत्नांतील सातत्य. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रयोगांविषयी..\nदहावीचा वर्ग.. शाळेच्या इमारतीतला नाही, मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या शहरातल्या, वस्तीतला.\nर.धों.कर्वेच्या निमित्ताने : तो एक फक्त अपघातच\nडॉ. मंगला आठलेकर , शनिवार , १ सप्टेंबर २०१२\nज्या मुलीवर बलात्कारासारख्या भयंकर प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येते, तिनंच आता धीट बनण्याची आवश्यकता आहे. बलात्काराकडे आयुष्यातला एक दुर्दैवी अपघात म्हणून तिनं पाहिलं पाहिजे.\nसुरक्षित प्रसूती, सुरक्षित माता\nज. शं. आपटे , शनिवार , १ सप्टेंबर २०१२\nभारतातील मातामृत्यूचे वाढते प्रमाण ही कुटुंबस्वास्थ्याच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. दरवर्षी भारतात २० लाख मातामृत्यू होतात. या गंभीर समस्येसंबंधी विचार करण्यासाठी पुणे स्त्रीरोग संघटनेने एका तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे (३१ ऑगस्ट-२ सप्टेंबर २०१२) पुण्यात आयोजन केले आहे. त्यानिमित्ता��े..\nमा तामृत्यूचे वाढते प्रमाण हा जागतिक चिंतेचा विषय आहे. जगात दरवर्षी अंदाजे १ कोटी स्त्रिया गरोदरपण व प्रसूतिनजीकच्या काळात मृत्युमुखी पडतात. त्यातही सुमारे २० लाख १० हजार भारतातील असतात.\nनिर्मला वैद्य , शनिवार , १ सप्टेंबर २०१२\nपिंपळपानाचं गारूड बालपणी मनावर कायम असतंच. पुस्तकात ते जाळीदार पान नाही, अशी मुलं क्वचितच सापडायची. या पिंपळपानावरून आमच्या वाचक ८८ वर्षीय निर्मला वैद्य यांच्या स्मृतिपटलावर अनेक घटना आठवून गेल्या, त्यांनीच शब्दांकित केलेल्या या आठवणी-\nजवळजवळ २५ वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबई कॉर्पोरेशनच्या मराठी शाळेत शैक्षणिक साधनांच्या प्रदर्शनाची परीक्षक म्हणून मी गेले होते. तिथे एका छान पिंपळपानावर आपल्याच पायाचा अंगठा चोखणारा छोटा गोंडस-गुटगुटीत बाळसेदार हसरा कृष्ण दिसला. कृष्ण नि मोरपीस ही जवळीक मला माहीत होती. पण पिंपळपान नि कृष्ण खरं तर हे चित्रही सर्वाच्याच परिचयाचं आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृ��्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-bagh-agitation-postponed-to-after-mobilization-order-in-maharashtra-mhss-443008.html", "date_download": "2021-05-10T06:00:16Z", "digest": "sha1:YPX42YST5MLZQWJIW2LKYHLSMTFQICE6", "length": 18665, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जमावबंदीच्या आदेशानंतर 'मुंबई बाग' आंदोलन तुर्तास स्थगित | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nGold Price Today: सोनं-चांद��च्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nजमावबंदीच्या आदेशानंतर 'मुंबई बाग' आंदोलन तुर्तास स्थगित\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\nमाझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन: विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nजमावबंदीच्या आदेशानंतर 'मुंबई बाग' आंदोलन तुर्तास स्थगित\nदिल्लीत शाहीन बाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही नागपाडा इथं 'मुंबई बाग' आंदोलन सुरू झाले होते.\nमुंबई, 23 मार्च : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात देशभरात आंदोलनांचा भडका उडाला होता. दिल्लीत शाहीन बाग आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर मुंबईतही त्याच धर्तीवर नागपाडा इथं 'मुंबई बाग' आंदोलन सुरू झाले होते. परंतु, राज्यात जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे तुर्तास मुंबई बाग आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.\nराज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनची घोषणा केली. ही घोषणा करत असताना राज्यात कलम 144 जमावबंदीचे आदेशही लागू केले. त्यामुळे राज्यात 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.\nकोरोना व्हायरसच्या खबरदारीबाबत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अखेर गेल्या दीड महिन्याहून जास्त काळ सुरू असलेल्या 'मुंबई बाग' म्हणजेच नागपाडामधील आंदोलन सध्या स्थगित करण्यात आलं आहे. मध्यरात्री जमावबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर आंदोलक महिला घरी परतल्या.\nकोरोनाची लागण होण्याची भीती आणि 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.\nCAA आणि NRC विरोधात दिल्लीत शाहीन बाग परिसरात अभिनव आंदोलन सुरू झाले होते. या परिसरातील महिला जोपर्यंत CAA कायदा रद्द करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असं सांगत एकत्र आल्या. या आंदोलनात कोणताही मोठा नेता नेतृत्त्वासाठी पुढे नसतानाही महिला एकत्र आल्या. त्यामुळे या आंदोलनाची मोठी चर्चा झाली. दिल्लीतील आंदोलनाला अजूनही स्थगिती देण्याचा निर्णय घेतला नाही.\nयाच आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतील नागपाडा परिसरातील महिलांनी 'मुंबई ब���ग' या नावाने आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला होता. घर, संसार सांभाळून या महिलांनी योग्य नियोजन करून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त इथं तैनात केला होता. राज्यातील परिस्थिती आणि जमावबंदीच्या आदेशामुळे तुर्तास हे आंदोलन आता स्थगित करण्यात आले आहे.\nभावानंतर वडिलांचंही झालं निधन, 'या' तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-05-10T05:55:22Z", "digest": "sha1:TIHMIOLF7A7PANETQUA7ZXDH453WZ2F3", "length": 12980, "nlines": 113, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील – गुलाबराव पाटील | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील – गुलाबराव पाटील\nब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील – गुलाबराव पाटील\nनाशिक : रायगड माझा वृत्त\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलंय. राहू कोण, केतू कोण हे बघूनच मुख्यमंत्री मूहूर्त काढतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.\nमंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होईल का असा प्रश्न जेव्हा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण असा प्रश्न जेव्हा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण हे त्यांच्या लक्षात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.\nमागच्या विस्तारात माझा मंत्रिमंडळात समावेश झाला. आता त्यांच्या पक्षातील, त्यांच्या डोक्यातील कोण आहेत हे पाहावं लागेल”. त्याचबरोबर आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो मंत्रिमंडळात काय मिळणार हे माहित नाही असेही त्यांनी म्हटले आहे.\nयावेळी गुलाबराव पाटील यांनी पेट्रोल दरवाढीवरुनही सरकारवर निशाणा साधला. आधी पेट्रोल पंपावरच्या पोस्टरवर मोदींसोबत वृद्ध स्त्री असायची, आता मॉडेल दिसते असं पाटील म्हणाले. पेट्रोलचे दर गगनाला भिडले तरी लोक भाजपलाच पसंत करतायत अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.\nPosted in प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारणTagged गुलाबराव पाटील, ब्राह्मण मुख्यमंत्री, भाजपा, मंत्रीमंडळ विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना\nलालबागच्या राजाच्या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\n‘घालीन लोटांगण’च्या चार कडव्यांचे चार वेगवेगळे कवी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फे��्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1628163", "date_download": "2021-05-10T06:06:15Z", "digest": "sha1:QRDZ4GED2GG65EVORV7PPLS2XZKOOWMM", "length": 3920, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"राणी लक्ष्मीबाई\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"राणी लक्ष्मीबाई\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:३१, १४ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती\n१७ बाइट्स वगळले , २ वर्षांपूर्वी\n१६:३९, २० ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\nखूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n१७:३१, १४ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nलक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.\n== वैवाहिक जीवन ==\n[[इ.स. १८४२]]मध्ये त्यांचा विवाह [[झांसी संस्थान|झाशी संस्थानाचे]] राजे [[गंगाधरराव नेवाळकर]] यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kvkdahigaon.org/wordpress/?page_id=171", "date_download": "2021-05-10T05:13:22Z", "digest": "sha1:6O5PRORY7TV7GHBNHDO4X5XN62Q2XO2I", "length": 18261, "nlines": 222, "source_domain": "kvkdahigaon.org", "title": "SiteMap - KVK Dahigaon", "raw_content": "\nकूपनलिका (बोरवेल) पुनर्भरण:-श्री. राहुल कावले\nठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल-राहुल कावले विषय विशेषज्ञ – कृषि अभियांत्रिकी\nठिबक संचाच्या देखभालीसाठी रासायनिक प्रक्रिया करत असताना घ्यावयाची दक्षता-राहुल कावले विषय विशेषज्ञ – कृषि अभियांत्रिकी\nशेतकऱ्यांसाठी डाळ मिल एक फायदेशीर लघुउद्योग\nऊस पिकासाठी सुधारित कृषि यंत्रे व अवजारे\nअवर्षण परिस्थितीमध्ये करा पाण्याचा काटकसरीने वापर\nआंतरमशागतीसाठी कोणती अवजारे वापरावीत \nगूळ निर्मितीबाबत माहिती द्यावी.\nअसा असावा दूध प्रक्रिया प्रकल्प\nगटशेती, उत्पादक संघातून साधता येईल प्रगती\nखरीप हंगाम २०२१ -सोयाबीन पेरणी\nपाचट आच्छादन करा, सुपीकता वाढवा\nरब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा\nकर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर ऊस लागवड\nजमिन आरोग्य तपासणी काळाची गरज :-श्री. नारायण निबे\nदुष्काळ सदृश परिस्थितीत उस पिक जोपासण्याचे उपाय-श्री. नारायण निबे\nठिबक सिंचन संचाची देखभाल व निगा:श्री. नारायण निबे\nउन्हाळी भुईमुग लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान -श्री. नारायण निबे, प्रमुख तथा विषय विशेषज्ञ (कृषिविद्या)\nअत्यंत कमी पाण्यात खोडवा व्यवस्थापन-श्री. नारायण निबे, कार्यक्रम समन्वयक\nहरभरा: एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञान-श्री. नारायण निबे, कार्यक्रम समन्वयक\nआधुनिक खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञान- श्री नारायण निबे\nयोग्य पद्धतीने करा गहू पिकाचे नियोजन-श्री नारायण निबे , प्रमुख शास्त्रज्ञ केव्हीके दहीगाव\nशाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान- श्री. नारायण निबे\nगाजर गवताचे जैविक पध्दतीने नियंत्रण- श्री. नारायण निबे\nमका लागवड कशी करावी\nखोडवा उसाला पहारीने खत कशा पद्धतीने द्यावे\nकेव्हीके दहीगाव ने आणि कृषी समर्पण agro producer कंपनी मार्फत किसान दिन चर्चासत्र आयोजन बुधवार दि. 23/12/२०२० सकाळी 9.00 वा.\n*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा*\n*शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणे गरजेचे – डॉ. नरेंद्र घुले पाटील*\n*शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करावा – कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा*\nकेव्हीके दहिगाव-ने येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महिलांना भाजीपाला बियाणे कीट चे वितरण\nकेव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता\nजागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन खरीप पिक संरक्षण परिसंवाद संपन्न\nरासायनिक खतांचा कार्यक्षम वापर या विषयावर जागृती कार्यक्रमाचे आयोजन\nकृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न\nराक्षी येथे कृषि दिन साजरा\nकेव्हीके दहिगाव-ने येथे कृषि विस्तार सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nसाकेगाव येथे शेतकरी मेळावा व वृक्षारोपण मोहीम संपन्न-15-9-2019\nआदर्श दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबीर दि. २९ ते ३१ ऑक्टोबर २०१८\nकृषिमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन* या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन *दि. 4 ते 6 सप्टेंबर, 2018*\nअन्नप्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन -दि. 20 ते 22 डिसेंबर 2017\nशेळीपालन उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. १८ ते २२ डिसेंबर २०१७\nजागतिक मृदा दिवस निमित्त कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने आयोजित भव्य शेतकरी मेळावा दि. ५/१२/२०१७\nउन्नत शेती – समृद्ध शेतकरी अभियान दिनांक २२ मे ते 3 जुन २०१७\nकृषि यांत्रिकीकरण या विषयावर तीन दिवसांचे प्रशिक्षण\nजागतिक मृदा दिवस व रब्बी हंगाम शेतकरी मेळावा,दि.१२/१२/१६\nआधुनिक दुग्धव्यवसाय प्रशिक्षण व यशस्वी डेअरी फार्म भेट दि. ४ ते ८ ऑक्टोबर २०१६\nआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी – डॉ. क्षितीज घुले\nऊस रोपे निर्मिती व ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञान चर्चासत्र व शेतकरी मेळावा, दि. १९ ऑगस्ट २०१६, सकाळी १०.०० वा.\n‘ दहिगाव-ने येथे ऊस व कांदा पिक परीसंवाद संपन्न.’\nअवर्षण काळात ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञान अभियान-दि.१२/०१/२०१६ ते १८/०१/२०१६\nदुष्काळ सदृश्य परिस्थितीत दुध व्यवसाय व्यवस्थापन परिसंवाद\nऊस व कांदा पिक परिसंवाद दि. १२/१/२०१६\nकृषि विज्ञान केंद्र , दहीगाव यांचे वतीने जय किसान जय विज्ञान सप्ताहाचे आयोजन\nभव्य रब्बी शेतकरी मेळावा, स्थळ-शिरसगाव, तालुका नेवासा, अध्यक्ष-मा. नरेंद्रजी घुले पाटील\nकोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपत्कालीन परीस्थितीत शेतीचे नियोजन\nकोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना\nधान्य साठवणीसाठी आधुनिक सायलो तंत्रज्ञान\nपरसबागेत वापरा सेंद्रिय खते\nकृषि हवामान विषयक संदेश\nखरीप पूर्व पिकांचे नियोजन काळाची गरज – शास्त्रज्ञ के.वि.के. दहिगाव-ने.\nसोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी कृषि सल्ला\nबटाट्यापासून बनवा फ्रेंच फ्राइज, वेफर्स\nकृषि विषयक टॉप वेबसाईट्स\nगारपीटग्रस्त फळझाडांचे आयुष्य वाढविण्यासाठी करा उपाययोजना\nचिकू पिकातील फांदीमर, करपा रोगाचे नियंत्रण\nभेंडी लागवड कधी करावी\nवेलवर्गीय भाजीपाला लागवड कशी करावी\nउपलब्ध पाण्यानुसार करा मोसंबी बागेचे नियोजन\nछाटणीद्वारे करा जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन\nसंत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना\nऍपल बेर लागवडीचा प्रयोग\nखोडवा ऊस पीक संरक्षण\n*आले पिकावरील लिफ स्पॉट(पानावरील ठिपके):*\nडाळिंबातील मर रोगाचे व्यवस्थापन\nतूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन\nकाकडी वर्गीय पिकातील पान खाणारे लाल भुंगेरे\n*तांबेरा* : रोगकारक बुरशी : पुक्‍शीनिया कुहनाय\nपाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन\nफळ पोखरणारी अळी (सुरसा)\nकॉटन लीफ कर्ल व्���ायरस (विषाणू)\nटोळधाड नियंत्रणाची तयारी ठेवा\nफळमाशी नियंत्रणासाठी करा प्रलोभन सापळ्यांचा वापर\nऊस पिकातील हुमणी व्यवस्थापणासाठी कम्बो सापाळे फायद्यचे\nजनावरांच्या खुरांची काळजी घ्या आणि एकूण उत्पादनात वाढ मिळवा\nआधुनीक दुग्धव्यवसायामध्ये पशुप्रजननाचे महत्व-डॉ श्याम सुंदर कौशिक, डॉ सोमनाथ भास्कर\nपशुधन व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी – डॉ सोमनाथ भास्कर, विषय विषेशज्ञ, पशुविज्ञान विभाग\nशेळी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय\nएखादी गाय किंवा म्हैस “कासे’ला चांगली आहे , हे कसे ओळखावे\nजाणून घ्या कुक्कुटपालनविषयक योजना\nहिरव्या चाऱ्यासाठी करा बहुवार्षिक संकरित नेपिअरची लागवड\nपरसातील कुक्कुटपालनासाठी कॅरी निर्भिक, वनराजा, सुवर्णधारा\nनियोजन कोंबड्यांमधील अंडी उत्पादनवाढीचे\nअश्‍वगंधा, तुळस वाढविते कोंबड्यांची रोगप्रतिकारकशक्ती\nकोंबड्यांमधील उवा, पिसवा नियंत्रणासाठी कडुनिंब, करंज, सीताफळ\nदुग्धजन्य पदार्थांची जपा गुणवत्ता\nगाई-म्हशींसाठी गोठा कसा बांधावा\nब्रॉयलर कोंबड्यांसाठी शेड कशी बांधावी\nदुधाळ गाई, म्हशींची करा निवड\nकोंबड्यांमधील जंतनिर्मूलनासाठी पळस, ओवा, वावडींग\nआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी – डॉ. क्षितीज घुले\nकृषि विषयक टॉप वेबसाईट्स\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/wadhwan-brothers-case-amitabh-gupa-resumed-his-work-127313944.html", "date_download": "2021-05-10T05:34:54Z", "digest": "sha1:M6GLFHVQVTPS36ILYBBAHENSOO3LGDMZ", "length": 4008, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Wadhwan brothers case | Amitabh Gupa resumed his work | वाधवान बंधू प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी झाले पुन्हा कामावर रुजू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमुंबई:वाधवान बंधू प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी झाले पुन्हा कामावर रुजू\nलॉकडाऊनचे नियम मोडत गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाला महाबळेश्वपर्यंतच्या प्रवासासाठी शिफारसपत्र दिले होते\nलॉकडाऊनच्या काळात कपिल आणि धीरज वाधवान बंधूंसह २३ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. याप्रकरणी वित्त विभागाचे अति���िक्त मुख्य आयुक्त मनोज सौनिक यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केला होता.\nकोणाच्या शिफारशीने नव्हे, तर केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान बंधूंना पत्र दिल्याची कबुली गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर दिली होती. याप्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीद देण्यात आल्याचे वृत्त आहे. लॉकडाऊनचे नियम मोडत गुप्ता यांनी वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला महाबळेश्वपर्यंत प्रवास करण्यासाठी शिफारसपत्र दिले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i100310203013/view", "date_download": "2021-05-10T05:08:33Z", "digest": "sha1:7YBERMLYSALVFO5ZRQDPGSVUXX7HYK6L", "length": 4327, "nlines": 63, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीरामविजय - अध्याय २ रा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीरामविजय|अध्याय २ रा|\nश्लोक १ ते ५०\nश्लोक ५१ से १००\nश्लोक १०१ ते १५०\nश्लोक १५१ ते २००\nश्लोक २०१ से २३३\nश्रीरामविजय - अध्याय २ रा\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय दुसरा - श्लोक १ ते ५०\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय दुसरा - श्लोक ५१ से १००\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय दुसरा - श्लोक १०१ ते १५०\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय दुसरा - श्लोक १५१ ते २००\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय दुसरा - श्लोक २०१ से २३३\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nचित्त आणि मन एकच आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-05-10T05:36:54Z", "digest": "sha1:RU7M5NCUTJI57UIM3N2NCCMCIZWGXCHY", "length": 4249, "nlines": 106, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "जिल्ह्याची माहिती | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र श��सन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद योजना अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या\nजिल्ह्याची माहिती जिल्ह्याची माहिती\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/while-the-allegations-were-being-made-with-kangana-sanjay-raut-was-made-the-shivsena-partys-chief-spokespersonb-mhmg-478261.html", "date_download": "2021-05-10T05:17:11Z", "digest": "sha1:LOW3CWBMBCELTZTHMYKF4IXFRCK5IQYT", "length": 19041, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कंगनासोबत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संजय राऊतांना मिळाली आनंदाची बातमी | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nकंगनास���बत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संजय राऊतांना मिळाली आनंदाची बातमी\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअभिनेत्री शर्मिला टागोर आणि सोहा अली खान करणार आपल्या खाजगी वस्तूंचा लिलाव, पाहा काय आहे कारण\nमृणाल कुलकर्णींना ‘अशी’ हवी आहे सून, पाहा काय काय आहेत अटी\nकंगनासोबत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संजय राऊतांना मिळाली आनंदाची बातमी\nगेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोग-प्रत्यारोप सुरू आहेत\nमुंबई, 8 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामध्ये शिवसेना नेता आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.\nसंजय राऊत आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आताच कंगना रणौतसोबत त्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. यात पक्षाने राऊतांना पक्षाच्या मुख्य प्रवक्ताचं पद सोपवलं आहे. संजय राऊन शिवसेनाचं मुखपत्र सामना याचे कार्यकरी संपादकही आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य करताना मुंबई ही पीओकेसाऱखी वाटत असल्याचे म्हटले होते. यानंतर संजय राऊतांनी तिच्यावर कडक शब्दात टीका केली होती. त्यात ते म्हणाले होते की जर त्यांची इतकी हिम्मत असेल तर त्यांनी अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तानशी करुन दाखवावी.\nमुंबई पोलिसांवर अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वक्तव्यानंतर चिडलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल एका वृत्त वाहिनीशी बोलताना हरामखोर या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला आहे. आतापर्यंत कंगनावर सडेतोड टीका करणारे संजय राऊत म्हणाले, अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे.\nहे ही वाचा-\"...तर मी कायमची मुंबई सोडून देईन...\" - कंगना रणौत\nहरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं ट्विट केलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते.\nदुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) 9 सप्टेंंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तत्पूर्वी मुंबईत विविध हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुबंई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/cartoon/2459399/may-cartoon-2021/", "date_download": "2021-05-10T05:55:36Z", "digest": "sha1:DOLMJ4CVPDDX6ZMZ62GKJAYFASNED265", "length": 7465, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: may cartoon 2021 | Loksatta", "raw_content": "\nवडिलांच्या मृत्यूनंतर करोनाग्रस्ताचे रुग्णालयातून पलायन\nउर्वरित ‘आयपीएल’चे भारतात आयोजन अशक्य -गांगुली\nचंद्रपुरात करोना बळीच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला विलंब\nघरांची विक्री मंदावल्याने विकासकांना चिंता\nटाटा रुग्णालयाच्या माध्यमातून ५०००‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’\nइन्स्टाग्रामने कंगना रणौतची पोस्ट केली डिलीट; म्हणाली \"इथे आठवडाभर टिकणं मुश्किल\"\n\"स्तनपानाला अद्यापही आपल्याकडे..\"; मातृदिनाला अमृता रावने व्यक्त केली खंत\nछोट्या नवाबचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा\n\"तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही\" : मराठी कलाकारांकडून मातृदिनाच्या शुभेच्छा\n\"भावाचं नुकतच निधन होऊनही तू मजा करतेयस\"; ट्रोल करणाऱ्यांना निक्की तांबोळीने फटकारलं\nलष्करातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती\nऔरंगाबाद शहरातील रुग्णसंख्या ओसरू लागली\nकोविडच्या वृत्तांचा अतिरेक थांबवण्याबाबतची याचिका फेटाळली\nडॉ. माधव गाडगीळ यांचे बांबूच्या प्रजातीला नाव\nवडिलांच्या मृत्यूनंतर करोनाग्रस्ताचे रुग्णालयातून पलायन\n बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल करते ड्युटी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nमोदींनी गडकरींबद्दलचा माझा प्रस्ताव ऐकला असता, तर...; भाजपा खासदाराने दिला घरचा आहेरX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/fire-audit-of-government-and-private-hospitals-in-the-district-should-be-done/04111555", "date_download": "2021-05-10T04:36:59Z", "digest": "sha1:AAQ5CJAASG3O23HHHETE24GDVO6KT76Y", "length": 16997, "nlines": 65, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "जिल्ह्यातील शासकीय व खाजगी इस्पितळांचे फायर ऑडिट करावे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nजिल्ह्यातील शासकीय व खाजगी इस्पितळांचे फायर ऑडिट करावे\nरुग्णांची माहिती देण्यासाठी समित्या स्थापन करण्याचे निर्देश\nउद्रेक लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे\nनागपूर : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या इंजेक्शनसह रुग्णालयातील बेड आणि लसीच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व शासकीय -अशासकीय यंत्रणांनी आपसात अधिक समन्वय करुन प्रभावी व्यवस्थापन करावे असे आदेश आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी येथे दिले.\nग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी तर शहरासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून गरजूना ते उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.पालकमंत्री म्हणाले की, महामारीचे संकट असतांना रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करत आहेत. मात्र रुग्णांना केवळ गंभीर स्थितीतच योग्य प्रमाणात रेमडेसिवीरचा वापर झाला पाहीजे. रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा दिसून येतात. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाढीव किंमती उकळण्यात आल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी व महानगरपालीका आयुक्त यांनी समन्वय ठेवावा.अन्न व औषध प्रशासन विभागानेही दक्ष राहून याबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.\nया बैठकीला आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वनामती प्रशिक्षण संसथेच्या संचालक मनीषा खत्री, महापालिकेचे अपर आयुक्त जलज शर्मा, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेन्द्र पातुरकर तसेच पोलीस, महसूल, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, टास्क फोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.\nजिल्हयातील ग्रामीण भागात ताप ,सर्दी अशी लक्षणे दिसताच लोकांचे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे रूग्ण गंभीर अवस्थेत शहरात धाव घेत आहेत. काल काही गंभीर रूग्ण अमरावती येथील सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलला पाठवावे लागले.\nरूग्णांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेवर ताण वाढवत आहे.म्हणूनच संसर्ग होताच गाव परिसरातील डॉक्टरांमार्फत तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षाकडे माहिती जाणे गरजेचे आहे. रूग्णांच्या संख्येच्या तुलनेत प्रभावी बेड व्यवस्थापन करण्यात यावे,असेही निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले.ग्रामीण भागात शांतता समितीच्या धर्तीवर तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांनी तालुका���्तरावर कार्यरत डॉक्टरांची बैठक घेवून त्यांच्याकडून संशयीत रूग्णांची माहिती घ्यावी. शहरातही झोननिहाय अशाच पध्दतीची समन्वय यंत्रणा करावी असे त्यांनी यावेळी सूचित केले.\nलसीकरण वाढविणे हाच सध्या करोना प्रतिबंधाचा मार्ग आहे. करोना निर्बधांच्या काळात लसीकरणाला जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना केले.\nमहामारीच्या या कठीण प्रसंगी शासकीय वैदयकीय महाविदयालयात नव्याने रूजू झालेल्या मात्र कर्तव्यपालनात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी बजावले.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या प्रक्रीयेची माहिती त्यांनी घेतली. ही तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोबतच बाजुच्या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.\nखासगी हॉस्पिटलमधील प्रतिनिधींशी पालकमंत्र्यांनी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.खासगी हॉस्पिटलमधील देयके तपासण्याच्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले. देयकांमध्ये पारदर्शकता ठेवावी. महानगरपालिकेच्या अंकेक्षकाकडून अंकेक्षित केलेले देयकच रूग्णांना दयावे, असे ते म्हणाले.\nरुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणाऱ्या ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले.\nखासगी व शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट करण्यात यावे.भंडारा सामान्य रूग्णालयानंतर काल वाडी येथील दुर्घटना घडली. उन्हाळयाच्या दिवसात आग लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हयातील खासगी व शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट करण्यात यावे. तिथे कार्यरत डॉक्टर ,नर्स यांना आग लागल्यानंतर करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती दयावी . यासंबंधी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले.\nकोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक आहे. साधारणपणे पुढील 20 ते 25 दिवसात याची तीव्रता भीषण होवू शकते असे संकेत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगीतले. मास्क व शारीरिक अंतरासोबतच कोविडविषयक नियम आणि निर्बधांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/osmanabad/crowds-continue-everywhere-in-the-name-of-essential-services-in-osmanabad-56623/", "date_download": "2021-05-10T03:50:49Z", "digest": "sha1:TYDVSXD24LZYGOVQPUUAK2RJZ5RJUXGX", "length": 16191, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "उस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम", "raw_content": "\nHomeउस्मानाबादउस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम\nउस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम\nउस्मानाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत मार्गदर्शन सूचना लागू करण्यात आल्या. या कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही अत्यावश्यक सेवांबरोबर सूट देण्यात आलेल्या कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडून संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. आता अत्यावश्यक सेवा आणि सुट देण्यात आलेल्या बाबी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरु राहतील,असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी (दि.१६) जारी केले आहेत.\nजिल्हा ���ोलिस अधीक्षक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील आणि जिल्हयातील कोरोनाच्या संसर्गाने वाढणाèया रुग्णांची संख्या आणि जिल्हयात अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली घराबाहेर पडून नागरिक करत असलेली गर्दी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उस्मानाबादचे तहसीलदरा गणेश माळी,होम डी वाय एसपी एस.एस. बाबर आदी उपस्थित होते. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.\nया कालावधीत १४ एप्रिलच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवांकरिता संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे व सूट देण्यात आलेल्या बाबींकरिता सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होणारी हालचाल वगळता कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडणे अपेक्षित आहे. तथापि,असे निदर्शनास आले आहे की, जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नागरिक अत्यावश्यक सेवांबरोबरच सूट देण्यात आलेल्या बाबींचे कारण सांगून मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.आणि गर्दी करत आहेत.त्यातून संचारबंदीचे उल्लंघन करित असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत दररोज सातत्याने वाढ होत आहे.\nत्यातच नागरिकांकडून विनाकारण संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे कोव्हिड १९ या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तात्काळ अधिकच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व आणखी कडक निर्बंध लागू करणे अत्यावश्यक असल्याची खात्री झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी या आदेशात १६ एप्रिल ते १ मे सकाळी ७ पर्यंत कालावधीत अत्यावश्यक सेवांपैकी दवाखाने, रोगनिदान केंद्रे, चिकित्सालये, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या, चष्मा दुकाने, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि त्यांची उत्पादन व वितरणासाठी सहाय्यक सर्व घटक जसे कार्यालये, वाहतूक, पुरवठा साखळी. लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय साधनसामुग्री, त्यांची उप���रणे, कच्च्या मालाचे व सहाय्यक सुविधांचे घटक, सार्वजनिक वाहतूकीमध्ये रेल्वे, टॅक्सी, अटोरिक्षा व सार्वजनिक बसेस. मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, पेट्रोल पंप, यात उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप आणि जिल्ह्यातील सर्व पालिका हद्द जेथे संपते तेथून पुढे १० कि.मी. अंतराच्या पुढील भागात असणारे व केवळ राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावर असणारे पेट्रोल पंप पूर्ण वेळ सुरु राहतील.\nया हद्दीच्या क्षेत्रात व हद्दीबाहेर १० कि.मी. अंतराचे आतील भागात असणारे सर्व पेट्रोल पंप सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच चालू राहतील. जिल्हा प्रशासनाने१४ एप्रिल रोजी दिलेल्या मूळ आदेशानुसार बंद असलेल्या सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बाबी, उपक्रम, सेवा पूर्णवेळ बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाईस पात्र राहील. अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांकडून संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, या अनुषंगाने या आदेशाची व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,असेही या आदेशात जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे..\nपंढरपूरच्या आमदारकीचा उद्या फैसला\nPrevious articleअबब.. बिअर शॉपी मधून देशी व विदेशी दारु विक्री\nNext articleकिराणा दुकानाच्या आडून गुटखा, तंबाखू विक्री जोरात\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\n८५ वर्ष वृद्धेची कोरोनावर मात\nउमरगा तालुक्यात केवळ ७.४६ टक्के लसीकरण\nपरंड्यात साहित्याचा तुटवडा; रुग्णासह नातेवाईक हतबल\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना उद्रेक कायम; मंगळवारी ७८६ नवीन रुग्ण\nतेर,ढोकी,जागजी गावात कोरोनाचा उद्रेक\nउस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण घटल्याने दिलासा; रविवारी ४८६ नवीन रुग्ण\nउस्मानाबाद जिल्ह्यात उद्रेक कायम; रु��्ण बरे होत असल्याने दिलासा\nब्रेक द चेन मुळे कांद्याचे झाले वांदे; कवडीमोल भाव\nरविवारी ८०७ रुण बरे होवून घरी परतल्याने दिलासा\nलाचखोरीचा कहर; कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाच\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gmoresearch.org/mr/", "date_download": "2021-05-10T05:57:49Z", "digest": "sha1:WDKYV3DVSTFD2GL33P25NAYTTRVCHFUF", "length": 1517, "nlines": 12, "source_domain": "gmoresearch.org", "title": "स्टॅकपाथ", "raw_content": "कृपया कुकीज सक्षम करा\ngmoresearch.org ऑनलाइन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षा सेवा वापरत आहे. ही वेबसाइट पाहण्यासाठी सेवेस पूर्ण कुकी समर्थनाची आवश्यकता आहे.\nकृपया आपल्या ब्राउझरवर कुकीज सक्षम करा आणि पुन्हा प्रयत्न करा.\ngmoresearch.org ऑनलाइन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षा सेवा वापरत आहे. ही प्रक्रिया स्वयंचलित आहे. एकदा प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुनर्निर्देशित केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/incentive-pay-hike-by-bridging-the-gap-between-the-salaries-of-medical-and-health-officers/", "date_download": "2021-05-10T04:57:33Z", "digest": "sha1:JZPVKHZCW4PXX73SEV4M2ACOR443K333", "length": 9302, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंत्रिमंडळ निर्णय | वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करीत प्रोत्साहन वेतनवाढ", "raw_content": "\nमंत्रिमंडळ निर्णय | वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करीत प्रोत्साहन वेतनवाढ\nमुंबई – महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करत त्यांना प्रोत्साहन वेतनवाढ देण्याचा निर्णय बुधवारी (मार्च 24, 2021) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात ���ला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.\nकनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा अधिक होत असल्याने वेतनातील तफावत दूर करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारण, मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद-नागपूर खंडपीठ यांनी व उच्च न्यायालयाने दिलेल्या निदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.\nपदव्युत्तर पदवी व पदव्युतर पदविका शैक्षणिक अर्हता धारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन सेवेत टिकवून ठेवण्यासाठी अनुक्रमे ३ व ६ प्रोत्साहनपर वेतनवाढी देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ वेतन मॅट्रिक्समधील वेतनस्तर एस-२३ : ६७७००-२०८७०० ( ६ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी रुपये १५६००-३९१०० ग्रेड पे रु. ६६००) व त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीतील पदावरील पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील प्रोत्साहनात्मक अनुक्रमे ३ व ६ अतिरिक्त वेतनवाढी देण्यात आल्या आहेत.\nयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन अधिक होत असल्याने गट-अ वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर एस-२३ :६७७००-२०८७०० (६ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी रु. १५६००-३९१०० ग्रेड पे रु. ६६००) मधील व त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीमधील जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, पोलीस शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, विशेषज्ञ संवर्ग, उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक व संचालक, आरोग्य सेवा या पदावरील पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी शैक्षणिक अर्हताधारक अधिकाऱ्यांना (सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह) दि. २०/८/२०१४ ऐवजी दि. १४/१२/२०११ पासून प्रोत्साहनात्मक अनुक्रमे ३ व ६ अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला.\nमात्र, वेतन मॅट्रीक्स मधील वेतन स्तर एस-२३ :६७७००-२०८७०० ( वेतनश्रेणी रु. १५६००-३९१०० ग्रेड पे रु. ६६००) मधील व त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीतील ज्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय दि. १४/१२/२०११ व दि. १९/११/२०१२ चा लाभ घेतला असेल त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पा��साळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\n ‘या’ कंपनीच्या कर्माऱ्याना मिळणार ‘पगारवाढ’\nकंपन्यातील कर्मचाऱ्यांचा पगार कमी होण्याची शक्यता\nसंप करणाऱ्यांचा पगार कापला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/ganesh-utsav-mandal", "date_download": "2021-05-10T04:47:08Z", "digest": "sha1:JTMG633ZN3GSIIFKKAUPBHXZ6OG2AE6K", "length": 4458, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nविघ्नहर्ता २०२० : चिंचपोकळीचा 'आरोग्य उत्सव'\nगणेश विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणीला डिमांड, 'या' चौपाटीला अधिक प्राधान्य\nGanesh Utsav 2020 : कोकणवासीयांसाठी धावणार विशेष ट्रेन\nGanesh Utsav 2020 : कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची 'ही' नवी अट\nप्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट, ‘या’ निर्णयावर सर्वांचे एकमत\nस्टेजवर अवतरले विट्ठल, बाहुबली आणि कृष्ण..\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/about-kurduwadi/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%20news/", "date_download": "2021-05-10T05:29:25Z", "digest": "sha1:DXVLYXG3IRJHJUMY3KKWTFAJKCX4XVSF", "length": 13079, "nlines": 206, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "कुर्डुवाडी NEWS :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nम्हैसूर, जयपूर रेल्वेस हिरवा कंदील\nसोलापूर, दि. २८ (वार्ताहर) – गेल्या अनेक दिवसापांसून सोलापूरातील व्यापारी आणि पर्यटकांनी म्हैसूर, अहमदाबाद आणि जयपूर येथे जाण्यासाठी रेल्वे सुरु करावी अशी मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने व्यापारी आणि पर्यटकांची ही मागणी पूर्ण करीत या तिन्ही गाड्यांना हिरवा कंदील दिला आहे. सध्या या गाड्या...\nपंढरपूर-लोणंद आणि मिरज रेल्वेमार्गासाठी खास तरतूद करण्याची राज्यसभेत मागणी\nनवी दिल्ली, (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील पंढरपूर-लोणंद, पंढरपूर-मिरज आदि रेल्वे मार्गांसाठी खास तरतूद करून रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील आपल्या ���ांधवांना रक्षाबंधनाची अपूर्व भेट द्यावी असे भावनिक आवाहन राज्यसभेचे युवा खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शुक्रवारी राज्यसभेत...\nपंढरपुरातून नियमित रेल्वेगाडी सुरू व्हावी\nपंढरपूर - पंढरपूर-कुर्डुवाडी ही ब्रॉडगेज सेवा सुरू होऊन जवळपास दहा वर्षे होत आली, तरी देखील अजूनपर्यंत पंढरपूरसाठी रेल्वे प्रशासनाने नियमित एकही गाडी सुरू केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात पंढरपूरसाठी काही ठोस निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घ्यावेत, अशी अपेक्षा येथील रेल्वे सल्लागार समितीचे...\nनव्या पर्यटन हंगामासाठी नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सज्ज झाली आहे . ब्रेक पोर्टरविना नॅरोगेजवर धावू शकेल अशी एअरब्रेक सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणारे मिनी ट्रेनचे सहा डबे नेरळ लोको शेडमध्ये दाखल झाले आहेत . विशेष म्हणजे तंत्रज्ञांनी या मिनी ट्रेनचे डबे ...\nकुर्डुवाडी रेल्वे कारखानासह दुहेरीकरणालाही विशेष गती हवी\nसोलापूर - रेल्वे अर्थसंकल्पात विभागाच्या वाट्याला दरवर्षी येणारी निराशा व तुटपुंजा वाटा पाहता वर्षानुवर्षे मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची सोलापूरकरांची भावना दाट आहे. राजकीय पाठपुरावा नसणे ही खंत सोलापूर विद्यापीठासह सोलापूर रेल्वे विभागाच्याही मनात खदखदत आहेच. त्या...\nकुर्डुवाडी रेल्वे कारखान्याचे होणार पुनर्निर्माण\nरेल्वे मंत्रालयाने कुर्डुवाडी येथील नॅरोगेज रेल्वे कारखान्याचे ब्रॉडगेज कारखान्यात रूपांतर करण्यासाठी तसेच वॅगन पुननिर्र्माणासाठी ३० कोटी २५ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंदीय रेल्वे समितीचे सदस्य खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिली. १९३० मध्ये पंढरपूर-लातूर ही नॅरोगेज रेल्वे...\nकुर्डुवाडी रेल्वे डबा निमिर्ती प्रकल्प रखडला\nरेल्वे मंत्रालयाकडून घोषित झालेला 'कुर्डुवाडी' येथील 'रेल्वे डबा' निमिर्ती प्रकल्प हा केवळ १०० कोटी रुपयांच्या निधीअभावी आणि जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या उदासिनतेमुळे रखडला. ब्रिटीशांच्या राजवटीत १८९७ मध्ये 'बाशी लाइट रेल्वे' या नावाने नॅरोगेज रेल्वे 'कुर्डुवाडी-बाशीर्' दरम्यान सुरू करण्यात आली....\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA-3/", "date_download": "2021-05-10T05:58:05Z", "digest": "sha1:GVFKVMWAQ7GTYANIRPIJ5U6K2EJHIATJ", "length": 4429, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर्डा बु. | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्राथमिक आरोग्य केंद्र पातुर्डा बु.\nप्राथमिक आरोग्य केंद्र पातुर्डा बु.\nप्राथमिक आरोग्य केंद्र पातुर्डा बु., तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dr-world-health-organization-harshvardhan-has-a-big-responsibility/", "date_download": "2021-05-10T05:34:57Z", "digest": "sha1:IPFVOCYNV4TGJTI6UEB2WWEM6WHEJD2T", "length": 7980, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जागतिक आरोग्य संघटनेत डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मोठी जबाबदारी", "raw_content": "\nजागतिक आरोग्य संघटनेत डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मोठी जबाबदारी\nनवी दिल्ली – जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, भारताला करोना रोखण्यात काही अंशी यश आले आहे. यामुळे भारताच्या करोनाविरोधातील उपाययोजनांची जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.\nडॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याची माहिती मिळत आहे. जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा डॉ. हर्षवर्धन घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.\nभारता��ा कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झाले. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमध्ये या कार्यकाळी मंडळाचं पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येते. यानुसार पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nया समितीचे कामकाज पूर्णवेळ चालत नाही. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. तसेच आरोग्य सभेच्या सर्व नियांवर व धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् घात झाला; ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू\nकोरोनाची भरतीय पुन्हा धडकी देशात कुठे लॉकडाऊन, तर कुठे कर्फ्यू; अनेक राज्यात कठोर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-05-10T05:12:54Z", "digest": "sha1:3TYOZY6PJ5TRWFUUDFAPE3VQWJPFG53K", "length": 2481, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ११४७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. ११४७ मधील जन्म\n\"इ.स. ११४७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ११:१०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2359", "date_download": "2021-05-10T05:20:04Z", "digest": "sha1:WHEQ6WUBZLOYBD7S7L7LBYWNVFLSFDTW", "length": 12401, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 27 डिसेंबर 2018\nओळीने सात प्रमुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांत उपविजेतेपदावर समाधान मानल्यामुळे भारताची अव्वल ‘फुलराणी’ पी. व्ही. सिंधू हिच्या क्षमतेबाबत शंका व्यक्त होत होती. सप्टेंबर २०१७ मध्ये कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्यानंतर सिंधूच्या हातात विजेतेपदाचा करंडक नव्हता. या प्रतिभावान बॅडमिंटनपटूस त्यानंतर रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. सिंधू जोमाने खेळत होती, फक्त अंतिम लढतीचा अडथळा पार होत नव्हता. अखेरीस हैदराबादच्या या २३ वर्षीय जिद्दी बॅडमिंटनपटूने सोनेरी यशाला गवसणी घातली. चीनमधील ग्वांगझू येथे झालेल्या वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत महिलांच्या एकेरीत तिने बाजी मारताना बहारदार खेळ केला. जपानची मातब्बर खेळाडू नोझोमी ओकुहारा हिला निर्णायक क्षणी डोके वर काढण्याची संधी न देता सिंधूने २१-१९, २१-१७ अशा फरकाने अंतिम लढत जिंकली. वर्ल्ड टूर फायनल्समध्ये एकेरीत विजेतेपद मिळविणारी ती पहिलीच भारतीय ठरली. गतवर्षी डिसेंबरमध्ये तिला या स्पर्धेतील विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. जपानच्याच अकाने यामागुची हिने तिला नमविले होते. त्यापूर्वी २०११ मध्ये भारताच्या साईना नेहवालने वर्षअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सिंधूने आपण अंतिम लढतीतील ‘चोकर’ नसल्याचे सिद्ध करताना विजेतेपद पटकाविण्याची जिगर प्रदर्शित केली.\nसिंधूने २०१८ मध्ये पाच स्पर्धांत उपविजेतीपदे मिळविल्यानंतर वर्ल्ड टूर फायनल्सवरच जास्त लक्ष केंद्रित केले. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आगेकूच राखत, भारतात प्रथमच या स्पर्धेच्या एकेरीतील जेतेपदाचा करंडक आणला. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूची नियोजनबद्ध तयारी सुरू झाली. त्यासाठी तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय या सुपर ३०० दर्जाच्या स्पर्���ेत खेळण्याचे टाळले. ‘तयारीला योग्य वेळ मिळावा हे उद्दिष्ट होते,’ अशी कबुली सिंधूने दिली होती. ग्वांगझू येथील स्पर्धेत दमछाक होऊ नये या उद्देशाने सिंधूने लखनौला खेळली नाही. हा निर्णय योग्य होता हे आता सिद्ध झाले आहे. वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सिंधूचा गट खडतर होता, पण तिची जिद्द अफलातून ठरली. पहिल्या लढतीत तिने अकाने यामागुची हिचा ५२ मिनिटांत पाडाव करून गतवर्षीच्या अपयशाचा बदला घेतला. नंतर दुसऱ्या फेरीत तिने तैवानची जागतिक अव्वल क्रमांकावरील खेळाडू तई त्झू यिंग हिला नमविले. तई त्झू हिच्याविरुद्ध अगोदरच्या सहा लढतीत हार पत्करलेल्या सिंधूचा हा पहिलाच विजय ठरला. या स्पृहणीय कामगिरीने ती अधिकच प्रेरित झाली. नंतर तिसऱ्या लढतीत तिने हाँगकाँगमध्ये जन्मलेली अमेरिकन खेळाडू बेईवेन झॅंग हिला हरविले. या खेळाडूने सिंधूला गेल्या फेब्रुवारीत इंडिया ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत हरविले होते. सिंधूचा खेळ बहरला होता. तिने उपांत्य लढतीत थायलंडची माजी जगज्जेती रत्चानोक इन्तानोन हिला नमविले.\nसिंधू २०१८ मध्ये पाच आणि २०१७ च्या अखेरीस दोन स्पर्धांत उपविजेती ठरली. ग्वांगझू येथील तिचा खेळ अप्रतिम होता. वर्षाची अखेर आनंददायी करण्यास ती उत्सुक होती. सर्वोत्तम कामगिरीचेच लक्ष्य होते. योग्य मार्गदर्शन आणि कणखर आत्मविश्‍वास यामुळे सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्समध्ये कामगिरीचा आलेख उंचावला. तिचे फटकेही परिणामकारक ठरले. तिचे परतीचे ताकदवान फटके प्रतिस्पर्ध्यांना झेपले नाहीत. २०१६ मधील रिओ ऑलिंपिकमधील रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूने साऱ्या कुशंकांना तिलांजली देत दरारा राखत अपेक्षापूर्ती केली. प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकल्यामुळे, आपण अंतिम लढतीत जिंकू शकते हे मानसिक बळ सिंधूला मिळालेले आहे, ते लाखमोलाचे असेल. त्या बळावर तिची २०१९ मधील वाटचाल राहील. ‘अंतिम फेरीत जिंकू का शकत नाहीस हा प्रश्‍न आता विचारला जाणार नाही. मी सुवर्णपदक जिंकले आहे, असे मी अभिमानाने सांगू शकते,’ ही तिची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे..\nक्रीडा बॅडमिंटन पी. व्ही. सिंधू भारत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arbhataanichillar.blogspot.com/2011/11/", "date_download": "2021-05-10T04:37:32Z", "digest": "sha1:EF4TVPLAF6L5KS3D77YN5ASU4X2G2AW7", "length": 20508, "nlines": 77, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: November 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nकबूतर, जा... जा... जा...\nभाग्यश्री पटवर्धन या मराठी मुलीनं (काय गोड दिसायची ती - हिमालयाची सावली बनून राहण्याचा निर्णय घेतला नसता तर खूप पुढे गेली असती पोरगी) 'कबूतर जा जा जा' हे गाणं लोकप्रिय केल्याला आता खूप वर्षं झाली. सध्या मीही रोज हेच गाणं गातो, पण फरक एवढाच की भाग्यश्री ते गाणं प्रेमानं म्हणायची, मी ते वैतागून म्हणतो.\nकारण सोप्पं आहे, ते म्हणजे आमच्या घराच्या गॅलरीत पारव्यांनी मांडलेला उच्छाद. (आता पारवे म्हणजे कबूतरं नव्हेत हे मला माहितीये, पण मनोज कुमार म्हटलं काय किंवा जॉय मुखर्जी म्हटलं काय, काही फरक पडतो का) आमची गच्ची ही एक मॅटर्निटी वॉर्ड आहे असा या पक्षांचा समज झाला आहे आणि त्यामुळे हे सगळे रामायण घडते आहे.\nखरंतर पक्षी या प्राणीप्रकाराचा मी दिवाणा आहे. [पुरावा हवा असल्यास सदर जालनिशीवर 'आमची कवडीसहल' ही पोस्ट चाणाक्ष वाचकांनी धुंडाळावी नि वाचावी.] अपवाद फक्त पारव्यांचा. त्यांचं ते घुं... घुं... असा घाणेरडा आवाज करणं, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं स्वतःभोवती फिरणं आणि बसतील तिथे शिटेचा सडा टाकणं हे सगळेच प्रकार माझ्या डोक्यात जातात. आम्ही या फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हा गच्चीत पारव्यांची काही पिसं आम्हाला दिसली होती, पण 'येत असतील पारवे इथे कधीतरी' असं म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे दुर्लक्षच पुढे धोकादायक ठरलं.(हे वाक्य वाचलं की आपण विमान अपघातावरचा एखादा लेख वाचतोय असं वाटतं, नै) पहिल्या, त्यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यांचे हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या ���ाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे) पहिल्या, त्यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यांचे हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या वाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे\nअसो, हा बालपारवा मोठा होईपर्यंत तरी आम्हाला वाट पहाणे भाग आहे. तोपर्यंत तरी सकाळ नि संध्याकाळ पारव्यांचा मारवा ऐकणे या डोकेदुखीला तरणोपाय नाही\nहरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते\nहरविंदर सिंग या तरूणाने वयोवृद्ध नेते शरद पवार यांना थप्पड मारल्याची घटना नुकतीच आपण पाहिली. अनेकांना या घटनेमुळे गुदगुल्या झाल्या असल्या (आणि तरीही दु:ख झाल्याचे नाटक करावे लागले असले) तरी मला मात्र हा सगळा प्रकार दु:खद आणि वेदनादायी वाटला.\nसध्या देशात घडत असलेल्या प्रकाराने हरविंदर सिंग हा तरूण अस्वस्थ झाला असेल, पण ती अस्वस्थता प्रकट करण्याची त्याची त-हा नक्कीच चुकीची होती. ७५ वयाच्या एका बेसावध माणसाला ३० वर्षांचा एक तरूण मारहाण करतो यात शौर्याची गोष्ट कुठली शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत म्हणजे ह्या मंत्र्याला टपली मारली की पेट्रोलचे भाव कमी होणार नि त्याला थप्पड मारली की साखर गडगडणार असे होत असते तर तर मीही (जिवावर उदार होऊन) दोन तीन मंत्र्यांना अगदी नक्की फटकावले असते, पण खरेच तसे होणार आहे का\nघडले ते धक्कादायक होते, पण त्यावरही कळस चढवला तो आपल्या अण्णांनी. 'एकही मारा क्या' हे त्यांचे वाक्य ऐकून मी तर अक्षरशः दिग्मुढ झालो. आपण ज्यांना डोक्यावर बसव���े ते थोर गांधीवादी अण्णा हेच का हा प्रश्न तेव्हा माझ्यासारखा करोडो भारतीयांना नक्कीच पडला असणार\nपण या घटनेने सगळ्यात मोठी चांदी झाली ती प्रसारमाध्यमांची. या घटनेनंतर त्यांची अवस्था 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' अशी काहीशी झाली. 'अमेरिकेत एका कुत्रीला २० पिल्ले' किंवा 'चीनमधे आहे आठ फुटांचा माणूस' अशा बातम्या दाखवणा-या या वाहिन्यांना ही असली गरमागरम बातमी मिळाल्यावर तिला कुठे दाखवू नि कुठे नको असे झाले तर त्यात नवल काय त्या थपडेची चित्रफीत तर इतक्यावेळा दाखवली गेली की आता डिजीटल तंत्रज्ञान आले आहे म्हणून बरे, नाहीतर जुन्या काळातली रिळावरची चित्रफीत एव्हाना नक्कीच झिजून गेली असती असा एक विनोदी विचार माझ्या मनात तरळून गेला. शनिवारी बारा वाजता सुरू झालेली ह्या बातमीची भट्टी आता घटनेला ६० तास झाले तरी अजूनही धडाडून पेटलेली आहे यावरूनच तिच्या 'पावर'ची कल्पना यावी\nआणि सगळ्यात शेवटी कार्यकर्ते मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे एका गुन्हेगारी कृत्याचा निषेध करताना स्वतः गुंडगिरी करणारे कार्यकर्ते हा विरोधाभास फक्त भारतातच दिसू शकतो\nअसो, पण ह्या सगळ्या गदारोळात एका चांगल्या बातमीकडे दुर्लक्ष झाले हे मात्र खरे कुप्रसिद्ध माओवादी नेता किशनजी पश्चिम बंगाल पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. या शूरवीरांनी केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.\nमराठी माणूस आणि दिवाळी अंक\nतर लेखाचे कारण आहे उपक्रमवरचा http://mr.upakram.org/node/3522#comment-60990 हा प्रतिसाद आणि त्यातला वादाचा मुद्दा - 'दिवाळी अंक विकत घेऊनच वाचले जावेत की ते वाचनालयातून आणून वाचण्यास काही हरकत नसावी' हा. माझ्या मते दिवाळी अंक ही एक खास आगळीवेगळी मराठी परंपरा असल्याने ती वाचवण्याची नि वाढवण्याची जबाबदारी मराठी माणसाची आहे आणि ती टिकवण्यासाठी त्याने दिवाळी अंक आवर्जून विकत घेऊनच वाचायला हवेत.\nआता 'सगळेच लोक दिवाळी अंक विकत घेण्याइतके श्रीमंत नसतात' असं काही लोक म्हणतील, मी त्यांच्याशी सहमत आहे. महागाईची आग झळाळून पेटून उठली असताना आणि ती खिशातून बाहेर आलेला पैसा बघताबघता स्वाहा करत असताना गरीब लोक दिवाळी अंक खरेदी करणार कसे पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळीत तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अंक आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळ���त तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अंक आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे मी म्हणतो लोकांनी दिवाळी अंकांना नावे जरूर ठेवावीत, पण ते विकत आणून वाचल्यावरच.\nदिवाळी अंक ही एक खास मराठी परंपरा आहे. इतर कुठल्याही भाषेत एखाद्या सणानिमित्त असे खास अंक काढले आणि वाचले जातात असे मला तरी वाटत नाही. आज अनेक कारणांनी आपले वाचन कमीकमी होत चालले आहे, अशा वेळी दिवाळी अंकाच्या निमित्ताने तरी काही चांगले वाचायला मिळत असेल तर ती संधी का दवडा आज पुण्यासारख्या शहरात 'रा.वन' सारखा चित्रपट पहायचा झाल्यास एका कुटुंबासाठी कमीत कमी १००० रुपये खर्च होत असताना दिवाळी अंकांसाठी एक दोनशे रूपये खर्च करण्यास आढेवेढे कशाला\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकबूतर, जा... जा... जा...\nहरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते\nमराठी माणूस आणि दिवाळी अंक\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%20%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2021-05-10T04:33:02Z", "digest": "sha1:BYRDRV2XWTCAC7OUPKHAADFJ2OD4GIUO", "length": 7078, "nlines": 139, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nअर्ध्या शतकाच्या कामाची पावती म्हणजे हे सन्मान\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nसामाजिक सुधारणा आणि दोन सरकारांचा अनुभव\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nमुस्लीम समाजाची मते मिळवीत म्हणून पद्मश्री दिलेला नाही\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nइथला मुसलमान कट्टर भारतीयच आहे\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nहमीद दलवाई मला म्हणाले, 'आपण सोबत काम करू'\nसय्यदभाई\t22 Mar 2020\nमुस्लीम समाजसुधारकांची आज चहूबाजूंनी कोंडी होत आहे का\nसय्यदभाई\t22 Mar 2020\nमुस्लीम समाज सुधारणेचे पुढचे चित्र कसे असेल\nसय्यदभाई\t22 Mar 2020\nअनेक लढाया हरल्यावरही आयुष्याचं युद्ध जिंकणारी उम्मे कुलसूम\nहिनाकौसर खान-पिंजार\t30 Mar 2020\nहमीद दलवाईंचा ट्रेलर: अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट\nहमीद दलवाई\t02 May 2020\nमागोवा वाटचालीचा, आढावा वर्तमानाचा, वेध भविष्याचा...\nशमसुद्दीन तांबोळी\t23 Mar 2021\nअश्रफुल हुसैन : आसाम विधानसभेत पोहोचलेला 'मिया कवी'\nसत्ताविरोधी भावना आणि स्टॅलिनच्या नेतृत्वाचा द्रमुक आघाडीस लाभ\nगरज सक्षम सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची\nसत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन\nसमुद्री कारस्थान : एक वास्तवपट\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'लॉरी बेकर - निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'ऋतूबरवा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'दंतकथा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'वरदान रागाचे' हे साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्त�� amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/05/13/president-voted-till-now/", "date_download": "2021-05-10T05:33:29Z", "digest": "sha1:QOFBTSSZLNCUSSB6FZ2QI5DMTBO3GRCY", "length": 7355, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "पदावर असताना या चारच राष्ट्रपतींनी केलं आहे मतदान! – KhaasRe.com", "raw_content": "\nपदावर असताना या चारच राष्ट्रपतींनी केलं आहे मतदान\nसध्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे. वेगवेगळ्या नेत्यांचे मतदान करतानाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिले आहेत.\nआपणही आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन आपले मतदान केल्याचे फोटो शेअर केले असतील. पण आपण कधी राष्ट्रपतींनी मतदान केल्याचा फोटो पाहिला आहे का जाणून घेऊया आतापर्यंत कोणकोणत्या राष्ट्रपतींनी मतदान केले आहे.\nरामनाथ कोविंद यांनी केले मतदान\nभारताच्या इतिहासात बहुतांश राष्ट्रपतींनी मतदानात कधी भागच घेतला नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदान केले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनेही मतदान केले आहे. राष्ट्रपतींना मतदानासाठी राष्ट्रपती भवनातच विशेष मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. पदावर राहून मतदान करणाऱ्या मोजक्या राष्ट्रपतींच्या यादीत विद्यमान राष्ट्रेपती रामनाथ कोविंद यांनी स्थान मिळवले आहे.\nआतापर्यंत कोणकोणत्या राष्ट्रपतींनी पदावर राहून केले मतदान \n१९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी मतदान केले. पदावर राहून मतदान करणारे ते पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी मतदान केंद्राबाहेर रांगेत उभा राहून मतदान केले. त्यांच्यानंतर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनीही पदावर असताना राष्ट्रपती भवनात विशेष मतदान केंद्रावर मतदान केले.\n२०१२ मध्ये राष्ट्रपती बनलेल्या प्रणव मुखर्जींनी मात्र देशातील राष्ट्रपतींनी मतदान न करण्याची जी परंपरा आहे ती सुरु करत मतदान न कारण्याचा निर्णय घेतला. रामनाथ कोविंद हे पदावर राहून मतदान करणारे चौथे राष्ट्रपती बनले.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक ���रायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as नवीन खासरे, बातम्या, राजकारण, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nऑरेंज कॅप, पर्पल कॅप जिंकणाऱ्यांना आणि ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईला किती पैसे मिळाले\nगुजरातमधील असा दर्गा जिथे हजारो वर्षांपासून हिंदू-मुस्लिम साजरा करतात इफ्तार\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/09/india-declared-bird-flu-free/", "date_download": "2021-05-10T05:15:13Z", "digest": "sha1:TOQXTNNOHYQFCZDO2C44H2NSED5H3CQU", "length": 6881, "nlines": 42, "source_domain": "khaasre.com", "title": "भारत बर्ड फ्ल मुक्त देश घोषित, बर्ड फ्लू रोग काय होता ? बर्ड फ्लू झाल्यावर काय होते ? वाचा – KhaasRe.com", "raw_content": "\nभारत बर्ड फ्ल मुक्त देश घोषित, बर्ड फ्लू रोग काय होता बर्ड फ्लू झाल्यावर काय होते बर्ड फ्लू झाल्यावर काय होते \nजागतिक प्राणी आरोग्य संघटनेने (OIE) भारताला पक्ष्यांना होणाऱ्या प्राणघातक अशा एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H5N1) म्हणजेच बर्ड फ्लू रोगापासून मुक्त देश घोषित केले आहे. ३ सप्टेंबर रोजी ही घोषणा करण्यात आली.\nभारताने यापूर्वीच स्वतःला बर्ड फ्लू मुक्त देश घोषित केले ओटे, परंतु जागतिक प्राणी आरोग्य संघटनेच्या घोषणेनेन त्यावर शिक्कामोर्तब झाले असून भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. पाहूया काय होता हा आजार आणि कसा झाला भारत बर्ड फ्लू मुक्त…\nबर्ड फ्लू रोग काय होता \nमाणसांप्रमाणेच पक्षांनाही ताप येतो. त्यालाच बर्ड फ्लू म्हणतात. पोल्ट्रीतील कोंबड्या, बदक या रोगाचे मोठ्या प्रमाणावर शिकार ठरतात. पक्ष्यांमध्ये होणाऱ्या विषाणूंमुळे उद्भवणारा हा रोग आहे. या रोगाचे विषाणू पक्ष्यांच्या विष्ठेत असतात.\nहा रोग माणसांकडून माणसांना होत नाही. बर्ड फ्लू झालेल्या पक्षांचे मांस, अंडी किंवा त्यांच्याशी संसर्ग झाल्यासच हा रोग होतो. पक्षांकडून माणसाला बर्ड फ्लू झाल्याची घटना १९९७ मध्ये समोर आली होती. भारतात २००६ मध्ये हा रोग निदर्शनास आला होता.\nबर्ड फ्लू झाल्यावर काय होते \nबर्ड फ्लूचे विषाणू माणसाच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. सुरुवातीला सर्दी खोकला आणि ताप ही त्याची लक्षणे आहेत. काही प्रसंगात माणसाचा मृत्यूही होतो. भारतात या रोगाचा सर्वात मोठा उद्रेक २००८ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झाला होता.\nआतापर्यंत हा रोग ४९ वेळा देशातील वेगवेगळ्या राज्यात २२५ ठिकाणी पसरला असून त्यामध्ये सुमारे ८३ लाखांहून अधिक पक्षी मारण्यात आले आहेत. यासाठी २६ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई देण्यात आली आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as आरोग्य, बातम्या\nमाणसाला डास उगाच चावत नाहीत, डास चावण्यामागे असतात ही प्रमुख कारणे\nही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, सेवन करण्याने होतात सर्व आजार दूर\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/journalist-shripad-shinde/", "date_download": "2021-05-10T05:07:09Z", "digest": "sha1:3KS5KYDLPE6BBI6SRBOZL3RZEJJCCZZG", "length": 2949, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Journalist Shripad Shinde Archives - MPCNEWS", "raw_content": "\nभारताच्या गौरवाची कवणे प्रत्येक क्षेत्रात गाता येतील. बहुतांश क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. काही क्षेत्रात कमतरता निश्चित आहेत. पण त्यावर देखील भारत मार्ग काढून पुढे चालत ��हे. येत्या काही दशकांत भारत…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36702", "date_download": "2021-05-10T05:09:14Z", "digest": "sha1:7ZMBWSKCI2QT542HK3BUF3QXCXZDLF6A", "length": 33670, "nlines": 355, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लंडन ऑलिम्पिक्स २०१२ - ओपनिंग सेरेमनी व्ह्युईंग पार्टी मेन्यु (आणि पाककृती) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लंडन ऑलिम्पिक्स २०१२ - ओपनिंग सेरेमनी व्ह्युईंग पार्टी मेन्यु (आणि पाककृती)\nलंडन ऑलिम्पिक्स २०१२ - ओपनिंग सेरेमनी व्ह्युईंग पार्टी मेन्यु (आणि पाककृती)\n२७ जुलै २०१२ रोजी ओपनिंग सेरेमनी आहे. इतर मनोरंजक कार्यक्रम आणि खेळांबरोबरच 'खादडी' हा एक महत्वाचा मनोरंजक खेळ आहे.\nतर यंदाच्या ऑलिंपिक ओपनींग सेरेमनी बघताना करण्याच्या खादडीचा मेन्यु आपणा सर्व खाद्य खेळाडुंसमोर सादर करत आहे\nमेन्यु जास्तीत जास्त 'पौष्टिक' असेल याची काळजी घेतली आहे. सांगता सोडुन.... कारण शेवट नेहमीच गोडच असावा\nलागणारे जिन्नस: लिंबाचा रस, मिठ, साखर, लेमोनेड, खाण्याचे रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा\n१. लिंबाच्या रसात मिठ, साखर आणि थोडे पाणी घालुन अर्क बनवुन घ्या. त्याचे ४ भाग करा.\n२. प्रत्येक भागात लाल, निळा, पिवळा, हिरवा रंग घाला आणि चांदणी शेपच्या आईस ट्रे मधे प्रत्येकी २/३ खळग्यात प्रत्येक रंगाचा अर्क घाला. उरलेला अर्क एकत्र करा - पाचवा डार्क रंग तयार होइल तो देखिल २-३ खळगयात घाला आणि ट्रे फ्रिझर मधे ठेवा.\n३. आयत्या वेळेस ग्लासात लेमोनेड ओता आणि सर्व्ह करताना त्यात तयार फ्रोझन तारका सोडा.\n**अर्क न वापरता नुसत्या पाण्यात लाल, हिरवा, पिवळा, निळा आणि सगळ्यांचे एकत्र कॉम्बो करुन बनवलेला डार्क रंग घालुन बर्फाच्या चांदण्या बनवता येतिल. आणि या चांदण्या मग लिंबु सरबतात घालुन प्या.\nसंदर्भ - खेळ: सिंक्रोनाईज्ड स्विमिंग\nसुरुवात - ऑल���ंपिक रिंग्ज विथ फ्लेम सॉस\n१. रिंग्ज साठी टॉपिंग: पनीर/ रिकोटा चिज, चाटमसाला / मिरेपूड, थोडे दूध, चवीला मिठ, साखर\nसर्व जिन्नस एकत्र करुन घ्या. फ्रिज मधे ठेऊन द्या.\n२. रिंग्ज साठी -\nशक्यतो सगळ्या रिंग्ज एकाच मापाच्या होतिल याची काळजी घ्या\nनिळी रिंग: उकडलेले बटाटे पूर्ण मॅश करुन घ्या. त्यात थोडा खाण्याचा निळा रंग घाला आणि नीट मिक्स करुन घ्या. थोडे बटर/ऑलिव्ह ऑइल आणि मिठ, पांढरी मिरेपूड घाला आणि मळून घ्या. कुकी रिंग किंवा वाटीला तेलाचे बोट लावुन त्यात या नि़ळ्या गोळ्याचे सारण थापा. आणि हलकेच चकती पाडा. तयार चकतीची जाडी साधारण १/४ इंच असली पाहिजे.\nकाळी रिंग: बीटरूट कच्चा/ उकडुन त्याच्या चकत्या कापा आणि १.४ इंचाचा थर होइल अश्या एकावर एक रचा . हवेच असल्यास चकतीच्या बाहेरच्या कडेवर थोडे तेल लावुन त्यावर थोडी भाजलेली कलौंजी चिकटवा.\nलाल रिंग: लाल कॅप्सिकम ला तेलाचा हात लावुन गॅसवर्/ओव्हनमधे भाजुन घ्या. गरम असतानाच साले काढुन घ्या. कॅप्सिकम मोठा असेल तर त्याच्या चकत्या कापा अन्यथा कॅप्सिकमच्या स्ट्रिप्स कापुन त्या कुकी कटरमधे दाबुन एकावर एक बसवा आणि चकती तयार करुन घ्या.\nटॉमेटोच्या १/४ इंच किंवा अर्धा सेमी जाड चकत्या कापा. बिया काढुन टाका.\nपिवळी रिंग: भोपळ्याचे १/४ इंच जाड गोल काप कापुन मावे मधे उकडुन घ्या. फार लगदा होऊ देऊ नका किंवा भाजके डाग पडु देऊ नका.\nहिरवी रिंग: पालकाची पाने स्वच्छ धुवुन उकळत्या पाण्यात घाला आणि लगेच झार्‍यात निथळून बर्फाच्या गार पाण्यात घाला आणि मग परत एकदा निथळून पेपर टॉव्हेलवर पसरा.\nपाने एकावर एक रचा आणि १/४ इंचाचा थर करा. कुकी रिंग ला तेलाचा हात लावुन गोल आकारात कापुन घ्या.\n३. सर्व रिंग्ज ओलिंपीक सिम्बॉल प्रमाणे प्लेट मधे अरेंज करा. प्रत्येक रिंग वर मध्ये पनीर / रिकोटाचे मिश्रण नीट पसरा. बाजुच्या कडा किमान अर्धा सेंमी मोकळ्या ठेवा म्हणजे रिंग्ज चे रंग दिसतिल\n४. फ्लेम सॉस - मेयोनीज + पेरी-पेरी सॉस किंवा मेयॉनीज + टोबॅस्को + थोडा टोमॅटो सॉस किंवा हॉट चिली सॉस आणि क्रिम चिज यातिल कुठलेही काँबीनेशन.\nरिंग्ज सोबत फ्लेम सॉस खा\nसंदर्भ - ऑलिंपिक रिंग्ज आणि फ्लेम\n१. पराठ्याची कणिक भिजवताना त्याचे तीन / चार भाग करा.\nअ) लाल / केशरी रंग - थोडे बीटरूट मॅश करुन ते एका भागात मिसळून कणिक मळा किंवा भरपूर गाजराचा किस घालुन कणिक मळा.\nब) हिरवा रंग -पालकाची प्युरी घालुन कणिक मळा.\nक) पिवळा रंग - भोपळा आणि थोडी हळद घालुन कणिक मळा.\nड) उरलेली कणिक तशीच मळा.\n२. भारत तबकड्यांसाठी - अ), + ब) + ड) कणकेचे छोटे गोळे घेऊन पराठा लाटा आणि तव्यावर भाजुन घ्या.\n३. ऑझी तबकड्यांसाठी ब) + क) कणकेचे गोळे एकत्र घेऊन पराठा लाटा आणि तव्यावर भाजुन घ्या.\n**वरच्या अ-ब-क-ड च्या कॉम्बिनेशनने अजुनही काही देशांच्या तबकड्या बनवता येतिल. (कोण म्हणतो रे तबकड्या गोल नाहियेत म्हणून\nसंदर्भ - खेळ: डिस्कस थ्रो (थाळी फेक)\n१. मसाला - कांदा, आले + लसूण पेस्ट, गरम मसाला/छोले मसाला + मीठ + साखर (ऐच्छिक) = एकत्र वाटुन घ्या आणि तेलावर परतुन ग्रेव्ही बनवुन घ्या. ग्रेव्ही फार पातळ नको.\n२. हिरवे मूग, अख्खे मसूर/काळे वाटाणे, पांढरे वाटाणे /व्हाईट बीन्स, राजमा आदल्या रात्री वेगवेगळे भिजत घाला आणि सकाळी निथळून चाळणीत वेगळे वेगळेच काढा आणि किंचित मिठ घालुन वेगवेगळेच उकडुन घ्या. प्रत्येक कडधान्याचे दाणे जास्तीत जास्त अख्खे रहातिल याची काळजी घ्या.\nमक्याचे दाणे - ताजे/फ्रोझन वाफवुन घ्या.\nनिळी रिंग: एका वाटीत २ थेंब निळा रंग आणि वाटीभर पाणी घालुन शिजलेले पांढरे वाटाणे/व्हाईट बिन्स त्यात किमान २ तास भिजत घाला. थोड्या वेळाने बीन्स्/वाटाणे निळसर रंगाचे होतिल. तव्यावर थोडे तेल घालुन जरासे परतुन घ्या.\nकाळी रिंग: अख्खे मसुर/काळे वाटाणे तेलावर थोडे परतुन त्यात तयार मसाला घाला. मसूर/वाटाणे जास्तीतजास्त अख्खे रहातिल याची काळजी घ्या.\nलाल रिंग: राजमा तेलावर थोडा परतुन घ्या. यात तयार मसाला घाला. राजमा जास्तीतजास्त अख्खे रहातिल याची काळजी घ्या.\nहिरवी रिंग: हिरवे मूग तेलावर थोडे परतुन घ्या. यात तयार मसाला घाला. मूग जास्तीतजास्त अख्खे रहातिल याची काळजी घ्या.\nपिवळी रिंग: मक्याचे दाणे काढुन वाफवुन घ्या. वाफवलेले दाणे तेलावर थोडे परतुन घ्या. यात तयार मसाला घाला. दाणे अख्खे रहातिल याची काळजी घ्या.\n३. तांदुळ धुवुन थोडा वेळ भिजत ठेवा. लवंग, दालचिनी, मसाला वेलची, मिरे, जिरे यांची स्वच्छ पंचाच्या/धोतराच्या/मसलिन कापडात पुरचुंडी बांधा. भात शिजवताना त्यात थोडे तूप, चविला मिठ आणि ही पुरचुंडी घाला. गॅसवर भात शिजवुन घ्या आणि पुरचुंडी काढुन बाजुला ठेवा.\n४. एका डब्याला/ट्रे ला आतुन तुपाचा/पाण्याचा हात लावुन घ्या. त्यात गरम भात भरा. आणि नीट दाबुन बसवा. छोट्या वाटीने / कुकी रिंग ने ऑलिम्पिक सिंबॉल प्रमाणे यात भोके करुन घ्या. हा डब्बा/ट्रे आता प्लेटमधे उपडा करा आणि मोल्ड हलकेच काढुन घ्या.\n५. तयार भोकात निळ्या बिन्स, मसूर/काळे वाटाणे व राजमा वरती आणि मक्याचे दाणे आणि हिरवे मूग खालच्या भोकात भरा आणि सगळे नीट दाबुन घ्या.\nपंचकडी आखाडा खेळायला (खायला) तयार\nआखाडा चौकोनी असतो आमचा आयताकृती आहे.. चालवुनच घ्या\nसंदर्भ - खेळ: बॉक्सिंग\nअर्थात बुंदी रायता यात रंगीत बुंद्या किंवा बुंदी बरोबरच टॉमेटोचे बारिक तुकडे आणि हिरव्या कॅप्सिकमचे बारिक तुकडे घालता येतिल.\nसंदर्भ - खेळ: टेनिस्/टेबल टेनिस्/फुटबॉल, गोल्फ इ इ ज्यात खेळायला चेंडु वापरतात.\nअर्थात टोमॅटोचे सार टॉमॅटो + रेड कॅप्सिकम उकडुन मिक्सरमधुन काढतानाच यात हिरवी मीरची + लसूण + आले + लवंग + चवीला साखर आणि मिठ घालायचे. हवेच असल्यास पंच-कडी आखाडा बनवताना जशी पुरचुंडी तयार केली तशीच पुरचुंडी यात घालुन एल उकळी आणा. असे थोडेसे झणझणीत सूप / सार थंडच जास्त छान लागते.\nसंदर्भ - खेळ: जलतरण\nअर्थात - बटट्याच्या फ्राईज - फ्रोझन्/फ्रेशली मेड\nसंदर्भ - खेळ: फेन्सिंग (तलवारबाजी)\nहे एव्हढे सगळे प्रकार खेळल्यावर माझा स्टॅमिना संपला आणि आता डेस्झर्ट काय करू असा मोठ्ठा प्रश्न पडला मग म्हंटल सोप्पे काहितरी करु:\nरो-बोट्स इन टेम्स :\nअर्थात आईस्ड शॉर्टब्रेड कुकिज इन व्हॅनिला कस्टर्ड:\nशॉर्ट्ब्रेड फिंगर्स- लांबट कुकिज(शॉर्टब्रेड कुकिजची पाकृ नंतर देते).\nलाल, निळा, हिरवा, पिवळा खायचे रंग\n१. आयसिंग शुगर च्या पॅकेटवरच्या सुचनांनुसार आयसिंग बनवा. त्याचे ४-५ भाग करा. प्रत्येक भागात रंगांचे थेंब/पावडर टाका आणि लाल, निळा, हिरवा, पिवळा रंग घालुन आयसिंग बनवा.\n२. हे आयसिंग पातळ असतानाच शॉर्ट्ब्रेड फिंगर्स वर पसरा.\n३. आयसिंग थोडे ओले असतानाच त्यावर रोइंग करणारे खेळाडु म्हणून जेम्स्/स्मार्टीज/m&m चिकटवा. आयसिंग सेट होऊ द्या.\n४. कस्टर्ड तयार करुन घ्या. थोड्या कस्टर्ड मधे १-२ थेंब निळा रंग घाला.\n५. सर्व्ह करताना मोठ्या पसरट प्लेट मधे खाली कस्टर्ड पसरा आणि त्यावर रो-बोट्स ची रेस लावा किंवा प्रत्येक प्लेट मधे कस्टर्ड पसरून २-२ रो-बोट्स ठेवा\nउत्साह असेल तर रो-बोट्स स्प्रिंकल्स वगैरे घालुन सजवा, ओअर्स (वल्ही) बनवा\nसंदर्भ - खेळ: रोईंग आणि लंडनची टेम्स नदी\nतर अश्या पद्धतीने लंडन ऑलिम्पिक २०१२ ओपनिंग सरेमनी व्ह्यु केल्यावर थोडा आराम करा आणि ऑलिम्पिक खेळांच्या मुख्य सामन्यांच्या व्ह्युइंगच्या तयारीला लागा\nव्वा लाजो , काय चिकाटी आहे\nव्वा लाजो , काय चिकाटी आहे तुझ्या अंगात \nखूप सुंदर मेनु आणि फोटो.\n तुझी कल्पकता जबरदस्त आहे आणि चिकाटी महान\nआता डिटेलवार वाचते (आणि थोडे तरी पदार्थ करतेच\nलाजो.....तू महान आहेस. .. तूझ्या डोक्यात या कल्पना कश्या 'शिजतांत' तेच कळत नाही...\nलाजो म हा न आहेस\nलाजो म हा न आहेस ___/\\____\nही अशी कल्पकता वाटत होते तेव्हा चाळणी लिस्टीत आम्ही होतो. लाजोला ड्रम मिळाला आहे.\nबंगालीत म्हणतात तसं, भीषण भालो अन भीषण सुंदर\nमायबोलीवरचा हा माझा पहिला साष्टांग दंडवत आहे, याची नोंद घ्यावी.\nआता भेटलीस की खरच नमस्कार करणार बघ तुला\nलाजो तू अशक्य महान आहेस\nरैना+१०० महान आहेस तु लाजो\nमहान आहेस तु लाजो\nधन्यवाद, अनेक धन्यवाद मंडळी\nधन्यवाद, अनेक धन्यवाद मंडळी\nचंबु, कल्पना सुचतात रे...अश्याच\nअवलतै, दंडवत वगैरे मला नको हां घालुस... तु पण एकदम कल्पक आहेस\nYummy.....लाजो.....तु खरच great आहेस.........तुला वेळ कधि मिळ्तो ग एवढ करायला......\nलाजो, छे छे माझा तसा गैरसमज\nलाजो, छे छे माझा तसा गैरसमज होता, आता तो दूर झाला. अगदी खरच मनापासून सांगतेय अगं मराठी भाषेत एका नवीन शब्दाची भर पडली बघ, अप्रतिम सुंदर कल्पकता = लाजोगिरी\nअगं केव्हढी कल्पकता, केव्हढी चिकाटी अन केव्हढा उत्साह हॅट्स ऑफ टू यू डिअर\nअगदी नावंही कसली भारी दिलीय्स\nअगदी नावंही कसली भारी दिलीय्स \nलाजो ___/\\____. दुसरे शब्दच\nदुसरे शब्दच नाहीयेत तुझ्या कल्पकतेला. महान आहेस तू\nलाजो ___/\\___ हे असले जबरी\nलाजो ___/\\___ हे असले जबरी प्रकार खाता खाता मी मुळ सेरेमोनीच विसरुन जाईन...\nअशक्य आहेस तू लाजो.\n(तुझ्या घरी धाड टाकावी किंवा तुझंच अपहरण करून इकडे आणावं काय अशा (दुष्ट) विचारात आहे मी \nहे बनवणं माझ्या आवाक्याबाहेरचं दिसतंय. पण तरी सोप्यातली सोपी पाकृ करून बघण्यात येईल.\nलाजो तू अशक्य महान आहेस\nलाजो तू अशक्य महान आहेस\nखरंच आम्ही मोठ्या भोकाची चाळणी घेऊन गेलेलो आणि तुम्ही मोठ्ठा ड्रम\nभारीच.. लाजो तू खरच ग्रेट आहेस.. कल्पकता सॉलिड आहे तुझी.... खरच फूड डिझायनंग चे क्लास ठाण्यात येवुन घे.. अमेझिंग..\nलाजो दि ग्रेट. कसले भारी\nकसले भारी प्रकार करतेस.\n_/\\_ लाजो तु महान आहेस.\n_/\\_ लाजो तु महान आहेस.\nदेवा मला ह्या लाजोचा शेजारी बनव रे... प्लीज प्लीज..\nती दयाळु आहेच. मला आयत खायला मिळे��..\nओये.. गेले ७-८ दिवस रजा काढली\nओये.. गेले ७-८ दिवस रजा काढली की काय एव्हडे सगळे करायला मला तरी काढावी लागेल ग बोये\n___/\\___ तुला आणी तुझ्या कल्पनाशक्तीला\nलाजो,खरंच \"धन्य \"आहेस तू..\nअफलातुन कल्पना साकार करतेस तू.\nखुप आभार्स मंडळी अवल सेना\nरुणु, तुच घुसवलास माझय डोक्यात किडा\nवर्षे, सुट्ती कसली घेत्ये\nकालचा डिनर मेन्यु आखाडा आणि आजुबाजु . आणि परवाचा तबकड्या आणि सुरुवात असं २ रात्रीत जमवलं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nचिकाच्या वड्या ( आणि खरवस) (फोटोसहित) मानुषी\nपोळी - चपाती - फुलके इत्यादी संदर्भात चर्चा क्ष...\nकैरीचे अनेक प्रकार तनमयी\nएग रोल - अंड्याचे रोल आरती\nबाउमकुखन (ट्री केक) मृणाल साळवी\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55611", "date_download": "2021-05-10T05:05:29Z", "digest": "sha1:N6HN3H6P226C6YQAKPWWRSCQVKZPFYTV", "length": 19626, "nlines": 320, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"चित्रचारोळी क्र.२\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"चित्रचारोळी क्र.२\"\nअसं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्‍या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.\nपण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.\nखरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.\nआता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर\nतुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्‍या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्‍या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय\nतुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. डोळा मारा इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे\nतुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत\n१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.\n२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.\n३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.\n४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.\n५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.\n६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.\nतर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा\nडोळे थकले, पायही थकले वाट\nडोळे थकले, पायही थकले\nवाट पाहतो थकला जीव\nकासावीस मी जाण्या मुक्कामी\nएस्टीमाते आता तरी धाव\nबघ ही गर्द हिरवळ नको फिरवू\nबघ ही गर्द हिरवळ\n कधी काळी ह्याच वाटेवर\nआपण दोघे खेळलो-कुदलो होतो\nभविष्याला कधीही न घाबरता\nप्रत्येक क्षणाला उपभोगल होतं\nझाला पॅकअप, उतरवू आता\nझाला पॅकअप, उतरवू आता मेकअप\nभूमिकेतून दोघे बाहेर येऊ\nफ्रेश होऊन, सिगारेट शिलगावून\nकुण्या गावचा कुठला थांबा वाट\nकुण्या गावचा कुठला थांबा\nवाट पाहतो; बाप ऊभा हा\nलेक माझी ती सासुरवाशीण\nचल उठ मित्रा नको कंटाळा\nचल उठ मित्रा नको कंटाळा करु\nह्या काठीची गुल्लेर बनवून\nतसे केव्हाच सरले बहर\nतसे केव्हाच सरले बहर हिरवे\nवठाया लागली ही अंगकाठी\nतरी रस्ता फुटे रस्त्यास तोवर\nअखंडित चालणे आहे ललाटी\nह्या बायकांचा रोजचा करवाद सण\nह्या बायकांचा रोजचा करवाद\nसण आलेत की गळे काढतात\nजरा काही नाही मिळाले की\nनवर्‍यांना रडवून घराबाहेर काढतात\n(दादोबाची बकरी हरवलीय, म्हातार्‍या गड्याला घेऊन तो शोधतोय )\nदादोबा दादोबा नको रे बा..\nसंग तूझ्या ना येणार बा\nचालता चालता दुपार टळली\nतरी न दिसते तुझी ती बकरी.. \n(राजकुमार मोड ऑन) जानी (मोड\nजानी (मोड ऑफ) माझी पोर चार बुका शिकली\nटेचात उभा राहुन मी सेल्फी आज ठोकली\nगड्या तुझ्या लेकीला शाळंत का नाही घातली\nचिंतामणी झाला तुझा कंबर पण वाकली.\nबी.... गुल्लेरचे ऑब्झर्वेशन भारी\nदोघांनी कापले सारखेच अंतर,\nदोघांनी कापले सारखेच अंतर, वाटा जरी निराळ्या\nवाटचालीच्या खुणा त्यांच्या अंगावर विसावल्या\nएक अजूनही ताठ, दुजा जरा थकलेला\nपोचणार दोघे एकाच धामी, पल्याडल्या.\nपंचवीस गेले पाच राहिले सुरू\nपंचवीस गेले पाच राहिले\nअजून किती कापायचा रस्ता\nऊठ गड्या, बसू नकोस थकून असे\nऊठ गड्या, बसू नकोस\nथकून असे चालायचे नाही\nनाना, मकरंदला गाठायला हवय\nजगण्याची उमेद सोडायची नाही\nकुणाला चालायचे भय कुणाला\nना कसली चिंता ना भय\nगाठली वयाची साठी हातात आली\nका उगा हात ललाटी\nऐश करु सोडून जगरहाटी\nमी बी येतो गड्या नको पाठ\nमी बी येतो गड्या\nचल उठ पटकन्या मॅरेथॉन पुर्ण\nपहिले दुसरे बक्षिस मिळवू\nवाट पहाणे उरते हाती\nबगुनाना बगुनाना बगताय काय\n\"ती\" फटाकडी परतून येईल काय \nलाडात येऊन उल्लू बनवून\nपाकिट मारून पळाली की वं माय \nतसे ओळखीचे आहेत रस्ते तसा\nतसे ओळखीचे आहेत रस्ते\nतसा ओळखीचा आहे प्रहर\nपरतून यावे कुणी ओळखीचे\nपरतून यावा माझा बहर\nबरं वाटेना दोस्ताला | वहान\nधाप लागली आयुष्याला चढ संपता\nचढ संपता संपत नाही\nबसवत नाही बसकण मारून\nवणवण ही जाईना संपुन ….\nदेवा मस्त जमलीय चारोळी\nदेवा मस्त जमलीय चारोळी\nराहिले ते गाव पाठी दूर हिरवे\nराहिले ते गाव पाठी\nगर्द हिरवे रान जंगली कुठे\nगर्द हिरवे रान जंगली\nकुठे हरवली \"पाने पिकली\nदुसर्‍याची का 'आर्तच' विरली\nका रे बाबा असा तू डोक्याला\nका रे बाबा असा तू\nडोक्याला हात लाऊन बसला..\nविचार करतोय एवढ्या उन्हात,\nतू स्वेटर कसा घातला ....\nरणरणत्या उन्हात या, सारा काळ\nसारा काळ आटून गेला..\nकेस पिकले, शरीर थकले,\nजीव वाट पाहू लागला...\nमित्रा पैलतीरी नजर लावून, होऊ\nमित्रा पैलतीरी नजर लावून,\nनिसर्ग बघ कसा प्रसन्न भोवताली,\nदोघेही घेऊ त्यात मोकळा श्वास.\nसगळ्यांच्याच भारी आहेत चारोळ्या.\nगात्र हि शिणले साथही सुटली\nआपले आपण भक्कम होऊ\nमित्रा, शोधू वाट नव्या सुखाची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/78689", "date_download": "2021-05-10T04:17:07Z", "digest": "sha1:ZXTWELHCDH2Z2X7EME3WK66JJ5KBOGTH", "length": 26683, "nlines": 187, "source_domain": "www.maayboli.com", "title": "१. माझी मुशाफिरी....सात देशांच्या शेत शिवाराची सैर! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /१. माझी मुशाफिरी....सात देशांच्या शेत शिवाराची सैर\n१. माझी मुशाफिरी....सात देशांच्या शेत शिवाराची सैर\nदुचाकीवरून सात देशांची सफर करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांच्य��� नजरेतून तेथील शेतीचा रोचक आणि रंजक आढावा...\n बुलेटवरून वीस हजार किलोमीटर आणि तेही सात देशांतून आमची भंकस करताय का राव आमची भंकस करताय का राव\" विस्तारलेल्या डोळ्यांनी भूत पाहिल्यासारखे ते उद्गारले. शेती रसायनांविषयी माहिती देणारे साहेब आपल्यासमोर एखादी पुडी सोडताहेत, अशी आळशी शेतकऱ्याच्या शेतात माजलेल्या ताणांगत दाट शंका त्यांना येत होती. ही मोहीम पूर्ण केल्यापासून थोड्याफार फरकाने हाच अनुभव बहुतेक ठिकाणी येत होता. आमच्या पुणे- सिंगापूर- पुणे या मोटरसायकल मोहिमेची माहिती मी त्यांना देत होतो. या मोहिमेदरम्यान अनुभवलेली शेती आणि शेतकरी या विषयावर चर्चेचे गु-हाळ रंगले होते. दोन्ही हातांचा टेकू गालाला देत निरागस बालकाच्या कुतूहलमिश्रित नजरेने पाहत, \"अजून कायतरी सांगा की राव\" विस्तारलेल्या डोळ्यांनी भूत पाहिल्यासारखे ते उद्गारले. शेती रसायनांविषयी माहिती देणारे साहेब आपल्यासमोर एखादी पुडी सोडताहेत, अशी आळशी शेतकऱ्याच्या शेतात माजलेल्या ताणांगत दाट शंका त्यांना येत होती. ही मोहीम पूर्ण केल्यापासून थोड्याफार फरकाने हाच अनुभव बहुतेक ठिकाणी येत होता. आमच्या पुणे- सिंगापूर- पुणे या मोटरसायकल मोहिमेची माहिती मी त्यांना देत होतो. या मोहिमेदरम्यान अनुभवलेली शेती आणि शेतकरी या विषयावर चर्चेचे गु-हाळ रंगले होते. दोन्ही हातांचा टेकू गालाला देत निरागस बालकाच्या कुतूहलमिश्रित नजरेने पाहत, \"अजून कायतरी सांगा की राव\" असा लहान मुलाने गोष्ट सांगायचा हट्ट करावा, तसा आग्रह त्यांनी धरला. मग काय\" असा लहान मुलाने गोष्ट सांगायचा हट्ट करावा, तसा आग्रह त्यांनी धरला. मग काय बुलेटवरचं कृषी आख्यान सुरू झालं.\nही मोहीम पूर्ण केल्यापासून गेल्या काही वर्षात थोड्या फार फरकाने हाच अनुभव सगळीकडे आला. अठ्ठावन दिवसांच्या या आग्नेय आशियायी देशातील सफरीदरम्यान तिथला निसर्ग, अन्नपदार्थ, समाज, शेती, लोकं आणि त्याची दिनचर्या अनुभवली होती. या मोहिमेवर आधारित 'ड्रीमर्स अँड डुअर्स' हे पुस्तक लिहिताना ते क्षण सिनेमाच्या फ्लॅशबॅकसारखे परत जगलो होतो.\nलॉकडाउनच्या काळात लक्ष्मीच्या विचारांची धूळ खाली बसल्याने सरस्वतीला आपले रूप दाखवायची संधी मिळाली. पाच हजारांपेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओत कैद केलेले मोहिमेदरम्यानचे अनुभव शब्दांत बांधायचा प्रय���्न करताना माझी अवस्था अवखळ बकरीच्या पिलांना बांधायचा प्रयत्न करणाऱ्या गुराख्यागत झाली. एकाला बांधायला गेले की दुसरे निसटतेय. पुस्तकात हे अनुभव बांधताना कोणता प्रसंग मांडू आणि कोणता नको असं झालं. समुद्रकिनारी फेरफटका मारताना एखादा रंगीत दगड किंवा शिंपला नजरेत भरावा, त्याला उचलून खिशात टाकल्या टाकल्या दुसऱ्याने आपल्याला खुणवावे. असे करता आपल्या दोन्ही खिशांचा आकार सावकाराच्या चक्रवाढ पोटासारखा फुगावा अगदी तसाच दीड पावणेदोनशे पानांचे पुस्तक लिहायचा निर्णय ३६० पानांपर्यंत फुगत गेला, तरीही सर्व प्रसंगांना, अनुभवांना पुस्तकात जागा देऊ शकलो नाही, याची खंत होतीच.\nपरगावी निघालेल्या लग्नाच्या व-हाडात नंतर वर्णी लागलेल्या आजोबांना जागा करून देण्यासाठी जसे लहान मुलाला उठवले जाते. तसेच रंजक प्रसंगांसाठी काही माहितीपूर्ण प्रसंगांना पुस्तकातून पायउतार करावे लागले. \"त्यात काय मोठं साहेब शेतीसंबंधी अनुभवांवर लिवा की एखादं पुस्तक शेतीसंबंधी अनुभवांवर लिवा की एखादं पुस्तक\" असा आपुलकीचा सल्लाही मिळाला. पण लॉकडाउनच्या काळात लॉक झालेल्या लक्ष्मीला अनलॉक करण्याच्या घडपडीत परत हा पुस्तक प्रपंच परवडणारा नव्हता. मग यावर एक भन्नाट तोडगा सुचला. आठवणींचा हा रानमेवा 'ॲग्रोवन'च्या वाचकांसाठी लेखमालेच्या माध्यमातून खुला केला तर\" असा आपुलकीचा सल्लाही मिळाला. पण लॉकडाउनच्या काळात लॉक झालेल्या लक्ष्मीला अनलॉक करण्याच्या घडपडीत परत हा पुस्तक प्रपंच परवडणारा नव्हता. मग यावर एक भन्नाट तोडगा सुचला. आठवणींचा हा रानमेवा 'ॲग्रोवन'च्या वाचकांसाठी लेखमालेच्या माध्यमातून खुला केला तर भावना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अंग्रोवनसारखं प्रभावी माध्यम दुसरे असूच शकत नाही, याची जाण होती. मग काय भावना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अंग्रोवनसारखं प्रभावी माध्यम दुसरे असूच शकत नाही, याची जाण होती. मग काय ठरले तर मग सात देशातील बुलेटवरील ऍग्रो सफारीची सुरुवात नवीन वर्षात करायची. बळीराजाला बुलेटच्या मागच्या सीटवर बसवून भुतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशातील गावागावांतून आणि शेतकऱ्याच्या शेतातून शिवार फेरी घडवून आणायची.\n आठवणींच्या मुंग्या गूळ पाहिल्यागत गोळा झाल्या. ईशान्य भारतातील हिमालयाच्या कुशीतील शेती, ब्रह्मदेशातील चहा खाणारे आणि शेतीला तरंगत ठेवणारे शेतकरी, थायलंडमधला बांबूमधील राइस; दोन हजारांपेक्षा जास्त भाताच्या स्थानिक जाती कोणताही जातिभेद न पाळता उगवणारा कंबोडियन शेतकरी, नाकतोडे, विंचू आणि साप याची वळवळणारी शेती, आपल्या घरच्या शेंगदाणा, तिळाच्या तेलाला घराबाहेर करून भारतीयांच्या खिशाला तेल लावणारे पामतेल ज्या शेतातून येते, ते अवाढव्य मलेशियन पामवृक्षांचे मळे, अशा एक ना अनेक आठवणी \"पहिले स्वप्न मी पहिले मी\" अश्या उत्साही, उतावीळ मुलांगत पेनच्या टोकावर गर्दी करू लागल्या. मग मीही म्यानातून सळसळत्या तलवारीला मोकळं करावं तसं पेनचं टोपण उघडून त्यांना मोकळं केलं.\nया कहाणीची सुरुवात होते आम्ही आठ बायकर एकत्र येण्यानेएकत्र येण्याने. आम्ही एकत्र आलो आणि त्या संघाला नाव दिले, \"ड्रीमर्स अँड डुअर्स\" आपल्या मराठीत स्वप्न पाहणारे आणि ते सत्यात उतरवणारे. आम्ही आठही उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय मोटरसायकल मोहीम करावी, या विचाराने प्रेरित होऊन तयारीला सुरुवात केली. बऱ्याच घासाघिशीनंतर आठ जणांमध्ये चार बुलेट घ्यायचं ठरलं. त्यात तीन थंडरबर्ड, एक क्लासिक आणि माझी ५०० सीसी डेझर्ट स्टॉर्म अशा पाच जणींची निवड केली. \"आदमी आठ और बाइक पाच\" असा गब्बर स्टाइल सवाल बऱ्याचदा विचारला गेला. पण दरडोई एक अश्या आठ बाइक न घेतल्यामुळे कागदपत्रे आणि आंतरराष्ट्रीय परवान्यांचा जास्तीचा खर्च वाचला होता. आणि अगदी कट टू कट चार बाइक घेऊन सामानाची अडचणही झाली असती. म्हणून बुद्धाचा मध्यम मार्ग अवलंबला. पाच बाइकमध्ये दोन सिंगल सीट बाइकवर सामानासाठी जास्तीची जागा मिळाली.\nया मोहिमेचा रूट ठरवणे हे एक महत्त्वाचे काम होते. कुठे जायचं हे ठरले तरी कसे जायचे हे ठरवणे सोपे जाते. सिंगापूरला जायचे हे ठरले होत. मंत्रिमंडळाच्या हिवाळी- उन्हाळी सत्रासारखी चर्चासत्रे होऊन रूट ठरला. पुण्याहून- नागपूर- रायपूर- रांचीमार्गे चिकन नेकमधून सिलिगुडीला जायचे. तिथून भूतानमध्ये प्रवेश करायचा. भूतानमधून परत भारतात गुवाहाटीला उतरायचे. काझीरंगामागे मणिपुरात यायचे. तिथून ब्राह्मदेशात म्हणजे म्यानमार उर्फ बात सीमोल्लंघन करायचे. म्यानमारच्या ऐतिहासिक शहरांना भेटी देत थायलंडमध्ये गृहप्रवेश करायचा. येथील निसर्गसौंदर्य अनुभवत कंबोडियात पुसायचे. कंबोडियातील आ���शे वर्षे जुने आणि चारशे एकरावर पसरलेले, जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ, अंकोरवाटचे विष्णू मंदिर पाहून परत थायलंडमध्ये वापसी करायची तेथून मलेशियामागें सिंगापूर गाठायचे. अशा दहा हजार किलोमीटरचा रूट ठरला.\nया देशातून प्रवास करताना तेथील लोकांशी संवाद साधायचा. त्यांची संस्कृती, शेती, समाज, राहणीमान, खाद्य संस्कृती, सणसमारंभ या साऱ्या अनुभवांची शिदोरी जमा करत, स्वतःला समृद्ध करायचं हा अजेंडा होता. पुण्यातून सिंगापूरपर्यंत सलग रस्ता असल्याने कुठेही समुद्र ओलांडावा लागणार नव्हता. इथे राजकीय स्थैर्य असल्याने प्रवासादरम्यान अडचणी येणार नाही, असा विश्वास वाटत होता. संपूर्ण दक्षिणपूर्व आशियायी देशांशी भारताची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भावकी असल्याने आपल्या भाऊबंदांना भेटण्याची उत्सुकता होती. लहानपणी शेतमजुरी आणि मोठेपणी शेतीक्षेत्रात संशोधन आणि व्यवसाय अशी अंतर्बाह्य शेतीशी नाळ जुळली असल्यामुळे तेथील शेती आणि शेतकऱ्यासंबंधीची उत्सुकता तर रबरासारखी ताणली गेली होती.\nया देशातील बळीराजा कसा असेल तोही आपल्यासारखाच निसर्ग, व्यापारी आणि शासकीय यंत्रणांच्या (राम तोही आपल्यासारखाच निसर्ग, व्यापारी आणि शासकीय यंत्रणांच्या (राम) भरोसे जगत असेल का) भरोसे जगत असेल का जसे खादीधारी साहेब दरवर्षों एकाच खड्ड्यात वृक्षारोपण करतात, तस्साच दर पाच वर्षानंतर येणाऱ्या राजकीय सुगीच्या हंगामात त्यालाही कर्जमाफीचा लॉलीपॉप दिला जात असेल का जसे खादीधारी साहेब दरवर्षों एकाच खड्ड्यात वृक्षारोपण करतात, तस्साच दर पाच वर्षानंतर येणाऱ्या राजकीय सुगीच्या हंगामात त्यालाही कर्जमाफीचा लॉलीपॉप दिला जात असेल का त्याचं शेताचं तंत्र आपल्यापेक्षा वेगळं असेल का\nया मोहिमेदरम्यान पुणे ते सिंगापूर असा दहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही आठ जणांनी केला. सिंगापूर ते पुणे हा परतीचा दहा हजार किलोमीटरचा प्रवास मी एकट्याने संपवत पुणं गाठलं. अशा या वीस हजार किलोमीटरच्या प्रवासात ऐकलेले. पाहिलेले, अभ्यासलेले आणि अनुभवलेले क्षण या लेख मालिकेतून हलक्याफुलक्या भाषेत मांडायचा हा छोटासा प्रयत्न. तो आपल्याला आवडेल अशी आशा करतो.\n………… लेखक हे ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत. (सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित)\nभाग २ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: २. माझी मुशाफिरी.... चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती.... चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती\nभन्नाटच स्वप्न पाहिलंत की..\nभन्नाटच स्वप्न पाहिलंत की..\n फारच मस्त. लेखमाला नक्की वाचायला आवडेल. पुलेशु\nसात देशांच्या शेतांच्या शिवाराच्या सैरीतले तुम्ही अनुभवलेले क्षण वाचायला आवडतील.\nखूपच छान आणि interesting,\nखूपच छान आणि interesting, वाचते आहे.\nवाह.. सतीश..अखेर तुझे अनुभव\nवाह.. सतीश..अखेर तुझे अनुभव पून्ह्यांदा चवी चवीने वाचायला मिळणार... Dreamers and doers हातात मिळाल्यावर घटाघटा वाचून काढले होते....काही भाग सोडला तर...\nआता हळू हळू तूझ्या प्रवासाचा आनंद घेता येईल...\n पुढील भाग येऊ द्या लवकरच\n पुढील भागांची वाट पाहते.\n पुढील भागांची वाट पाहते.\n फारच छान. मायबोलीवर स्वागत\nलेखमाला नक्की वाचायला आवडेल. पुढील भागांच्या प्रतिक्षेत\nपुस्तक केवढ्याला आहे, कुठे मिळेल ते ही कळवाल तर बरे\nवॉव वाचायला मजा येईल. छान\nवॉव वाचायला मजा येईल. छान लिहिलय\n छानच , बऱ्याच दिवसांनी प्रवासवर्णनाची लेखमाला \nहे मस्त आहे. संपुर्ण लेखमाला\nहे मस्त आहे. संपुर्ण लेखमाला वाचायला आवडेल\nपरतीचा प्रवास एकट्याने केला बाकीचे सात पुढे आणखी कुठे गेले\nलेखनशैलीही छान आहे शिवाय दृष्टिकोनही कौतुकाचा\nखुप मजा येईल वाचताना\nबाकीचे सात पुढे आणखी कुठे\nबाकीचे सात पुढे आणखी कुठे गेले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nबागकामाची सुरवात- पालक विनिगिता\nकोकण सहलीच्या निमित्ताने नरेंद्र गोळे\nतडका - दुष्काळी दौरे vishal maske\nआरण्यक - मिलिंद वाटवे टीना\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://erandolmahaulb.maharashtra.gov.in/UlbCheifOfficer/ulbchiefofficerindex", "date_download": "2021-05-10T04:53:24Z", "digest": "sha1:KYRZVLPZMC453Y4QYMF2J7RER7EYRL2D", "length": 6999, "nlines": 110, "source_domain": "erandolmahaulb.maharashtra.gov.in", "title": "UlbCheifOfficer", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nपाणी चोरी कृषी पंप जप्ती मोहीम\nनथ्थू बापू उरूस प्रारंभ\nरुग्ण कल्याण समीती अशासकीय सदस्य पदी निवड\nस्वच्छता सर्वेक्षण जाहिर आवाहन\nस्वच्छता ॲप जाहिर आवाहन\nओला कचरा पासुन निर्मित खतास हरीत ब्राँड प्राप्त\nनाव श्री. किरण शामराव देशमुख\nकार्यालय दूरध्वनी क्रमांक ०२५८८२४५०२२\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १०-०५-२०२१\nएकूण दर्शक : ९०९३२\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/jamkhed-16-corona-affected-in-the-same-day-in-the-taluka-including-the-city/", "date_download": "2021-05-10T05:30:07Z", "digest": "sha1:TNRLEVDQQQQO6YM26ZSRK7SN4K5A2CJI", "length": 5970, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जामखेड : शहरासह तालुक्यात एकाच दिवशी 16 कोरोना बाधित", "raw_content": "\nजामखेड : शहरासह तालुक्यात एकाच दिवशी 16 कोरोना बाधित\nजामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट झाली असून आज केलेल्या 95 जणांच्या रॅपिड अँटिजेन तपासणीत 16 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 79 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधिता मध्ये जामखेड शहरात 07, राजुरी 08, साकत 1 असे एकुण 16 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जामखेडकरांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.\nजामखेड तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या 69 वर गेली असून नागरिकांकडून जामखेड शहरात जनता कर्फ्यू करण्याची मागणी होत आहे. दि 29 जुलै पासून जामखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटिजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे.\nयामध्ये शहरासह ग्रामीण भागात रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल सापडलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली असता शहरातील कोर्ट रोडवरील एकच ठिकाणी चार जण पाॅझिटिव्ह आले आहे. त्यामुळे रुग्ण आढळून आलेला परिसर नगरपरिषदेने सील केला आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् घात झाला; ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/shivsena/", "date_download": "2021-05-10T04:28:50Z", "digest": "sha1:PJHRHAK76AL246HGCRGGRTMUBMYUU7KT", "length": 41464, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते | कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी ���ेत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले\nकोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या आरोग्य व्यवस्थेसमोर रोज नवे प्रश्न उभे राहताना दिसत असून, बेड, रेमडेसिवीरपाठोपाठ ऑक्सिजनसाठी सगळीकडे ओरड होताना दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातसह विविध राज्यांत ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत असल्याने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. न्यायालयाने सरकारला करोनाविरोधातील उपाययोजनांवरून खडसावत १२ सदस्यांची एक राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयावरून शिवसेनेनं भाजपला सवाल करत आजच्या (१० मे) अग्रलेखातून चिमटा काढला आहे.\nदेशातील 'ती' श्रीमंत शक्तिशाली आणि दिग्गज राजकीय हस्थी म्हणजे 'शिवसैनिक' | इंडिया टुडेच्या पत्रकाराचा हास्यास्पद दावा\nभारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लशीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं ‘सीरम’ हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली होती. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. परंतु, ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला होता.\nजखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली | प. बंगालची जनता कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही - शिवसेना\nममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि कोरोना जिंकला. प. बं���ालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही, असा टोला शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लगावला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत वक्तव्य करण्यात आले आहे.\nराज्यात वेळोवेळी राजीनामे मागता, आता देशात स्मशाने धगधगत असताना कुणाचा राजीनामा मागावा\nकोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत. त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत. त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देशातील कोरोना स्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.\nदुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती - शिवसेना\nपंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कोरोनाची दुसरी लाट, त्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना, ऑक्सिजन बेडअभावी कोरोना रुग्णांचे जीव जाताना जग पाहत आहे. हे सगळेच चित्र भयंकर आहे. पण मोदींनी दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून वाढता कोरोनाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.\nमतदारसंघातील कोरोना रुग्णांचे हाल बघवले नाही | बाळासाहेबांच्या शिवसैनिक आमदाराने ९० लाखाची एफडी मोडली आणि...\nकोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात नवीन रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 48 हजार 979 रुग्ण आढळून आले आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत कोरोनापासून मुक्त होणार्‍यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे. विशेष म्हणजे सक्रीय रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 803 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात गेल्या 100 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरु असून येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.\nफडणवीसांची सूचना चांगली | पण व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजसाठी केंद्राने सढळ मदत करावी - शिवसेना\nराज्यात रविवारी ६३,२९४ नव्या कोरोनाबाधित आणि ३४९ मृत्यूची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३४,००८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ५ लाख ६५,५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ वर गेली आहे. २७,८२,१६१ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ८१.६५ आहे.\nमोदींचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी भाजप नेत्यांनी दिल्लीतून १ कोटी लस आणाव्या - शिवसेना\nदेशात आणि राज्यात दररोज विक्रमी संख्येनं आढळू येणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला असून, रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र राज्यातील काही शहरांमध्ये दिसत आहे. त्यातच केंद्र आणि महाराष्ट्रात ‘लस’कारणारून जुंपली आहे. महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली असून, राजकारण तापलं आहे. लसीच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.\nअनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का\nसध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडमोडी आणि राजीनामा सत्रावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. राफेल व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार किंवा दलाली प्रकरण घडले नसल्याचा निर्वाळा याआधी सर्वोच्च कोर्टाने दिला होता तो कोणाच्या सांगण्यावरून राहुल गां��ींनाच भारतीय जनता पक्षाने तेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आता फ्रान्सच्या वृत्तपत्रांनीच राफेल घोटाळा उघड केला. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा कोणी द्यावा राहुल गांधींनाच भारतीय जनता पक्षाने तेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आता फ्रान्सच्या वृत्तपत्रांनीच राफेल घोटाळा उघड केला. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा कोणी द्यावा की नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे की नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे, असं म्हणत शिवसेनेने यावर टीका केली.\nवांद्रे पूर्व विधानसभा | जनसंपर्क तुटलेल्या तृप्ती सावंत भाजपच्या संपर्कात | आज प्रवेश झाला\nवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात तृप्ती सावंत मागील काही महिन्यांपासून जनसंपर्काची बाहेर होत्या तसेच त्यांच्याभोवती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं वलय उरलं नसल्याने राजकीय प्रवास खडतर झाला होता. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.\nराफेल डील मधील ते दलाल कोण | आम्हाला सत्य समजू शकेल का | आम्हाला सत्य समजू शकेल का\nराफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nऔरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेची बाजी\nऔरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल करून सर्व��ंना धक्का दिला होता. पण ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. उपाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती. मतदान घ्यावे लागले. यात अर्जून गाडे यांचा ६ मतांनी दणदणीत विजय झाला.\nकोल्हापूर | विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nमहाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.\nआज बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | विरोधकांना निमंत्रण नाही\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे\nगुप्त बैठकीच्या अफवा | भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे - शिवसेना\nदेवेंद्र फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरुन सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार सध्या पवार थोडे आजारी आहेत. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भारतीय जनता पक्षानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे सध्या पवार थोडे आजारी आहेत. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भारतीय जनता पक्षानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अमित शाह आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीवर भाष्य करण्यात आले आहे.\nबांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील सुविधा मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात - शिवसेना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला बांगलादेश दौरा चांगलाच चर्चिला गेला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याचा दावा केला आणि देशभरातून याब���बत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मोदींचा हा दावा अवास्तव असल्याची टीका करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेनंही उपरोधिक शब्दांत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.\nपंढरपूर पोटनिवडणूक | महाविकास आघाडीची दोस्तीत कुस्ती | शिवसेना जिल्हा प्रमुखाची बंडखोरी\nराष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून आज बैलगाडीतून वाजत गाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.\nराज्यपालांमार्फत भाजप सत्ता गाजवू इच्छिते | मग लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल - शिवसेना\nराज्यपाल हेच सरकार चालवतील असं नवं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक म्हणत असेल तर मग दिल्लीची विधानसभा आणि मुख्यमंत्री हवेतच कशाला अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सत्ता गाजवू इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच त्यांचे धोरण आहे. दिल्ली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा कचरा करून केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे. देशासाठी हे घातक आहे, असं म्हणत आजच्या (२५ मार्च) सामना अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली आहे.\nज्या राज्याचे मीठ खातात त्याच राज्याची बदनामी | राजकीय वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर सेनेचं टोकास्र\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर फडणवीस यांनी पोलिस बदल्यांसाठी झालेल्या फोन टॅपिंगचा डेटा दिल्याने या डेटा बॉम्बचे हादरे महाविकास आघाडी सरकारला बसले आहेत. मंगळवारी सकाळी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषद आटोपताच फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. काल त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार असलेला एक बंद लखोटा आणि ६.३ जीबीचा पेनड्राइव्ह त्यांना सूपर्द केला.\nसांगली-जळगावातील कार्यक्रम ही तर नांदी | यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील - शिवसेना\nसांगलीत, जळगावात सत्त���बदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील असा सूचक इशारा शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात याबाबतचे वक्तव्य करण्यात आले आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टा��ा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254022:2012-10-05-17-49-58&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T04:44:45Z", "digest": "sha1:TUB2CS7FUSUHGDFRCRULKRRMUJC7LD44", "length": 16677, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान\nयंदाच्या मान्सून पावसाचा अखेरचा टप्पा रत्नागिरी जिल्ह्य़ात चांगलाच त्रासदायक ठरत असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. विशेषत: विजांच्या चमचमाटासह आज पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात गायब झालेला पाऊस या महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वत्र पुन्हा बरसू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन दिवस काही प्रमाणात उघडीप होती, पण काल संध्याकाळनंतर रत्नागिरीसह जिल्ह्य़ाच्या अनेक भागांमध्ये पुन्हा ढग दाटून आले आणि रात्री उशिरा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला. लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांमध्ये त्याचा विशेष जोर होता. त्याचप्रमाणे पहाटे २ ते ४.३० या वेळात मोठय़ा प्रमाणात विजा पडल्या. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे दोन बैल मृत्युमुखी पडले, तसेच काही गावकऱ्यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. आज सकाळपर्यंत संगमेश्वर तालुक्यात २२३ मिलिमीटर, लांजा १३१ मिलिमीटर आणि रत्नागिरी तालुक्यात १२८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामानाने दापोली (८३.२ मिमी), खेड (४७ मिमी) आणि चिपळूण (३८ मिमी) या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहिला. विजांच्या कडकडाटामुळे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडले. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब आणि तारांचेही नुकसान झाले आहे. तेथे दुरुस्ती करून वीजप्रवाह पूर्ववत सुरू करण्यासाठी आज सकाळपासून कर्मचारी कामाला लागले आहेत. सध्याच्या जिल्ह्य़ात बहुतेक ठिकाणी भातपीक तयार झाले असून शेतकरी कापणीच्या दृष्टीने नियोजन करू लागले आहेत, पण त्यापूर्वीच कोसळू लागलेल्या या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील उभे पीक जमिनीवर लोळू लागले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या हस्त नक्षत्र सुरू असून येत्या बुधवापर्यंत त्याचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/aurangabad/containment-zones-at-fifteen-places-in-aurangabad-city-55265/", "date_download": "2021-05-10T04:20:09Z", "digest": "sha1:SOP4EAH3WYPMZWQFDOTLB3ZKJHB6ZY7P", "length": 9314, "nlines": 129, "source_domain": "dainikekmat.com", "title": "औरंगाबाद शहरात पंधरा ठिकाणी कन्टेनमेंट झोन", "raw_content": "\nHomeऔरंगाबादऔरंगाबाद शहरात पंधरा ठिकाणी कन्टेनमेंट झोन\nऔरंगाबाद शहरात पंधरा ठिकाणी कन्टेनमेंट झोन\nऔरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कन्टेनमेंट झोन निश्चित करून प्रभावी उपाययोजना राबवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीच्या टीमकडून कन्टेनमेंट झोन निश्चित के���े आहेत. टीमने शहरातील १५ वसाहतीत कन्टेमनेंट झोन म्हणून निश्चित केल्या आहेत. कन्टेनमेंट झोनमधील अधिकाधिक नागरिकांच्या चाचण्या करण्यासह प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहे.\nतसेच लसीकरणाची जम्बो मोहीम राबवली जाणार असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात येत आहे. पालिकेच्या ३७ आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा वकर्सकडून ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे सर्वेक्षण करून तीन प्रकारांत कन्टेनमेंट झोन निश्चित केले आहेत. त्यानुसार मायक्रो कन्टेनमेंट एरियात २० आणि त्याहून अधिक सक्रिय रूग्ण असलेल्या वसाहती, मध्यम कन्टेनमेंट एरियात ७० आणि त्यापेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेल्या वसाहती, तर ज्या भागात मध्यम कन्टेनमेंट झोनअंतर्गत १ हून अधिक कॉलनी आहेत, असे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.\nशहर-जिल्ह्यात ६७७ नव्या रुग्णांची भर, १२ जणांचा मृत्यू\nPrevious articleमोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली\nNext articleविदर्भात सूर्याचे आग ओकणे सुरूच\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nमुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा; कोरोनाने मृत्यू झाल्याचे कळताच पळून गेला मुलगा\nऔरंगाबाद शहरात एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही\nशहरापेक्षाही वेगाने ग्रामीण भागात कोरोनाची वाढ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या\nप्रतिसाद मिळत नसलेले लसीकरण सेंटर्स हलवणार\nनगर-औरंगाबाद रोडवर बर्निंग अ‍ॅम्ब्युलन्स\nऔरंगाबादमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत चारपटीने वाढ\nलसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही अधिका-याला कोरोनाची लागण\nऔरंगाबादमध्ये अंत्यसंस्कारासाठी माणसांचीच वानवा\nऔरंगाबाद शहराच्या प्रवेशस्थळांवरच कोरोना चाचणी; ६३ बाधित सापडले\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्���ा कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%AC-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T04:51:44Z", "digest": "sha1:L7SS3JCYQ2W4JI46AWUO4AQ2VGDTEDBO", "length": 10710, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मॉब लिंचिंग महाराष्ट्रात सहन करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Hello Maharashtra", "raw_content": "\nमॉब लिंचिंग महाराष्ट्रात सहन करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमॉब लिंचिंग महाराष्ट्रात सहन करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n गेल्या ५ वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झालंय. त्यात आता आपल्याला जायचं नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतंय हे मला सांगायचंय मॉब लिंचिंग प्रकार अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात असा प्रकार अजिबात सहन करणार नाही. मी वचन देतोय. पालघर घटनेला जबाबदार जे गुन्हेगार असतील त्यांनी हत्या केली आहे. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. तो एकही आरोपी सुटणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पालघर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.\nपालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद आहे. गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झालं. मुळात जिथे घडलं तो भाग पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. तिथं गैरसमजुतीनं साधूंवर हल्ला केला गेला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे काहीही घडवून आणण्यात आलेले नाही. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nहे पण वाचा -\nपाहुणा घरी आला तर ग्रामपंचायतीकडून एक हजार रुपये दंड अन्…\nजतमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना अँटीजन टेस्टचा…\nरुग्णवाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊननंतर जिल्हा…\nजे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे तिथे काही मीटरवर दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे त्यांना अडवलं गेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. येथील मॉब लिंचिंगची घटना ही दोन धर्मांमधला संघर्ष नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचं काम करू नका. या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचाही प्रयत्न करू नका, असा इशारा देतानाच पालघर घटनेतील ११० हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\nWhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”\nचीन मधून परतलेल्या त्या १२ जहाजांमध्ये असं काय होत की युरोपात लाखो जणांचा मृत्यू झाला\nपालघर जमाव हत्येप्रकरणी २ पोलीस अधिकारी निलंबित\nपाहुणा घरी आला तर ग्रामपंचायतीकडून एक हजार रुपये दंड अन् गुन्हाही दाखल होणार\nजतमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना अँटीजन टेस्टचा दणका, एकजण पाॅझिटीव्ह…\nरुग्णवाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊननंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनसमोर…\nभारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत नवीन आव्हानामुळे आर्थिक विकास दर 9.5 टक्क्यांनी…\nमच्छी मार्केट प्रकरण : स्वच्छता मुकादम सचिन मद्रासी यांची पदावरून हकालपट्टी\n असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nपाहुणा घरी आला तर ग्रामपंचायतीकडून एक हजार रुपये दंड अन्…\nजतमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना अँटीजन टेस्टचा…\nरुग्णवाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊननंतर जिल्हा…\nभारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/whos-coming-the-good-news-given-by-dia-mirza-within-a-month-and-a-half-of-marriage/", "date_download": "2021-05-10T04:25:07Z", "digest": "sha1:W2PTIBBP6SDQGSZ5KVI3ESABXDZG5QX5", "length": 7952, "nlines": 107, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "येणारं ग कुणी येणारं गं! लग्नाच्या दीड महिन्यातच दिया मिर्झाने दिली गुड न्युज...", "raw_content": "\nयेणारं ग कुणी येणारं गं लग्नाच्या दीड महिन्यातच दिया मिर्झाने दिली गुड न्युज…\nदिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचा विवाह नुकताच धुमधडाक्‍यात पार पडला\nमुंबई – दिया मिर्झा आणि बिजनेसमन वैभव रेखी यांचा विवाह नुकताच धुमधडाक्‍यात पार पडला. या विवाह सोहळ्याचे फोटो अजूनही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.असे असतानाच अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चर्चेचं कारणही तसंच आहे. दिया लवकरच आई होणार आहे. ही गोड बातमी तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.\nदिया सध्या आपल्या परिवारासोबत मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिथलाच एक फोटो तिने शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार असल्याचं ती कॅप्शनमध्ये म्हणत आहे. माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे. सध्या दिया आणि वैभव रेखी अतिशय आनंदात आहे.\nदिया आणि वैभव रेखी यांचा विवाह सोहळा खूपच कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या वर्षी करोनाच्या लॉकडाऊनच्या काळातच दिया आणि वैभव यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. एकमेकांबरोबर भरपूर वेळ घालवल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.\nवैभव रेखी हा प्रख्यात योगा इन्स्ट्रक्‍टर सुनैना रेखीचा पती होता. त्यांच्यात घटस्फोट होऊन गेला आहे आणि त्यांना एका मुलगी देखील आहे. तर दिया मिर्झानेही 2014 साली बॉयफ्रेंड साहिल संघाबरोबर लग्न केले होते. दियाने यापूर्वी “रहना है तेरे दिलमें’, “तुमको ना भुल पायेंगे’,”दम’,”दस’,”लगे रहो मुन्नाभाई’ आणि “संजू’मध्ये काम केले आहे. सर्वात शेवटी तिने “थप्पड’मध्ये काम केले होते.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांवि���ूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\n“राधे’ मध्ये सलमाननेच घेतले 21 कट्‌स\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nपरप्रांतीयांमुळे स्थानिकांच्या उपासमारीत भर; उजनीतील मासेमारी घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/provide-fodder-and-water-to-wildlife-in-the-forest-mla-prakash-abitkar/", "date_download": "2021-05-10T05:44:24Z", "digest": "sha1:GU77IDHBZPPK4BKQDDL3JYS5JC5AQY2D", "length": 11608, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "वन्यप्राण्यांना जंगलातच चारा आणि पाण्याची सोय करा : आमदार प्रकाश आबिटकर | Live Marathi", "raw_content": "\nHome कृषी वन्यप्राण्यांना जंगलातच चारा आणि पाण्याची सोय करा : आमदार प्रकाश आबिटकर\nवन्यप्राण्यांना जंगलातच चारा आणि पाण्याची सोय करा : आमदार प्रकाश आबिटकर\nगारगोटी (प्रतिनिधी) : जंगलामध्ये वन्यप्राण्यांना आवश्यक असणारा चारा आणि मुबलक पाणी नसल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये शिरकाव करत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अतोनात खर्च करून कष्टाने जगविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून वन्यप्राण्यांना जंगल हद्दीतच आवश्यक असणारा चारा आणि पाण्याची मुबलक सोय करण्यासाठी मोहिम हाती घ्या, अशा सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ते गारगोटी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान झालेल्या ३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई धनादेश वाटप कार्यक्रमात बोलत होते.\nयावेळी आमदार आबिटकर म्हणाले, वन्यजिव प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होऊ नये, याकरीता कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राणी पिकांची नासाडी करतात त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. प्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून, यावर उपाय म्हणून जंगल हद्दीमध्ये वन्यप्राण्यांकरीता त्यांना आवश्यक असणारा चारा आणि पाणी मुबलक प्रमाणात देणे गरजेचे आहे. त्याकरीता जंगल हद्दीजवळ असणाऱ्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधून ज्याठिकाणी आवश्यकता आहे, त्याठिकाणी चारा आणि पाण्याची सोय तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.\nयावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, वनपरिमंडळ अधिकारी राऊत, के. एच. पाटील यांच्यासह वनविभाचे अधिकारी आणि नुकसान ग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.\nPrevious articleबंद फ्लॅट फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास…\nNext articleताराबाई पार्कातील वन-वे क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करा : शिवसेनेचे निवेदन\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/modi-cabinets-big-decision-new-bank-to-be-set-up-for-infrastructure-funding-development-finance-institution-bill-approved/", "date_download": "2021-05-10T05:21:12Z", "digest": "sha1:FVJMOTM6RMFL4D3TEWD5YLBY3A4PPBVS", "length": 13032, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! इंफ्रास्ट्रक्चर फंडिंगसाठी नवीन बँक स्थापन करणार; डेव्हलपमेंट फायनान्स इंस्टिट्यूशन विधेयक मंजूर - Hello Maharashtra", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय इंफ्रास्ट्रक्चर फंडिंगसाठी नवीन बँक स्थापन करणार; डेव्हलपमेंट फायनान्स इंस्टिट्यूशन विधेयक मंजूर\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय इंफ्रास्ट्रक्चर फंडिंगसाठी नवीन बँक स्थापन करणार; डेव्हलपमेंट फायनान्स इंस्टिट्यूशन विधेयक मंजूर\n केंद्रीय मंत्रिमंडळाने डेव्हलपमेंट फायनान्स इंस्टिट्यूशन (DFIs) संबंधित विधेयकास मंजुरी दिली आहे. नॅशनल बँकेसारख्या काम करणाऱ्या या संस्था मोठ्या पायाभूत प्रकल्पांना निधी देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की,” सरकारने अर्थसंकल्पात अशा बँका तयार करण्याची घोषणा केली होती आणि आता ते आपले वचन पूर्ण करीत आहेत.”\nDFIs ला 20 हजार कोटींचा प्रारंभिक निधी देण्यात येणार आहे\nया संस्था नव्याने सुरू केल्या जातील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. लवकरच तयार होणाऱ्या या नवीन मंडळामार्फत भविष्यात निर्णय घेण्यात येतील. सुरुवातीला DFIs ला 20 हजार कोटी रुपये दिले जातील. या बँकेच्या वतीने बाँड जारी करुन गुंतवणूक केली जाईल. येत्या काही वर्षांत DFIs 3 लाख कोटी रुपये वाढवण्याची सरकारला आशा आहे. त्यामध्ये गुंतवणूक करणार्‍यांना कर माफीचा लाभही मिळेल. सॉवरेन फंडाव्यतिरिक्त पेन्शन फंडातही गुंतवणूक केली जाऊ शकते.\nहे पण वाचा -\nविलीनीकरणानंतर आतापर्यंत बंद झाल्या 2118 बँक शाखा, या…\nIDBI बँक लवकरच खासगी होणार सन 2022 पर्यंत बँक अशा प्रकारे…\nIDBI बँकेमधून बाहेर पडणार सरकार आणि LIC, कॅबिनेटने दिली…\n“कोणतीही जुनी बँक प्रोजेक्‍ट्ससाठी फंडिंग करण्यास तयार नव्हते”\nअर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की,”कोणतीही मोठी बँक मोठ्या इन्फ्रा प्रोजेक्‍ट्सना फायनान्स करण्यास तयार नाही. सध्या देशात सुमारे 6,000 प्रकल्पांना निधीची आवश्यकता आहे. बँकांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे डेव्हलपमेंट फायनान्स इंस्टिट्यूशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, याला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.” त्यांनी सांगितले की,”इन्फ्रा सेक्टर मधील दिग्गजांना इंस्टिट्यूशनच्या बोर्ड मेंबर्समध्ये स्थान देण्यात येईल.” बँकांच्या खासगीकरणाबद्दल अर्थमंत्री म्हणाल्या की,”सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काही खूपच चांगली कामगिरी करत आहेत. तर काही जेमतेम कामगिरी करत आहेत. यातल्याच आम्ही काही बँकांचे विलीनीकरण केले, जेणेकरुन देशातील अपेक्षा पूर्ण होऊ शकतील.”\n‘सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे खासगीकरण होणार नाही’\nनिर्मला सीतारमण म्हणाल्या की,” आम्ही सरकारी संस्थांबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका आर्थिक क्षेत्रात देखील उपस्थित असेल अर्थात सर्वच बँकांचे खाजगीकरण केले जाणार नाही. आम्ही हे सुनिश्चित करू की कर्मचार्‍यांचे हित देखील जपले जाईल. केवळ बँकच नाही तर कोणत्याही क्षेत्रात कर्मचार्‍यांचे हित जपले जाईल याचीही आम्ही खात्री देऊ. आम्ही सखोल चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.”\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nBank fraud साठी बँक दोषी नाही, म्हणून नुकसान भरपाईसाठी कोणतीही जबाबदारी नाही : कोर्ट\nजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, धर्मगुरु, पुजारी, महंतांना सहकार्य करण्याचे आवाहन\nविलीनीकरणानंतर आतापर्यंत बंद झाल्या 2118 बँक शाखा, या लिस्टमध्ये कोणत्या बँकांचा…\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल\nIDBI बँक लवकरच खासगी होणार सन 2022 पर्यंत बँक अशा प्रका���े बदलेल, ‘ही’…\nIDBI बँकेमधून बाहेर पडणार सरकार आणि LIC, कॅबिनेटने दिली मंजुरी\nभारतीय अर्थव्यवस्थेला धक्का, एप्रिलमध्ये देशांतर्गत व्यापार 6.25 लाख कोटींनी घसरला\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविलीनीकरणानंतर आतापर्यंत बंद झाल्या 2118 बँक शाखा, या…\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी…\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा…\nIDBI बँक लवकरच खासगी होणार सन 2022 पर्यंत बँक अशा प्रकारे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/narendra-modi-speaks-about-air-strike-and-blames-opposition-party/", "date_download": "2021-05-10T05:23:52Z", "digest": "sha1:T3VYTE2RJXA4EAC3BFENYFZ3TCJV6CTJ", "length": 7275, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates देशाला एअर स्ट्राइकाचे पुरावे हवेत की वीरपुत्र ? - नरेंद्र मोदी jm news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदेशाला एअर स्ट्राइकाचे पुरावे हवेत की वीरपुत्र \nदेशाला एअर स्ट्राइकाचे पुरावे हवेत की वीरपुत्र \nआगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच असल्याने सर्व राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेरठमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या सभेमध्ये मोदींनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले असून विरोधकांवर घणाघाती टीकाही केली. यावेळी त्यांनी आपण केलेल्या कामाचा हिशेब देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच चौकीदार कधीच अन्याय करत नाही असे बोलत विरोधकांवर टोला लगावला.\nसर्जिकल स्ट्राइक करण्याचं धाडस या चौकीदारने केला आहे.\nयाचवेळीस पंतप्रधान मोदींनी विरोधकांना निशाणा साधत अनेक गोष्टींबद्दल सांगितले.\nपुलवामा हल्ला केल्यानंतर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला.\nया एअर स्ट्राइकचे विरोधक पुरावे मागत आहे.\nत्यामुळे नरेंद्र मोदींनी देशाला पुरावे हवेत की वीरपुत्र असा ���्रश्न मोदींनी विरोधकांना निशाणा साधत विचारला आहे.\nअवकाशात सुद्धा भारताने आपली ताकद दाखवली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nतसेच राहुल गांधी यांना ए-सॅट म्हणजे रंगभूमीवरील सेट वाटला आहे.\nत्यांच्या या गोष्टीवर हसायचं की रडायचं हे समजत नाही.\nPrevious मुंबईत मध्य रेल्वेस्थानकावर खुल्या सरबत विक्रीवर बंदी\nNext अनैतिक संबंधाची शंका; मुलाकडून वडीलांची हत्या\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/pnb-scam/", "date_download": "2021-05-10T04:56:09Z", "digest": "sha1:4R7STAS2I5BYLZGV6FJPUTFDCPFN4NSF", "length": 13931, "nlines": 129, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Narendra Modi pronounce Mehul choksi scammer as Mehul Bhai | पी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी 'मेहुल भाई' असे संबोधतात | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देश��ुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nपी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी 'मेहुल भाई' असे संबोधतात\nपी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी ‘मेहुल भाई’ असे संबोधतात\nBLOG - राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट\nअर्थकारणात ‘वित्तीय तूट’ हे इतक्या सहज घेतलं जात की जणू काय ती ‘तूट’ म्हणजे रस्त्याला पडलेला एक खड्डा जो थोडी मूठमाती दिली की भरून निघेल असच काहीस. परंतु त्यामागचं खरं संकट गडद पणे जाणवलं ते नीरव मोदी या घोटाळेबाजांमुळे.\nनीरव मोदींच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार.\nपीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची सर्व मालमत्ता आणि बँक खाती सील झाल्याने त्याच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार, कारण तसा इमेलच त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.\nपीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या उलट्या बोंबा.\nपीएनबीने हे सर्व प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी आता माझे कर्ज देऊ शकत नाही अशा उलट्या बोंबा नीरव मोदीने सुरु केल्या आहेत.\nआयकर विभागाच्या अंदाजानुसार पीएनबी बँक घोटाळा २०,००० कोटी पर्यंत \nभारताच संपूर्ण बँकिंगक्षेत्र हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळा ११,३५० कोटी नाही तर तब्बल २०,००० कोटी पर्यंत असू शकतो अशी शक्यता आयकर विभागाने वर्तविली आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/now-travelers-on-your-bus-have-the-same-capacity/03192012", "date_download": "2021-05-10T05:00:50Z", "digest": "sha1:W34TFNIWJJX5ALWVPKMKWOCRQBBCXF3D", "length": 7831, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आता ‘आपली बस’मध्ये क्षमतेएवढेच प्रवासी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nआता ‘आपली बस’मध्ये क्षमतेएवढेच प्रवासी\nपरिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे निर्देश : अतिरिक्त प्रवाशांवर निर्बंध\nनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’मध्ये बसमध्ये जेवढी आसन क्षमता आहे तेवढेच प्रवासी बसविण्यात यावेत. आसन क्षमतेपेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी बसमध्ये घेण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिले.\nगुरूवारी (ता.१९) परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मोरभवन येथील बसस्थानकाला आकस्मिक भेट दिली. यावेळी मनपाचे परिवहन विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nयाप्रसंगी परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी ‘आपली बस’च्या वाहक चालकांशी संवाद साधला. ‘कोरोना’च्या संरक्षणाच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात यावी. ‘कोरोना’च्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. बसमध्ये गर्दी होणार नाही याची विशेष खबरदारी घेत अतिरिक्त प्रवासी टाळावेत. आसन क्षमतेव्यतिरिक्त कोणताही प्रवासी उभ्याने प्रवास करणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी निर्देशित केले.\nयाशिवाय वाहक व चालकांनी नियमीत मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करावा. स्वत:सह इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा क��ंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%20%20/", "date_download": "2021-05-10T05:14:51Z", "digest": "sha1:4PSJH2YIXKNSCHITYFJYMDU4QUUF3HJI", "length": 8628, "nlines": 187, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "कोकण पर्यटन स्थळे :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nभारताचा पश्विम किनारा आणि किनार्‍याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक व केरळ मधे मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.\n1. उध्दर रामेश्वर , 2 . अभयारण्य 3. रामटेक 4. परशुराम क्षेत्र 5. हरिहरेश्वर - दक्षिणकाशी , 6. भुलेश्वरचा शिल्प खजिना , 7. माळशेज घाट , 8. नयनरम्य दिघी , 9.पांडवकालीन गुंफा, 10.चांदोली ,11घारापुरीचं शिल्पवैभव , 12. कोळथरे, 13.कनकेश्वर,14. बेडसे लेणी, 15.वालावलचा लक्ष्मीनारायण\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/08/16/artificial-rain-maharashtra/", "date_download": "2021-05-10T05:17:13Z", "digest": "sha1:TUILIUCND2MAKSOTF2FYVVMVFYZTTYVL", "length": 10318, "nlines": 46, "source_domain": "khaasre.com", "title": "असा पाडला जाणार आहे महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस ! – KhaasRe.com", "raw_content": "\nअसा पाडला जाणार आहे महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस \nएका बाजूला सांगली कोल्हापूरसारखी शहरे अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहेत तर दुसऱ्या बाजूला मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला. ज्या केसीएमसी कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले त्यांनी या कामात दिरंगाई केली.\nत्यांनतर सोलापूरच्या आयआयटीएम सोलापूर यांच्याकडील एक विमान आणून पाऊस पाडण्यासाठी ट्रायल घेण्यात आली, परंतु या ट्रायलमध्येही सरकारला पाऊस पाडण्यात अपयश आले. आता सरकारने कृत्रिम पावसासाठी अमेरिकेहून विमान मागवले आहे. हा कृत्रिम पाऊस आणि त्याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत.\nभारतात यापूर्वीही झाला आहे कृत्रिम पावसाचा प्रयोग\nदुष्काळावर मात करण्यासाठी जगभर अमेरिका, इस्रायल, कॅनडा, रशिया, आफ्रिकेतील काही देश आणि युरोपीय देशांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जातात. या सर्वांपेक्षा चीनला कृत्रिम पावसाचे यशस्वी तंत्र गवसले आहे, पण त्यांनी आपले तंत्र अद्याप कुणाला सांगितले नाही. २००३ मध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना महाराष्ट्रातही हा प्रयोग राबवला गेला होता.\nबारामती आणि शेगाव या पर्जन्यछायेच्या ठिकाणी रडार केंद्रे स्थापन करून त्यांच्या २०० किमी परिघात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवला होता. त्यावेळी थोडा पाऊस झाला होता. पण पावसासाठी अनुकूल ढग नसल्याने विमान अनेकदा उतरवावे लागले होते.\nकृत्रिम पावसासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात \nकृत्रिम पावसासाठी वेगवेगळे घटकांचा विचार करावा लागतो. हवामानाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर त्यामध्ये ढगांमधील बाष्पाची घनता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग इत्यादि घटकांचा समावेश आहे. साधनांचा विचार करायचा झाला तर ढगांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी खास रडार यंत्रणा, पाऊस पाडण्यासाठी विमाने, कॉम्प्युटर यंत्रणा, तज्ञ हवामानशास्त्रज्ञ अशा गोष्टी आवश्यक असतात. तसेच सोडियम क्लोराईड, सोडिअम आयोडाईड, ड्राय कार्बनडायॉक्साईड इत्यादि रसायनांचीही आवश्यकता असते.\nअशी लावतात ढगाळ कळ आणि पाडला जातो कृत्रिम पाऊस\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. ज्या भागात कृत्रिम पाऊस पडायचा असतो तिथल्या आकाशातील बाष्पयुक्त ढगांचा सर्वप्रथम शोध घेतला जातो. तसेच त्या परिसरात ७०% आर्���्रता असावी लागते. ढगांतील बाष्पाचे हिमकणांमध्ये रूपांतर झाल्यांनतर पाऊस पडतो, म्हणून अशा बाष्पयुक्त ढगांत रसायनांचे बीजारोपण करून बाष्पाची घनता वाढवली जाते. डॉप्लर रडारने कृत्रिम पावसासाठी अनुकूल ढग आल्याचे सांगताच पुढील ३ पद्धतींनी पाऊस पाडला जातो.\n१) बाष्पयुक्त काळ्या ढगांत सोडियम क्लोराईड सारख्या रसायनांची फवारणी केली जाते. हे रसायन बाष्पाला चिकटल्यानंतर ढगांमध्ये बाष्पाची घनता वाढते. त्यांचे हिमकण आणि नंतर पावसाचे थेंब तयार होतात. थेंबांचा आकार वाढल्यानंतर पावसाच्या रूपात ते जमिनीवर पडतात.\n२) जमिनीवरूनच बाष्पयुक्त ढगांवर रसायन असणाऱ्या रॉकेटचा मारा केला जातो. ढगात जाऊन रसायनांचा स्फोट झाल्यावर रसायनामुले बाष्पाची घनता वाढून पाऊस पडतो.\n३) पर्जन्य यज्ञ : या पद्धतीत बाष्पयुक्त ढगांच्या खाली रसायनांचे ज्वलन केले जाते. त्या रसायनांची वाफ ढगात गेल्यानंतर ढगांची घनता वाढून पाऊस पडतो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as तथ्य, नवीन खासरे, बातम्या\nमंत्री झालेले आर. आर. आबा ‘हि एक गोष्ट’ कधीच चुकवत नसत\nमहबूबा मुफ्तींच्या मुलीचे गृहमंत्री अमित शहा यांना खुले पत्र\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/bigg-boss-14-jaan-kumar-sanu-eijaz-khan-confronts-each-other-in-marathi-919373/", "date_download": "2021-05-10T05:34:44Z", "digest": "sha1:HQVDB7T6SXJRGKF5KQSUAZNWRYIBJ3AY", "length": 10309, "nlines": 54, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Bigg Boss 14 : जान- एजाजमध्ये कॅप्टनसी टास्कदरम्यान झाले कडाक्याचे भांडण", "raw_content": "\nAll फॅशनले��ेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nBigg Boss 14 : कॅप्टनसी टास्कमध्ये जान- एजाजमध्ये आली कटुता\nBigg Boss 14 च्या घरातला नवा कॅप्टन कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहिला कॅप्टन्सी टास्क राहुल- रुबिनामध्ये रंगल्यानंतर या दोघांपैकी एक या आठवड्यात कॅप्टन होईल असे वाटले होते. पण या नेहमीप्रमाणे या घरात पुन्हा एकदा सीन पालटला आहे. नव्या प्रोमोनुसार जुन्या कॅप्टनमध्ये पुन्हा एकदा कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. राहुल- रुबिनाच्या कॅप्टनसी टास्कमध्ये एकमत न झाल्यामुळेच हा नवा टास्क रंगत असल्याचा अंदाज आहे. पण आता या नव्या प्रोमोमध्ये घरात कधीही स्वत:चे निर्णय घेऊ शकत नाही, असे आरोप असलेला जान कुमार सानूच भांडताना दिसत आहे. हे भांडण या घरातील त्याचा भाऊ एजाज खानसोबत होत असताना दिसत आहे. त्यामुळे हे भांडण आणि या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होणार याची प्रतिक्षा अनेकांना आहे.\nBigg Boss 14: कविता कौशिकचा सलमानवर गंभीर आरोप, सोडायचा आहे शो\nप्रोमोनुसार या टास्कमध्ये घरातील जुन्या कॅप्टन्सना पुन्हा एकदा कॅप्टन होण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या आठवड्याची कॅप्टन कविता, एजाज, जास्मिन,अली यांच्यामध्ये हा सामना रंगताना दिसत आहे. ज्याला कॅप्टन व्हायचे आहे त्यांच्यासाठी बॉक्स टास्क ठेवण्यात आला आहे. या बॉक्समध्ये घरातील कॅप्टन बसलेले दिसत आहे. घरातल्यांनी जो कॅप्टन नको आहे त्याला या बॉक्समधून बाहेर काढायचे आहे. अली या प्रोमोमध्ये कॅप्टनसी टास्कमधून बाहेर आलेला दिसत आहे. राहुल या खेळाचे संचालन करत आहे. दरम्यान, या खेळामध्ये कविता पुन्हा एकदा कॅप्टन होऊ नये या प्रयत्नात असलेला जान कविताला खेळातून बाहेर काढण्यासाठी जे काही करतो. त्याला विरोध करत रुबिना त्याला हटकले आणि त्यानंतर जान कुमार सानूचा राग अनावर होतो. प्रोमोमध्ये एजाज आणि जानमध्ये काहीतरी बाबतीत खटका उडाल्याचे दिसत आहे. या दोघांमध्ये असलेले हे भावाचे नाते यामध्ये बिघडताना दिसत आहे.\nBigg Boss 14: जास्मिनला वाचवल्यामुळे एजाज-पवित्रामध्ये भांडणाची ठिणगी\nरुबिना- राहुलमध्ये उडाले खटके\nअलीला गेल्या आठवड्यात कॅप्टन केल्यानंतर या आठवड्यात राहुलला कॅप्टन करण्याचा निर्णय अलीने घेतला होता. म्हणूनच अली आणि जास्मिनने राहुलला या खेळासाठी पाठिंबा देण्याचे ठरवले. त्यामुळे या दोघांच्या नात्यातही भांडण होताना दिसली. पहिल्या आठवड्यात अली- राहुलची मैत्री दिसून आली होती. त्यानुसार अली राहुलसाठी या कार्यक्रमात लढताना दिसला होता. या टास्कमध्ये बरीच भांडणं होताना दिसली. या टास्क दरम्यान अभिनव आणि रुबिना यांनी राहुलविरोधात अनेक भांडणं होताना दिसली होती. हा टास्क व्यवस्थित पूर्ण न केल्यामुळे राहुल- रुबिनाला कॅप्टनसीमधून बाहेर कढण्यात आले होते.\nBigg Boss 14: राहुल वैद्यने जान सानूवर केले नेपोटिझमचे आरोप\nरुबिना अभिनवच्या खांद्यावर बंदु ठेवून करते वार\nया खेळात अगदी पहिल्यापासून रुबिनाचे वागणे अनेकांना आवडले नाही. या घरात कपल म्हणून आत गेलेले रुबिना आणि अभिनव घरात कायमच एकत्र खेळताना दिसतात. घरात नेहमीच वेगळे नियम करताना दिसतात. त्यामुळे नेहमीच वीकेंड वॉरमध्येही अनेकदा रुबिना- अभिनवला सलमानने या बाबतीत अनेकदा टोमणे दिले आहेत. पण तरीही त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही. अभिनव हा या सगळ्या गोष्टींमुळे कधीही नॉमिनेट झाला नाही. तर रुबिना अगदी पहिल्या आठवड्यापासून नॉमिनेट झाली आहे. तिचा फॅनफॉलोविंग चांगला असल्यामुळे त्यांना पहिल्या आठवड्यापासून ती या सगळ्यामधून वाचत आहे.\nआता या घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे गुरुवारी रात्री कळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/post-covid-opd/", "date_download": "2021-05-10T05:15:49Z", "digest": "sha1:YXANXT63VVTGE2A36FSQMRKVHRQBRI4V", "length": 3190, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "Post Covid OPD Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : जम्बो हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड ओपीडी\nएमपीसी न्यूज - शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या अद्ययावत जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनातून बरे झ���लेल्या रूग्णांच्या आरोग्य तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी स्वतंत्र बाह्य रूग्ण विभाग…\nPimpri News : डी वाय पाटील रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरु\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/rumors-spread-against-the-central-government-a-complaint-was-lodged-with-the-police-against-nawab-malik/", "date_download": "2021-05-10T03:56:47Z", "digest": "sha1:XGLUFRYEJJI2MOJTQNRWUXCMFNSJ3U4G", "length": 12856, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार - Hello Maharashtra", "raw_content": "\nकेंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार\nकेंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nरेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nहे पण वाचा -\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत,…\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही,…\nइंपोर्ट-एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापार्‍यांना मोठा दिलासा \nदोन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये, अन्यथा आपला परवाना रद्द करू अशी धमकी दिली असल्याची खोटी माहिती देऊन केंद्र व र��ज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण करून राष्ट्रीय एकतेला तडा जाईल असे वक्तव्य केले आहे. इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यम व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे कामही मलिक यांनी केले. यामुळे भयभीत होऊन हजारो लोक महाराष्ट्र सोडून जाण्यास सुरुवात झाली आहे.\nरेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून महामारी रोग अधिनियम, 1897 नुसार गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भातखळकर यांनी तक्रारीत केली आहे. राज्य सरकारने पुढील 48 तासांत मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. माझ्या एका तक्रारीने कोर्टात केस उभी राहिली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.\nमलिक यांनी दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीरवरून केंद्रावर गंभीर आरोप केला होता. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत आहेत, असं मलिक यांनी म्हटलं होतं. राज्यसरकारने 16 निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं.\nमी रोज एक पेग घेते, तोच आमचा डोस ‘त्या’ महिलेचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘ॲक्शन मोड’मध्ये, प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत, कशी घ्यावी ते जाणून घ्या\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही, नियमांमध्ये काय बदल होते ते…\nइंपोर्ट-एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापार्‍यांना मोठा दिलासा आता 30 जूनपर्यंत Bond शिवाय…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nकोरोना विरुद्धच्या लढाईत रेल्वेचा सहभाग, सात राज्यांमधील 17 स्थानकांवर तैनात केले…\nकोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी : ‘आयएमए’ची टीका\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत,…\nआता दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नाही,…\nइंपोर्ट-एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापार्‍यांना मोठा दिलासा \nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://erandolmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoHealth/pagenew", "date_download": "2021-05-10T04:06:56Z", "digest": "sha1:REOCAXZ5B5UTSRPDMSZGBEG3S2GVFHCF", "length": 8531, "nlines": 153, "source_domain": "erandolmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoHealth", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सामाजिक सुविधा / सार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nपाणी चोरी कृषी पंप जप्ती मोहीम\nनथ्���ू बापू उरूस प्रारंभ\nरुग्ण कल्याण समीती अशासकीय सदस्य पदी निवड\nस्वच्छता सर्वेक्षण जाहिर आवाहन\nस्वच्छता ॲप जाहिर आवाहन\nओला कचरा पासुन निर्मित खतास हरीत ब्राँड प्राप्त\nनगरपरिषद हद्दीतील मालमत्तांची संख्या\nथेट कचरा संकलन करण्यात येत असलेल्या घरांची संख्या ( २४ तासातून किमान एकदा म्हणजे दररोज )\nथेट कचरा संकलनासाठी उपलब्ध वाहने\nप्रती वाहन संकलन होणाऱ्या घरांची संख्या\nकचरा संकलनासाठी उपलब्ध वाहनांची संख्या\nदररोज संकलित होणारा कचरा\nकिमान आवश्यक जागा :\nदैनिक क्षमता प्रति मे टन\nविल्हेवाट ( भूभरण) संबंधी सद्द्स्थिती\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १०-०५-२०२१\nएकूण दर्शक : ९०९०७\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-10T05:14:36Z", "digest": "sha1:XQGM64TWZBIO5HPX26BPUMC6REZJKROC", "length": 11459, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "कल्याणात पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nकल्याणात पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nडोंबिवली -मुंबई पोलीस दलात कार्यरत ��ोलीस कॉन्स्टेबल महेश अहिवळे यांनी कल्याण मधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली .महेश मुंबई येथील चार रस्ता पोलीस स्थानकात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी रजा घेतली होती. मात्र रजा संपल्या नंतर ते कामावर रुजू झाले नव्हते. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईडनोट सापडली आहे .मृत्यूपूर्वी महेश यांनी सुसाईड नोट लिहली आहे. ज्यामध्ये आपल्या पत्नीने आपल्या समजून घेतले नसल्याचे नमूद करत त्यांनी समाज आणि नातेवाईकांची माफी मागितली आहे .याबाबत कोळशेवाडी पोलिसानी नोंद करत सुसाईड नोट च्या आधारे महेश यांनि आत्महत्या केली याबाबत पोलिसानी तपास सुरू केला आहे\nमुंबई पोलीस दलात मुंबई येथिल चार रस्ता येथे कॉन्स्टेबल पदी कार्यरत असणारे महेश अहिवळे हे कल्याण पुर्वेकडील मलंग रोड अनमोल गार्डन येथे आपली पत्नी व मुलासह राहत होते .त्याची पत्नी ब्युटी पार्लर चा व्यवसाय करते .काल सायंकाळी त्यांची पत्नी बाहेर गेली असताना महेश यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली .रात्री साडे नऊ च्या सुमारास त्यांची पत्नी घरी परतल्या नंतर घडलेला धक्कादायक प्रकार पाहून तिला धक्का बसला .याबाबत कोळशेवाडी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे .दरम्यान महेश यांंच्या मृतदेहाशेजारी त्यांनी मृत्यूपूर्वी लिहलेली सुसाईड नोट सापडली असून या सुसाईड नोट मध्ये त्यांनी\nआपल्या पत्नीने आपल्या समजून घेतले नसल्याचे नमूद करत त्यांनी समाज आणि नातेवाईकांची माफी मागितली आहे .याबाबत कोळशेवाडी पोलिसानी नोंद करत सुसाईड नोट च्या आधारे महेश यांनि आत्महत्या केली याबाबत पोलिसानी तपास सुरू केला आहे.\n← मुंबईत पोलीस भरती साठी आलेल्या चार तरुणींना कारने उडवले\nडोंबिवलीत तोतया पोलिसाने महिला दुकानदाराला लुबाडले →\nआजी आजोबा पार्कमध्ये व्हेलेंटाईन डे निमित्त उत्साह साठीचा\nखाकीचे भय उरले नाही पोलीस स्थानकात दोन मद्यपींचा राडा…\nमहापारेषणच्या कळवा केंद्रात मोठा बिघाड महावितरणच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता; सहकार्याचे आवाहन\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिव��स रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/police-gave-life-to-60-cattle-the-accused-managed-to-pass/05031618", "date_download": "2021-05-10T05:10:00Z", "digest": "sha1:JKH2Z7B5PXBQYXE7NUCV5OWJ6UQGJJAZ", "length": 8701, "nlines": 54, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पोलिसांनी दिले 60 गोवंश जनावरांना जीवनदान, आरोपी पसार होण्यास यशस्वी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपोलिसांनी दिले 60 गोवंश जनावरांना जीवनदान, आरोपी पसार होण्यास यशस्वी\nकामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव पुलिया जवळून पांढऱ्या रंगाच्या 12 चाकी कंटेनर ट्रक क्र एम पी 07 एच बी 1995 ने अवैधरित्या 60 गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करून कत्तलखान्यात कत्तलीसाठी वाहून नेत असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी यशस्वीरीत्या सापळा रचून सदर घटनास्थळी ट्रक ला थांबविले असता ट्रक चालक व त्याच्यासोबतचे इसम पोलिसांना पाहून अटकेच्या भीतीपोटी अंधुक प्रकाशाचा फायदा घेत ट्रक सोडून पसार होण्यात यशस्वी झाले.\nपोलिसांनी पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात पिवळया रंगाचे 60 गोवंशोय जनावरे एकावर एक निर्दयतेने दोरीने बांधून कोंबलेले दिसले. दरम्यान हे पूर्ण 60गोवंशोय जनावरे ताब्यात घेऊन त्यांना भांडेवाडी च्या राधेश्याम गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले तसेच सदर ट्रक पोलीस स्टेशन ला ताब्यात घेत पसार आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाही गतरात्री 12 वाजेदरम्यान केली असून या कारवाहितुन 60 पांढऱ्या पिवळ्या रंगाचे गोवंशीय जनावरे किमती 9लक्ष रुपये व जप्त कंटेनर ट्रक किमती 15 लक्ष रुपये असा एकूण 24 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nही यशस्वी कारवाहो डीसीपी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय मालचे,एपीआय सुरेश कननाके,हिट पथकातील वेदप्रकाश यादव, श्रीकांत भिष्णुरकर,मंगेश गिरी, आशिष भुरकुंडे, तसेच बिट मार्शल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, डी बी पथकातील राजेंद्र टाकळीकर, मंगेश यादव, सुधीर कनोजिया यांनी केली असुन पुढील तपास सुरू आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/approval-to-set-up-162-oxygen-plants-across-the-country-56771/", "date_download": "2021-05-10T05:19:03Z", "digest": "sha1:JCHRTCZDNRVF3PBFAIOSY2BHCDROEM2K", "length": 11779, "nlines": 134, "source_domain": "dainikekmat.com", "title": "देशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजूरी!", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयदेशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजूरी\nदेशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजूरी\nनवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर व्हेंटिलेटर बेडसह ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे़ अशातच ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी देशातील १६२ ठिकाणांवर ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्याची मंजुरी रविवार दि़ १८ एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली़\nकोरोनाबाधितांच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ता��� मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रूग्णालयांमध्ये खाटा, व्हेंटिलेटर, कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेली औषधी तसेच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशात रूग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट लावण्यास रविवारी मंजूरी दिली आहे.\n१६२ पैकी ३३ ऑक्सिजन सयंत्र अगोदरपासूनच कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण प्लांट मधून जवळपास १५४.१९ मॅट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होईल, असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्राला एका सयंत्राची परवानगी\nकार्यान्वित ऑक्सिजन सयंत्रापैकी मध्य प्रदेशात ५, हिमाचल प्रदेश ४, प्रत्येकी तीन संयंत्र चंदीगढ, गुजरात तसेच उत्तराखंडमध्ये तर, बिहार, कर्नाटक तसेच तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन ऑक्सिजनचे सयंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली, हरियाणा, केरळ, पॉन्डिचेरी, पंजाब तसेच उत्तर प्रदेश मध्ये प्रत्येकी एक सयंत्र लावण्यात आले असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.\n५० हजार मेट्रिक टनची आयात करणार\nकोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने ५० हजार मॅट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्राकडून ५० हजार मॅट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश,दिल्ली, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा तसेच राजस्थानमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने मागणीत वाढ झाली आहे.\nउद्या राज्यातून ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार; ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार\nPrevious articleटाटा स्टील ३०० टन ऑक्सिजन पुरविणार; केंद्र सरकारच्या मदतीला टाटा स्टील धावले\nNext articleलसीकरण प्रकियेत पारदर्शकता आणा; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पंतप्रधानांना ५ सल्ले\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nनवीन स्ट्रेन भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत; डब्ल्यूएचओकडून खुलासा\nकोरोना हाताळण्यात मोदी सरकार अपयशी – लॅन्सेट चा अहवाल\nडीआरडीओचे अँटी कोरोना औषध मंगळवारपासून मिळणार\nकोरोनाला जैविक हत्यार बनविण्याचा चीनचा होता इरादा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/parbhani/after-the-resignation-of-mp-jadhav-the-party-workers-are-also-preparing-to-resign-30673/", "date_download": "2021-05-10T04:23:58Z", "digest": "sha1:BHTBD62D46K7YFWNGOD4HZVJUJN6KRWC", "length": 11670, "nlines": 143, "source_domain": "dainikekmat.com", "title": "खा.जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत", "raw_content": "\nHomeपरभणीखा.जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत\nखा.जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत\nसोनपेठ : परभणीचे खा. संजय जाधव यांच्या राजीनाम्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष उफाळला असून कार्यकर्त्यासाठी स्वत:च्या पदाचा राजीनामा देणारे राज्यातील नव्हे तर देशातील पहिले लोकप्रतिनिधी असल्याच्या भावनेतून शिवसेनेचे पदाधिकारीही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.\nजिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात मोठा व��टा असणारे खा. संजय जाधव यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शिवसैनिकांची नावे प्रशासक म्हणून घ्यावीत अशी विनंती पक्षाकडे केली होती.जिल्ह्यात विधानसभा सदस्यांमध्ये एकही सदस्य राष्ट्रवादीचा नसताना राष्ट्रवादीच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती जाण्याचे संकेत दिसू लागल्याने शिवसैनिकांवर अन्याय होत आहे.\nया भूमिकेतून परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवला होता.या राजीनाम्याने एकच खळबळ उडाली.असतानाच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून धुमाकूळ घालत खा.जाधव यांना पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देत शिवसैनिकांवर व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे काम केले आहे.\nगावपातळीवरील शिवसैनिक या अन्यायापासून सुटू शकलेला नाही.यातच खासदार जाधव यांनी शिफारस केलेल्या नावांना विरोध करत मर्जीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचे षडयंत्र होत असतानाच खासदार जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवला होता. जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांनी या राजीनाम्याला पाठिंबा दर्शवत आमचा नेताआमचा स्वाभिमानही टॅगलाईन करून राजीनामा देणार असल्याचे सुचवले आहे.\nऑपरेशनदरम्यान पोटात टॉवेल राहिल्याचा धक्कादायक प्रकार\nPrevious articleहिंगोली जिल्ह्यात २५ नवे रुग्ण\nNext articleजावयास विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न\nनांदेड मध्ये एकासंशयीतास अटक; खा. संजय जाधव यांना जिवे मारण्याचा कट प्रकरण\nखा.जाधव यांना जिवे मारण्याची धमकी; नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल\nजिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळावा : खा. जाधव\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nपरभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या पोहचली हजारावर\nम��नवत बाजार समितीने उभारले कोविड सेंटर\nपरभणी हातगाडे चालकांची जागेवरच आरटीपीसीआर तपासणी\nपरभणी जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता\nपाथरीत एकाच रात्रीत पाच औषधी दुकानात चोरी\nपरभणीत दुकाने सुरू ठेवल्यास होणार पोलिस कारवाई\nपरभणी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला\nसोशल डिस्टेन्सींगचा उडाला बोजवारा; परभणी बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली नागरिकांची गर्दी\nपरभणी ग्रामीण भागात एप्रिल अखेर ३२० कोरोना बाधितांचा मृत्यू\nपरभणी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T03:53:19Z", "digest": "sha1:DTOKANGPIJAWW6PVIW6NPJAFJM2AOLMN", "length": 14739, "nlines": 116, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "सिंचन गैरव्यवहाराला अजित पवार जबाबदार – एसीबी | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nसिंचन गैरव्यवहाराला अजित पवार जबाबदार – एसीबी\nसिंचन गैरव्यवहाराला अजित पवार जबाबदार – एसीबी\nनागपूर : रायगड माझा वृत्त\nविदर्भातील बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराला माजी उपमुख्यमंत्री; तसेच तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे. एसीबीने हे शपथपत्र मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. विशेष म्हणजे सिंचन गैरव्यवहार झालाच नाही, असा दावा करणारा मध्यस्थी अर्जही आज इंजिनिअर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आजच दाखल करण्यात आला आहे.\nविदर्भातील प्रकल���पांमध्ये सिंचन गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील बाजोरिया कन्स्ट्रक्‍शन कंपनीला कंत्राट देण्यात; तसेच एकूणच सिंचन गैरव्यवहारात अजित पवार यांची काय भूमिका आहे, याबाबत न्यायालयाने एसीबीला विचारणा केली होती. त्यानंतरच्या सुनावणीदरम्यान अजित पवार यांच्या चौकशीचे काय झाले, अशीही विचारणाही न्यायालयाने सरकारला वारंवार केली. त्यावर आज एसीबीने शपथपत्र दाखल केले असून, उद्या (ता. 28) या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. सिंचन प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी मिळण्यापूर्वीच निविदा मागवणे, अपात्र कंत्राटदार व कंपन्यांना निविदा जारी करणे, खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना कंत्राट वाटप करणे आदी माध्यमांनी सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचेही शपथपत्रात म्हटले आहे.\nअजित पवार यांनी ता. 11 नोव्हेंबर 2005 ला विभागाला विशिष्ट निर्देश दिले होते. याशिवाय मोबिलायझेशन ऍडव्हान्स व अन्य काही वादग्रस्त मंजुरींच्या नोटीसवरही पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अजित पवार जलसंपदामंत्री असताना विदर्भ व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गतच्या विविध सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचेही चौकशीत आढळले आहे. “महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस अँड इन्स्ट्रक्‍शन्स’मधील नियम दहानुसार संबंधित मंत्री त्यांच्या विभागातील सर्व बाबींसाठी जबाबदार असतात. त्यामुळे विभागाचे प्रभारी म्हणून या अवैध बाबींसाठी अजित पवार जबाबदार ठरतात, असे एसीबीने स्पष्ट नमूद केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी हे शपथपत्र दाखल केले आहे.\nPosted in टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, व्यवसायTagged अजित पवार, सिंचन घोटाळा\nमतदान जागृती केल्याप्रकरणी नक्षलवाद्यांकडून विद्यार्थ्याची हत्या\nधक्कादायक; कळंबा कारागृहातील आरोपीकडे सापडले मोबाईल, पिस्तूल\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी श���तकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%95%E0%A5%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-10T03:58:04Z", "digest": "sha1:LC3SAG7TFSB6LAXGZOG5MN5TH7VBI5QZ", "length": 11364, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "कै. विवेक नेरलेकर यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अनोखी सांगितीक श्रध्दांजली ……. | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nकै. विवेक नेरलेकर यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अनोखी सांगितीक श्रध्दांजली …….\nडोंबिवलीच्या सांगितीक विश्वातले एक महत्वाचे नाव कै. विवेक नेरलेकर …… त्यांंची हार्मोनियम, सिंथेसायझर आणि गिटार वरील नजाकत आणि सांगितीक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची अखंड धडपड डोंबिवलीतील संगीतप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत. संगीताची असलेली जाण आणि नवनवीन शिकण्याची धडपड यामुळे विवेकची ओ.पी. नय्यर आणि विलास डफळापूरकर याच्याबरोबर असलेली ऊठबस डोंबिवलीतल्या जून्या संगीतप्रेमींनी पाहिली आहे.\nकै.विवेकने या जगातून अचानक घेतलेली Exit डोंबिवलीच्या संगीत विश्वाला, त्याच्या मित्र परीवाराला आणि त्याच्या कुटुंबीयांना चटका लावून गेली. पहाता पहाता एक वर्ष होत आले. श्रीनिवास खळेंच्या सांगितीक कारकिर्दीवर एक कार्यक्रम बसवण्याच्या प्रयत्नात असतानाच विवेकचे अचानक दुर्दैवी निधन झाले आणि म्हणूनच कै. विवेकच्या प्रथम स्मृतिद���नाचे औचित्य साधून विवेकचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार श्रीनिवास खळे एक विवेकी सूर या कार्यक्रमातून दि. १२ मे २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वा. सर्वेश हाँल येथे त्याला सांगितीक श्रध्दांजली अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन त्यांची पत्नी संगिता आणि मुलगा अखिलेश यांनी केले आहे तर अनुजा वर्तक, विजय वेदपाठक,धवल भागवत, आनंद पेंढारकर,नेहा नामजोशी,उर्मिला वैद्य, उदय कुरतडकर व इतर सहकलाकार सांगितीक श्रध्दांजली अर्पण करणार आहेत.सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून डोंबिवलीतील तमाम संगीतप्रेमींनी आणि विवेक नेरलेकर यांच्या मित्रपरीवाराने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे आवाहन करण्यात आले आहे.\n← डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रविवार, १३ मे रोजी शिबिराचे आयोजन\nटिटवाळ्यात उद्या लाईट नाही →\nराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डोंबिवलीतील साक्षी परबची निवड\nडोंबिवलीत मोहीम सुरु,मतदारांनी २५ एप्रिलपर्यंत रंगीत छायाचित्रे द्यावीत\nकल्याणमधील पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांवर ३०७ अन्वये गुन्हा दाखल\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/notice-regarding-revocation-of-license-to-sangli-breathing-hospital/", "date_download": "2021-05-10T04:55:28Z", "digest": "sha1:HJWAWPEWMD5XQXWWWSNMJC2W4QOFBAY4", "length": 6806, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगलीतील श्वास हॉस्पिटलला परवाना रद्द करण्याबाबत नोटीस !", "raw_content": "\nसांगलीतील श्वास हॉस्पिटलला परवाना रद्द करण्याबाबत नोटीस \nकोव्हिड हॉस्पिटल सुरू करण्यास टाळाटाळ केल्याचा परिणाम, महापालिका आयुक्तांनी बजावली नोटीस\nशिराळा : सांगली शहरातील कोव्हिड हॉस्पिटल ला परवानगी देऊनही हॉस्पिटल सुरू केले नसल्याने, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेत शहरातील श्वास हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. अनिल मडके यांना कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली आहे.\nआपला परवाना रद्द का करू नये, तसेच आपल्या विरोधात गुन्हा दाखल का करू नये, असे नोटिशीत नमूद केले आहे. सांगली मनपा क्षेत्रात covid-19 रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालय अधिग्रहित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कल्लोळी, मेहता, या रुग्णालयांना सेंटर म्हणून परवानगी देण्यात आली होती.\nयापैकी गणेश नगर मधील डॉ. अनिल मडके यांनी आपले श्वास हे कोविड हॉस्पिटल सुरू केले नव्हते, त्यामुळे श्‍वास हॉस्पिटलचे डॉ. अनिल मडके यांना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशान्वये नोटीस बजावण्यात आली आहे.\nसाथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार सदरची नोटीस बजावण्यात आली आहे. आपला परवाना रद्द का करू नये, तसेच आपल्यावर गुन्हा दाखल का करू नये असे नोटिस मध्ये म्हटले आहे. यामुळे सांगलीतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nआमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगावात दुसरे कोविड हॉस्पिटल\n…पण कोरोनाग्रस्तांना मरू देवू नका \n नागपुरमध्ये कोविड रुग्णालयामध्ये आग; चार जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/places-to-visit/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%20/", "date_download": "2021-05-10T05:39:03Z", "digest": "sha1:UWFLLBRVZWFCMFKQSBNXZW2RIX56UKXN", "length": 15899, "nlines": 212, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "तीर्थक्षेत्र तुळजापूर :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nतुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 270 मीटर उंचीवर वसलेल्या बालाघाट पर्वतरांगेत हे ठिकाण आहे. तुळजापूर मराठ्यांच्या कार्यकाळात भरभराटीस आले. भोसले राजघराण्याचे हे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मोहिमेवर निघायचे नाहीत. मंदिर परिसरात सर्वत्र चिंचेची झाडे असल्याने या परिसराचे मूळ नाव चिंचपूर होते. कालांतराने श्री तुळजा भवानी मातेच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव तुळजापुर झाले. देदेशभरातून दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात.\nनवरात्राच्या काळात ह्या क्षेत्रास विशेष धार्मिक महत्व प्राप्त होते.\nतुळजापूर नजीक पंढरपूर व अक्कलकोट ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीथेक्षत्रे आहेत. मंदिरात दररोज पहाटे चारच्या सुमारास चौघड्याच्या निनादाने पुजेस प्रारंभ होतो. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेस चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. शंभू महादेवाच्या सन्मानार्थ याच महिन्यात शिखर-शिंगणापूर येथे जत्राही भरते. पौर्णिमेच्या दुधाळ प्रकाशात येथून परतताना भाविक तुळजापूरला भेट देतात. कर्नाटकातल्या विजापूर येथील शाकंबरी देवीच्या सन्मानार्थ दरवर्षी पौष महिन्यात शाकंबरी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरात दरवर्षी आश्विन महिन्यात शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो. श्री तुळजा भवानी मंदिर न्यास मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. मंदिराच्या आवारातच न्यासाचे कार्यालय आहे. भेट देणार्‍या सर्व भक्तांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था न्यासामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.\nमंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहेत. मुख्य दाराच्या पहिल्या माळ्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. महाद्वारातून प्रवेश करताना आपणास तुळजा भवानी मंदिर न्यासाचे कार्यालय व राजा शाहू प्रशासकीय सदनाच्या कार्यालयांसोबतच भारतीय स्टेट बँक व उपडाकघरही दृष्टीस पडते. मंदिरात नारळ फोडण्यास मनाई आहे. मंदिराच्या छायाचित्रणाची परवानगी नाही.\nपायर्‍या उतरल्यावर उजव्या हातावर गोमुख तीर्थ तर डाव्या हातावर कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते. भवानी मातेच्या दर्शनाअगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात. मंदिराच्या आवारातच अमृत कुंड व दुध मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हातावर सिद्धीविनायक मंदिर आहे तर उजव्या बाजूस आदिशक्ती, आदिमाता मातंगीदेवीचे मंदिर आहे. माता अन्नपूर्णेचे मंदिरही येथेच आहे.\nमुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस मार्कडेय ‍ऋषींचे मंदिर आहे. तसेच पायर्‍या उतरत खाली गेल्यास तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर समोर यज्ञकुंड आहे.\nसोलापूर व उस्मानाबदहून तुळजापूरला जायला नियमित बस आहेत. सोलापुरहून जवळपास चाळीस किलोमीटरवर तुळजापूर आहे. उस्मानाबादहून येथील अंतर 16 किलोमीटर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास सोलापूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. विमानाने जायचे असल्यास पुणे किंवा हैदराबाद गाठावे लागेल व तेथून तुळजापुरला यावे लागेल.\n१) तुळजापूर - उस्मानाबाद (दर अर्ध्या तासाला)\n२) तुळजापूर - सोलापूर (दर अर्ध्या तासाला)\n३) तुळजापूर - बार्शी (दर अर्ध्या तासाला)\n४) तुळजापूर - लातूर (दर अर्ध्या तासाला)\nतुळजापूर जवळील रेल्वे स्थानक व त्यांचे संपर्क क्र.\n१) उस्मानाबाद - ३२ कि. मी. - ०२४७२ - २४०२९९\n२) सोलापूर - ४७ कि.मी. - ०२१७ - २३१८७९२\n३) लातूर - ७२ कि.मी. - ०२३८२ - २२४६४०\n१) सोलापूर विमानतळ - ५२ कि.मी. - सोलापूर ते मुंबई\n२) लातूर विमानतळ - ८० कि.मी. - लातूर ते मुंबई\n३) नांदेड विमानतळ - २१२ कि.मी. - नांदेड ते मुंबई, नागपूर, दिल्ली\n४) औरंगाबाद विमानतळ - २६९ कि.मी - औरंगाबाद ते मुंबई, दिल्ली\n५) लोहेगाव विमानतळ पुणे - २४७ कि.मी. - सर्व प्रमुख शहरे\n६) राजीव गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद - २७८ कि.मी. - सर्व प्रमुख शहरे\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/azan-is-part-of-islam-but-azan-from-speaker-in-not-its-part-said-by-allahabad-high-court-mhrd-453620.html", "date_download": "2021-05-10T04:43:57Z", "digest": "sha1:6SSEFOMOG632ELZF6573RCCGAHW4OJN4", "length": 20182, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा इस्लाम धर्माचा भाग नाही - अलाहाबाद उच्च न्यायालय azan is part of islam but azan from speaker in not its part said by allahabad high court mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पि��ानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत ���ाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nलाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा इस्लाम धर्माचा भाग नाही - अलाहाबाद उच्च न्यायालय\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nलाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा इस्लाम धर्माचा भाग नाही - अलाहाबाद उच्च न्यायालय\nमशिदीमध्ये अजान देण्यासाठी कोर्टाकडून परवाणगी देण्यात आली. मात्र, यावेळी लाऊडस्पीकर किंवा कोणत्याही यंत्राचा वापर केला जाऊ शकत नाही हे कोर्टानं स्पष्ट केलं आहे\nप्रयागराज, 16 मे : अलाहाबाद उच्च न्यायालयानं मशिदीतून अजान देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मशिदीमध्ये अजान देण्यासाठी कोर्टाकडून परवाणगी देण्यात आली. मात्र, यावेळी लाऊडस्पीकर किंवा कोणत्याही यंत्राचा वापर केला जाऊ शकत नाही हे कोर्टानं स्पष्ट केलं आहे. लाऊडस्पीकर लावणं किंवा इतर यंत्राचा वापर करणं हा इस्लाम धार्माचा भाग नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.\nगाझीपूरचे खासदार अफजल अन्सारी आणि फर्रुखाबादचे सय्यद मोहम्मद फैजल यांच्या याचिका निकाली काढताना न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना आणि एका ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लाऊडस्पीकर लावून अजान देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.\n'मशिदीचा सांभाळ करणारी व्यक्ती कोणत्याही यंत्राचा वापर करताही अजान देऊ शकते. यासोबत प्रशासनाने करोनाचा फैलाव रोखण्याच्या बहाण्याने यामध्ये कोणतीही अडचण निर्माण करु नये असा आदेश दिला जात आहे. जोपर्यंत नियमांचं उल्लंघन केलं जात नाही तोपर्यंत प्रशासन यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करु शकत नाही' असं खंडपीठानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे.\nगाझीपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी घालण्यासाठी तोंडी सूचना दिल्या होत्या. यागी गाजीपूर इथल्या बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी याला विरोध केला. धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करून मस्जिदातून लाऊडस्पीकरला परवानगी देण्यास नकार देऊन त्यांनी रमजान महिन्यात हस्तक्षेप करण्याची मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली होती. सरन्यायाधीश गोविंद माथूर यांनी जनहित याचिकेचा फॉर्म स्वीकारून सरकारची बाजू मागितली होती. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.\nजेव्हा लाऊडस्पीकर नव्हता तेव्हाही अजान होत होती\nअलाहाबाद उच्च न्यायालयानं निकालामध्ये लाऊडस्पीकरनं अजानवरील बंदी बरोबर असल्याचं स्पष्ट केलं. लाऊडस्पीकर नसतानाही अजान होत होती. तरीही लोक मशिदीत प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत होते असं कोर्टानं म्हटलं आहे.\nसंपादन - रेणुका धायबर\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T05:21:17Z", "digest": "sha1:OTH3ODAZ7LCV6SQSGRCDNU3TYA4MAVGQ", "length": 12100, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे दोन दिवसीय 22वे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nभारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे दोन दिवसीय 22वे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न\nभारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे दोन दिवसीय 22वे त्रैवार्षिक अधिवेशन पनवेल येथे दि: 29 व 30 अप्रिल रोजी पनवेल येथे संपन्न झाले.या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ठीक 10.30 वाजता सी.के. सजिनारायण ,भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष यांच्या हस्त झाले .या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर है प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आपल्या उद्धघाटनवर भाषणात श्री साजी नारायण यांनी वाढत जाणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली.\nतसेच कामगार क्षेत्रातील प्रथम श्रमाकांची संघटना म्हणून असंघटित कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्कयता प्रतिपादन केली.बांधकाम,माथाड़ी यासारख्या कामगारांची वर्षानुवर्षे नोंदणी न करता सुरू असणारे शोषण याकडे कामगार व कौशल्य विकास मंत्री तसेच उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे नामदार संभाजी राव निलंगेकर पाटील यांनी लक्ष्य वेधले.\nया सरकारने ही नोंदणी सुरु करण्याच्या कामाला प्राधान्य दिले असून त्यांचे हक्क व आर्थिक लाभ त्यांना मिळवून देण्याचे आश्वाशन दिले.\nया अधिवेशनात कामगारांच्या हिताचे जे धोरणात्मक ठराव पारित होतील त्यांचा पाठपुरावा करून पूर्तता करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.संघटनेचे अध्यक्ष अण्णा धुमाल यांचे याप्रसंगी प्रस्ताविकवर भाषण झाले.संघटनेचे महामंत्री रविन्द्र देशपांडे यांचेही या प्रसंगी मागदर्शन झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डुमणे यांनी केले.\nसदर कार्यक्रमास पनवेल शहारचे आमदार प्रशांत ठाकुर, महापौर सौ. सविता चौथमल उपस्थित होते. अधिवेशन प्रसंगी पारंपरिक शोभायात्रा कार्यक्रमास बगल देत पनवेल शहरातील चार प्रमुख सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. अधिवेशनास महाराष्ट्रच्या विविध जिल्हातून सुमारे २५०० प्रतिनिधी हजर होते व यांत महिलांची संख्या लक्षणीय होती.\n← कल्याणमध्ये पार्कींग केलेल्या गाडीवर झाड पडून गाडीचे नुकसान\nशिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दोन दिवसांत १० हजार गरजूंनी घेतला लाभ →\nधुणे धुण्यासाठी गेलेल्या नणंद-भावजयीचा बुडून मृत्यू\nउल्हासनगरात क्रिकेटच्या सट्टेबाज महिलांचा पर्दाफाश\nबोगस पत्रकार असल्याचे धमकावून कथित पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/sports-gallery/2053141/see-beautiful-photos-rishabh-pant-girlfriend-isha-negi-information-likes-dislikes-glamourous-look-gorgeous-glimpse-vjb-91/", "date_download": "2021-05-10T05:42:45Z", "digest": "sha1:HXNS7XUSCQNYAAZSEWO3CBU7OZ353SXL", "length": 13062, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: see beautiful photos Rishabh pant girlfriend isha negi information likes dislikes glamourous look gorgeous glimpse | बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे ऋषभ पंतची गर्लफ्रेंड..!! | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल\nपनवेलमध्ये दिवसभरात २० जणांचा मृत्यू\nमुंबई महानगर क्षेत्रात वाहन नोंदणी निम्म्यावर\nकठोर निर्बंधांमुळे मत्स्यउद्योग अडचणीत\nनारायणगावातील तरुणांकडून करोना रुग्णांना मदतीचा हात\nबॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे ऋषभ पंतची गर्लफ्रेंड..\nबॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे ऋषभ पंतची गर्लफ्रेंड..\nटीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत हा सध्या त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे.\nऋषभने त्याची गर्लफ्रेंड इशा नेगी हिच्याबरोबर नवीन वर्षाचे स्वागत केले.\nबॉलिवूड अभिनेत्रींइतकीच ती सुंदर आहे.\nऋषभने तिच्या बरोबरचा एक फोटो पोस्ट केल्यामुळे ती देखील चर्चेत आली आहे.\nसर्वप्रथम ऋषभने जानेवारी २०१९ मध्ये आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता.\nत्यावेळी त्याने इशा बरोबरचा आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.\nतेव्हापासून इशा नक्की आहे कोण ती काय करते याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.\nइशा ही मूळची देहरादूनची आहे.\nइशाचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ ला झाला.\nइशा लवकरच २३ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.\nइशाचा जन्म उत्तराखंड मधील देहरादूनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात झाला.\nइशा ही एका श्रीमंत अशा राजपूत कुटुंबातून आहे. तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत.\nइशाचे शालेय शिक्षण देहराडून मधील एका कॉन्व्हेंट शाळेत झाले आहे.\nइशाने नोएडाच्या अमिटी महाविद्यालयातून कला शाखेतील पदवी (B.A.) संपादन केली आहे.\nइशा इंटेरिअर डिझायनर असून तिने या विषयातील तंत्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. तसेच ती यशस्वी उद्योजिका आहे.\nत्याचबरोबर इशा आपल्या वडिलांच्या व्यवसायात देखील कार्यरत आ��े. Fab X इंजिनिअरिंग असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे.\nइशाला 'हायड्रोफोबिया' आहे म्हणजेच तिला पाण्याची प्रचंड भीती वाटते.\nअभिनेता आमिर खान, वरुण धवन आणि अभिनेत्री कतरीना कैफ हे इशाचे आवडते बॉलीवूड स्टार आहेत.\nधूम ३, क्वीन, २ स्टेट्स, हायवे, द हँगओव्हर, द प्रिन्सेस डायरीज हे इशाचे आवडते चित्रपट आहेत.\nइशाला इटालियन खाद्यपदार्थ अधिक आवडतात.\nअरिजित सिंग, टेलर स्विफ्ट, मायकल जॅक्सन, केटी पेरी हे इशाचे आवडते गायक-गायिका आहेत.\nइशाला क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली आवडतो.\nइशा आणि ऋषभ गेल्या ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.\nगेल्या वर्षी ऋषभ आणि इशाच्या नात्याबाबत साऱ्यांना समजले.\nपण हे दोघे गेली ५ वर्ष एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत असे स्वतः इशाने सांगितलं आहे.\nइशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ऋषभ बरोबरचा फोटो पोस्ट केला तेव्हा तिने याबाबत खुलासा केला आहे.\nत्या फोटोखालील कॅप्शनमध्ये तिने ऋषभला love of my life लिहिले होते.\nहार्दिक पांड्यानंतर आता ऋषभ-इशा कधी सारखपुडा करणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.\nइन्स्टाग्रामने कंगना रणौतची पोस्ट केली डिलीट; म्हणाली \"इथे आठवडाभर टिकणं मुश्किल\"\n\"स्तनपानाला अद्यापही आपल्याकडे..\"; मातृदिनाला अमृता रावने व्यक्त केली खंत\nछोट्या नवाबचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा\n\"तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही\" : मराठी कलाकारांकडून मातृदिनाच्या शुभेच्छा\n\"भावाचं नुकतच निधन होऊनही तू मजा करतेयस\"; ट्रोल करणाऱ्यांना निक्की तांबोळीने फटकारलं\nसुनियोजनामुळे प्राणवायूच्या समस्येवर मात\nअत्यावश्यक सेवा कर्मचारीच बेफिकीर\nनव्या शैक्षणिक वर्षांतही शुल्ककपातीचा आग्रह\nकरोना भत्त्यापासून बेस्ट कर्मचारी वंचित\nवाहनांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांची पायपीट\n बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल करते ड्युटी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nमोदींनी गडकरींबद्दलचा माझा प्रस्ताव ऐकला असता, तर...; भाजपा खासदाराने दिला घरचा आहेरX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70925212018/view", "date_download": "2021-05-10T04:01:10Z", "digest": "sha1:LLI7DUUEFFK4WPBGEM6QY35TU2WRF6JK", "length": 45051, "nlines": 198, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्थंडिलकर्म - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|\nकुल, ग्राम, स्थानदेवता पूजन, वास्तुपूजन\nवास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.\nयजमान हस्तप्रमाणं चतुरस्त्रं चतुरंगुलोन्नतं स्थंडिलं विरच्य \nहल्ली लोखंडाचे होमकुंड बरेच जण वापरतात. जर असे लोखंडाचे अग्निकुंड वापरावयाचे असेल तर त्यात थोडी वाळू किंवा ढोबळमनाने माती घालावी. विटांचे होमकुंड करावयाचे असल्यास खाली ८ व वर ८ अशा १६ विटांचे होमकुंड तयार करावे. शक्य असल्यास गायीच्या शेणाने किंवा लाल मातीने लिंपून सारवून घ्यावे. त्यात थोडी वाळू किंवा माती घालावी. होमकुंड मुख्य देवतांचे समोर असावे.\nस्थंडिलं गोमयेन उपलिप्य पंचगव्येन प्रोक्ष्य दक्षिणे अष्टौ उदीच्यं व्दे प्रतीच्यां चतुः प्राच्यां अर्धं इति अंगुलानि त्यक्त्वा\nशेणाच्या पाण्याने स्थंडिल प्रदक्षिणकार प्रोक्षण करावे. त्यानंतर पूर्वी बनविलेले पंचगव्य गोलाकार शिंपडावे. दक्षिणेस ८, उत्तरेस २, पश्चिमेस ४ व पुर्वेस अर्धे आंगुळ (बोट) जागा सोडावी.\nदक्षिणोपक्रमामुदक्संस्थां प्रादेशमात्रां एकां लेखां तस्या दक्षिणोत्तरयोः प्रागायते प्रादेशसंमिते व्दे लेखे लिखित्वा\nसमिधेने दक्षिणेकडून उत्तरेकडे टीचभर लांबीची एक रेषा काढावी. त्याचे दक्षिणेकडे व उत्तरेकडे पश्चिमेकडे सुरू करून पूर्वेकडे दोन रेषा काढाव्यात.\nतयोर्मध्ये परस्परं असंसृष्टाः प्रागायताः प्रादेश स्मितास्तिस्त्र इति षड् लेखां यज्ञियशकलमूलेन दक्षिण हस्तेन उल्लिख्य\nत्या दोन रेषांमध्ये समांतर अंतरावर पश्चिमेकडून पूर्वेकडे तीन रेषा काढाव्यात. अशा एकूण सहा रेषा काढाव्यात.\nतच्छकलं उदग अग्रं निधाय स्थंडिलं अद्भिः अभ्युक्ष्य शकलं भंक्त्वा आग्नेयां निरस्य पाणिं प्रक्षाल्य वाग्यतो भवेत्\nती समिधा उत्तरेकडे अग्र करून ठेवावी. स्थंडिलावर पाणी शिंपडावे. समिधा मोडून स्थंडिलाचे बाहेर आग्नेय कोनात टाकावी. हात धुवावा. अग्नि स्थापनेपर्यंत बोलू ���ये.\nततस्तैजसेनासंभवे मृण्मयेनवा पात्रयुग्मेन संपुटीकृत्य सुवासिन्या श्रोत्रीयागारात्स्वगृहाद्वसमृद्धं निर्धूममग्निं आह्रतं स्थंडिलादाग्नेय्यां निधाय \nयजमानाच्या पत्‍नीकडून ताम्हणातून अग्निवर दुसर्‍या ताम्हणाचे झाकण ठेऊन अग्नि आणावा. त्यावेळी अग्नीचा ध्यान मंत्र म्हणावा.\n तेजोवतां लोकगणेन सार्ध्दं ममाध्वरं पाहि कवे नमस्ते \n(अग्नीवरील आंब्याची पाने दूर करावीत.)\nवैश्वानर नमस्तेस्तु हुताशन नमोऽस्तुते देवानां प्रीणनार्थाय तिष्ठात्र मम स्थंडिले देवानां प्रीणनार्थाय तिष्ठात्र मम स्थंडिले आत्माभिमुखं कृत्वा वरद नाम अग्निं प्रतिष्ठापयामि \nताटलीतील अग्नी उचलून स्थंडिलात ठेववा. ताटली पुन्हा जागेवर ठेवावी. त्यावर पळीभर पाणी टाकावे.\n वेणु धमन्यां प्रबोध्य ध्यायेत् \nइंधनावर-लाकडांवर पाणी प्रोक्षण करून ते इंधन अग्निवर घालावे. वेळूच्या फुंकणीने फूंकून ज्वाळा काढावी व अग्नीचे ध्यान करावे.\nइष्टां शक्तिं स्वस्तिकाभितिमुच्चै र्दीघैर्दोर्भिर्धारयंतं जपाभम् हेमाकल्पं पद्मसंस्थं त्रिनेत्र ध्यायेत् वह्निं बद्धमौलिं जटाभिः \nसप्तहस्तश्चतुः श्रृंगः सप्तजिव्हो व्दिशीर्षकः त्रिपात्प्रसन्न वदनः सुखासीनः शुचिस्मितः त्रिपात्प्रसन्न वदनः सुखासीनः शुचिस्मितः स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देविं वामे स्वधां तथा \nबिभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्रुचं स्त्रुवं तोमरं व्यंजनं वामैर्घृतपात्रं च धारयन् तोमरं व्यंजनं वामैर्घृतपात्रं च धारयन् मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महौजसः \nधूम्रध्वजो लोहिताक्षः सप्तार्चिः सर्वकामदः आत्माभिमुखमासीन एवं रूपो हुताशनः आत्माभिमुखमासीन एवं रूपो हुताशनः अग्ने वैश्वानर शांडिल्यगोत्र मेषध्वज प्राङ्‌मुखो देव मम संमुखो वरदो भव \nयानंतर नवग्रह स्थापन करावेत.\nअन्वाधान म्हणजे स्थापन केलेल्या देवतांना कोणकोणत्या हविर्द्रव्यांच्या किती आहुती द्यायच्या हे सांगणे. त्यासाठी उजव्या हातात उभ्या दोन समिधा धरून उजव्या मांडीवर डावा हात उफडा ठेवून त्यावर त्या समिधा धरून पुढील संकल्प म्हणावा.\nसमिव्दयं आदाय क्रियमाणे सनवग्रहमख वास्तुशांत्याख्यस्य कर्मणे देवत परिग्रहार्थं अन्वाधानं करिष्ये \nअस्मिन् अन्वाहित अग्नौ जातवेद समग्निं इध्मेन प्रजापतिं प्रजापतिं च आघार देवते आज्येन अग्निषोमौ चक्षुषी आज्येन अत्र प्रधानं-गणपतिं वराहुतिं आज्येन \nपुनरत्र प्रधानं- आदित्यादि नवग्रह देवताः एताः प्रधान देवताः प्रत्येकं प्रतिद्रव्यं अष्टाविशंति/अष्ट/ -अष्ट अन्यतर संख्याहुतिभिः यथालाभं अर्कादि समित्तंडुल आज्याहुतिभिः \nसूर्यादि नवग्रहांसाठी समिधा, तांदूळ व तूप या द्रव्यांच्या २८-२८ किंवा ८-८ किंवा अन्य संख्येच्या आहुति\nअधिदेवता प्रत्याधिदेवताश्च प्रत्येकं प्रतिद्रव्यं अष्टाष्ट (८-८) चतुश्चतुः (४-४) अन्यतर संखाहुतिभिः यथालाभं पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः \nअधिदेवता- प्रत्यधिदेवतांसाठी वरील द्रव्यांच्या ८-८ किंवा ४-४ किंवा अन्य संख्येच्या आहुति\nविनायकादि क्रतु साद्रुण्यदेवताः इंद्रादि क्रतुसंरक्षक देवताश्च प्रत्येकं प्रतिद्रव्यं चतुश्चतुः (४-४) द्वाभ्यां द्वाभ्यां (२-२) अन्यतर संख्याहुतिभिः यथालाभं पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः \nगणपतिसह क्रतु सादगुन्यदेवता व इंद्रादि क्रतुसंरक्षक देवतांसाठी वरील द्रव्यांच्या ४-४ किंवा २-२ किंवा अन्य संख्येच्या आहुति\n(सूर्यादि देवतांना २८ आहुति घेतल्या तर अधिदेवता-प्रत्यधिदेवतांसाठी ८-८, विनायकादि क्रतु साद्गुण्यदेवता, इंद्रादि क्रतुसंरक्षक देवतांसाठी ४-४ आहुतीचे प्रमाण असते व सूर्यादि देवताम्ना ८-८ आहुति घेतल्या तर अधिदेवता-प्रत्यधिदेवतांसाठी ४-४ विनायकादि क्रतु साद्गुण्यदेवता इंद्रादि क्रतुसंरक्शक देवतांसाठी २-२ आहुती द्याव्यात.)\nपहिले प्रमाण १०८-२८-८/दुसरे एक प्रमाण २८-८-४/तिसरे प्रमाण ८-४-२/चौथे प्रमाण १०-१-१\n(राहू व त्याची अधिदेवता-प्रत्यधिदेवता यांना समिधाऐवजी मुळासह दुर्वांची आहुति द्यावी. तसेच केतू व त्याची अधिदेवता-प्रत्यधिदेवता यांना समिधाऐवजी ३-३ दर्भांची आहुती द्यावी.)\nपुनरत्र प्रधानं-शिख्यादि वास्तुपीठ देवताः एताः पंचचत्वारिंशत् देवताः प्रत्येकं प्रतिद्रव्यं समित्तिल क्षीराक्त तंडुल आज्याहुतिभिः अष्टाविंशति संख्याभिर्वा\n(२८ किंवा अन्य कोणतीही संख्या )\nशिख्यादि ४५ देवतांसाठी दूध घातलेले तांदूळ, समिधा, तीळ व तूप या द्रव्यांच्या २८-२८ आहुति किंवा ४-४ किंवा १-१ संख्येच्या आहुति\nतथा वास्तोष्पतिं प्रतिद्रव्यं अष्टोत्तर शत (१०८) किंवा २८ आहुति तसेच बिल्व पत्राच्या किंवा बेलफळाच्या ५ आहुति\nतथा चरक्यादि देवताः अष्टाष्��� (८-८) अन्यतर संखाहुतिभिः पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः इंद्रादि अष्ट लोकपालं प्रत्येकं प्रतिद्रव्यं चतुश्चतुः (४-४) अन्यतर संखाहुतिभिः पूर्वोक्त द्रव्याहुतिभि इंद्रादि अष्ट लोकपालं प्रत्येकं प्रतिद्रव्यं चतुश्चतुः (४-४) अन्यतर संखाहुतिभिः पूर्वोक्त द्रव्याहुतिभि इंद्रादि अष्ट लोकपालं प्रत्येकं प्रतिद्रव्यं चतुश्चतुः (४-४) अन्यतर संखाहुतिभिः पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः यक्ष्ये \nशिख्यादि देवतांसाठी २८-२८ तर चरक्यादि देवतांसाठी ८-८ अष्ट लोकपाल देवतांसाठी ४-४ किंवा शिख्यादि देवतांसाठी ८-८ तर चरक्यादि देवतांसाठी ४-४ अष्ट लोकपाल देवतांसाठी २-२\nप्रमाण २८-८/४ ४-२-१ किंवा १-१-१\nशेषेण स्विष्टकृतं इध्मसन्नहनेन रुद्रं अयासं अग्निं देवान् विष्णुं अग्निं वायुं सूर्यं प्रजापतिं च एताः प्रायश्चित्त देवता आज्येन ज्ञाताज्ञात दोष निबर्हणार्थं त्रिवारमग्निं मरुतश्चाज्येन विश्वान् देवान् संस्त्रावेण अंगदेवताः प्रधानदेवताः सर्वाः सन्निहितः संतु संगोपांगेन कर्मणा सद्यो यक्षे प्रजापतये नमो नमः प्रजापतय इदं न मम \nअसे म्हणून त्या समिधा अग्निवर द्याव्यात.\n स्थंडिलाच्या उत्तरेस ठेवलेल्या इध्मा व बर्हीस हात लावावा.\nअग्नीच्या ईशान्य कोनातुन सुरू करून पूर्वेकडे ईशान्येपर्यंत गोलाकार स्थंडिलाच्या बाहेरून आठ अंगुळे अंतरावरून तीन वेळा पाणी सोडावे व म्हणावे\nपरिस्तरणम् - स्थंडिलाच्या बाहेर १० अंगुले अंतरावर चारी बाजूस ४-४ दर्भ पसरावेत. उत्तरेकडील दर्भाच्या शेंड्यावर पूर्वेकडील दर्भाचे शेंडे, उत्तरेकडील दर्भाचे मुळांवर पश्चिमेकडील दर्भाचे शेंडे, पूर्वेकडील व पश्चिमेकडील दर्भाच्या मुळांवर दक्षिणेकडील दर्भ आकृतीत दाखविल्याप्रमाणे पसरावेत. यानंतर त्या परिस्तरणास हात लावून खालीलप्रमाणे म्हणावे.\nपूर्व दिशा - पुरस्तात्\nदक्षिण दिशा - दक्षिणतः \nपश्चिम दिशा - पश्चात्तात् \nउत्तर दिशा - उत्तरतः \nअग्निच्या ईशान्य कोनातून सुरू करून पूर्वेकडून ईशान्येपर्यंत गोलाकार स्थंडिलाच्या बाहेरून तीन वेळा पाणी टाकावे. व म्हणावे\nस्थंडिलाच्या उत्तरेस परिस्तरणाच्या बाहेर काही दर्भ पूर्वेकडे अग्र करून पसरावेत. त्यावर पश्चिमेकडून पूर्वेकडे.\nपहिली ओळ - तंडुल स्थाली, तिल स्थाली, क्षीराक्त तंडुल स्थाली व प्रोक्षणी\nदुसरी ओळ - दर्वि, स्त्रुवा.\nतिसरी ओळ - प्रणिता, आज्यपात्र.\nचौथी ओळ - इध्मा, बर्हि असे ठेवावे. सर्व पात्रे पालथी ठेवावीत. दोन्ही हातात दोन दर्भ सुटे सुटे घेऊन खालीलप्रमाणे पहिल्या ओळीपासून सुरू करून सर्वांना दर्भाचा स्पर्श करावा.\n(इध्मा म्हणजे दर्भाच्या दोरीने बांधलेल्या १५ समिधा व बर्ही म्हणजे दर्भाच्या दोरीने बांधलेले एक वीत लांबीचे दर्भांचे तुकडे-मुष्ठी ३ दर्भांचा १ पेड असे ३ पेड घेऊन दोरी वळावी. या तिपदरी दोरीस पुढे ३ ठिकाणी जोड द्यावेत. त्यासाठी एकूण ३६ दर्भ लागतात. अशा ३ जोड असलेल्या दोरीस त्रिसंधानरुद्र म्हणतात. या दोरीने १५ समीधा बांधाव्यात त्याला इध्मा म्हणतात. दर्भाच्या साध्या दोरीला रज्जू म्हणतात. त्याने दर्भ बांधावेत त्याला बर्ही म्हणतात.)\nउत्तरास्तीर्णेषु दर्भेषु दक्षिणसव्य पाणिभ्यां क्रमेण तंडुल स्थाली, तिल स्थाली, क्षीराक्त तंडुल स्थाली, प्रोक्षणी, स्रुवा, दर्वी, प्रणिता, आज्यपात्र, इध्मा, बर्हि इति व्दे व्दे उदगपवर्गं प्राक्संस्थं न्युब्जान्या सादयेत् \nततः प्रोक्षणी पात्रं उत्तानं कृत्वा तत्रानंतर्गत साग्रसम स्थूल प्रादेशमात्रे कुशव्दयरूपे पवित्रे निधाय \nशुद्धाभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् क्षिप्त्वा हस्तयोरंगुष्टोप कनिष्टिकाभ्यां उत्तानाभ्यां उदगग्रे पृथक् पवित्रे धृत्वा अपस्त्रिकरुत्पूय सर्वाणि पात्राणि उत्तानानि कृत्वा इध्मंच विस्रस्य सर्वाणि पात्राणि त्रिः प्रोक्षेत् \nता आपः किंचित् कमंडलौ क्षिपेत् इति इत्येके \nवरीलप्रमाणे नावे घेऊन दर्भाचा स्पर्श करावा. प्रोक्शणीपात्रावर टीचभर लांबीचे पूर्वेकडे अग्र केलेले दोन दर्भ ठेवावेत. प्रोक्षणी पात्रात शुद्ध जल घालावे. त्यात गंध, अक्षता व फूल घालावे. दोन्ही हातांचे अंगठे व करंगळी यांनी उताण्या हातांनी प्रोक्षणीवरील दर्भ उत्तरेकडे अग्र करून सुटे सुटे धरून त्या दर्भाने प्रोक्षणीतील पाणी तीन वेळ वर हलवावे. सर्व पात्रे उताणी करावी. इध्म्याच्या दोरीची गाठ सोडावी. त्या सर्वांवर प्रोक्षणीतील पाणी दर्भाने तीन वेळा शिंपडावे. थोडे पाणी तांब्यात घालावे असे काहींचे मत आहे.\nप्रणीता पात्रं अग्नीं प्रत्यङ्‌निधाय तत्र प्रागग्रे पवित्रे निधाय तत्र प्रागग्रे पवित्रे निधाय उत्पूताभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् निक्षिप्य \n अग्नेः उत्तर��ो दर्भेषु निधाय \nप्रणीता पात्र अग्नीच्या पश्चिमेस ठेवावे. त्यात प्रोक्षणीवरील दर्भ पूर्वेकडे अग्र करून ठेवावेत. त्यात शुद्ध जल घालावे. त्यात गंध-अक्षता, फूल घालावे. डाव्या हाताने पात्र उचलून धरावे व त्यावर उजवा हात पालथा धरून आपल्या मुखापर्यंत उचलून ॐ असे म्हणावे. त्यानंतर ते पात्र अग्नीच्या उत्तरेस दर्भावर ठेवावे.\nते पवित्रे गृहित्वा अन्यैः दर्भैः आच्छादयेत् ते पवित्रे आज्यपात्रे निधाय ते पवित्रे आज्यपात्रे निधाय तस्मिन् आज्यपात्रं पुरतः संस्थाप्य तस्मिन् आज्यं आसिच्य \nअग्नेः उत्तरतः स्थित अंगारान् भस्मानासह अग्नेः उदग् परिस्तरणात् बहिर्निरुह्य \nप्रणीतेतील दर्भ हातात घेऊन प्रणीतेवर दुसरे चार दर्भ ठेवावेत. प्रोक्षणीवरसुद्धा दुसरे ३ दर्भ ठेवावेत. हातातील दर्भ तुपाच्या पात्रावर ठेवावेत. तुपाचे पात्र आपल्यापुढे ठेवून त्यात तूप घालावे. त्यानंतर अग्नीच्या उत्तरेस परिस्तरणाच्या बाहेर अग्नीतील राखविरहित अंगार घ्यावा. त्यावर हे तुपाचे पात्र ठेवावे.\n अंगुष्टपर्व मात्रं प्रक्षालित दर्भाग्र व्दयं आज्ये प्रक्षिप्य \nअग्नेः उदग् आस्तिर्णेषु दर्भेषु पात्रे तंडुल तिलैः क्षीराक्त तंडुल पृथक् पूरयित्वा \nपुनर्ज्वलता तेनैव दर्भोल्मुकेन त्रिः पर्याग्निं कृत्वा उल्मुकं निरस्य अपः स्पृष्ट्‌वा आज्यपात्रं भुविकषन् निवोद्‌गुद्वास्य अग्नौ प्रास्य तत्रस्थमेव आज्यं पवित्राभ्यां\nहातामध्ये दोन तीन दर्भ घेऊन त्याचे शेंडे अग्नीवर धरून पेटवावेत. याला उल्मुक म्हणतात. हे दर्भोल्मुक तुपाच्या पात्रावर तीन वेळा फिरवावे. ते उल्मुक खाली ठेवावे. दुसर्‍या दोन दर्भाच्या शेंड्यांचे आंगठ्यांच्या पेराएवढे दोन तुकडे तोडून प्रणीतेतील पाण्यात भिजवून तुपाच्या पात्रात घालावेत. अग्नीच्या उत्तरेस मांडलेल्या पहिल्या ओळीतील पात्रांमध्ये क्रमाने तांदूळ, तीळ व तांदळात थोडे दूध घालून बनविलेले क्षीराक्त तंडुल घालावेत. पुन्हा ते उल्म्क तुपाच्या पात्रासह सर्व पात्रांवर तीन वेळा गोलाकार फिरवावे. ते उल्मुक विझवावेत. हात धुवून टाकावेत. निखार्‍यावरून तुपाचेपात्र उचलून उत्तरेकडील दर्भावर पूर्वीच्या जागेवर ठेवावे. निखारे स्थंडिलात ठेवावेत. तुपाच्या पात्रातील दर्भ घेऊन पूर्वीप्रमाणे अंगठा व करंगळीत सुटे सुटे धरून खालील मंत्र म्हणत एकदा व न म्हणता दोन वेळा असे एकंदर तीन वेळा तूप हलवावे. त्यानंतर ते दर्भ प्रणितेतील पाण्यात भिजवून अग्निवर द्यावेत व\n स्कंदाय इदं न ममं असे म्हणावे.\nइति प्रागुत्पुनाति सन्मंत्रेन द्विस्तूष्णीम् पवित्रे अद्भिः प्रोक्ष्य अग्न्यावनुहरेत्तूष्णीं स्कंदाय नमः स्कंदाय इदं न मम् \nतत आत्मनः अग्रतो भूमिं प्रोक्ष्य तत्र बर्हिः सन्नहनीं रज्जुं उदगग्रां प्रसार्य तस्यां बर्हिः प्रागग्रं उदगपवर्ग\nअविरलं आस्तीर्य तस्मिन् आज्यपात्रं निधाय स्रुवाद संमार्जयेत् दक्षिण हस्ते स्रुवं दर्वी गृहीत्वा सव्येन\nकांश्चिद्दर्भानादाय सहैवाग्नौ प्रताप्य दर्वी आज्यपात्रस्य उत्तरतो निधाय स्रुवं वाम हस्ते गृहीत्वा दक्षिण हस्तेन\nस्रुवस्य बिलं दर्भाग्रेः प्रागादि प्रागवर्गं त्रिः संमृज्य ततो दर्भाणां मूलैर्दंडस्य अधस्ताद् बिल पृष्ठात् आरभ्य यावत्\nउपरिष्टाद् बिल तावत् त्रिः संमृज्य प्रोक्ष्य प्रताप्य स्रुवां आज्यस्थाल्यां उत्तरतो निधाय दर्वी वामहस्ते गृहीत्वा संमाजयेत् दर्वी वामहस्ते गृहीत्वा संमाजयेत् दर्भान् अद्भिः क्षालयित्वा अग्नावनुप्रहरेत् \nआपल्या समोरील भूमीवर प्रणितेतील पाणी शिंपडावे. उत्तरेकडे ठेवलेल्या बर्हिच्या दोरीची गाठ सोडून ती दोरी प्रोक्षण केलेल्या जागेवर उत्तरेकडे दर्भाचे अग्र करून पसरावी. त्यावर बर्हिचे दर्भ दाट पसरावेत. त्यावर तुपाचे पात्र ठेवावे. स्रुवा दर्वी उजव्या हातात व काही दर्भ डाव्या हातात धरून दोन्ही अग्निवर थोडे तापवावे. दर्वी आज्यपात्राच्या उत्तरेस ठेवून स्रुवा फक्त डाव्या हातात व दर्भ उजव्या हातात धरावे. दर्भाचे अग्र स्रुवेच्या बिळात पूर्वेकडून पूर्वेकडे गोलाकार तीन वेळा फिरवावे. स्रुवेच्या पाठीमागील भागापासून सुरू करून स्रुवेच्या तोंडापर्यंत दर्भाच्या मुळांचा स्पर्श करावा. स्रुवेस प्रणीतेतील जलाने प्रोक्षण करावे. स्रुवा व दर्भ पुन्हा अग्निवर तापवावेत. स्रुवा आज्यपात्राच्या उत्तरेस ठेवावी व दर्वीचे असेच संमार्जन करावे व स्रुवेच्या उत्तरेस ठेवावी. त्यानंतर हातातील दर्भ प्रणीतेत बुडवून अग्नीवर द्यावेत.\nततो हविर्द्रव्यं अभिघार्य तत् पात्राणि आज्यस्थाली अग्निर्मध्यतो निधाय आज्याद्दक्षिणतो बर्हिष्यासाद्य अभिघार्य नवाभिघार्य\nहविर्द्रव्यांच्या पात्रातील हविर्द्रव्यांवर आज्य पात्रातील तूप घालावे. यालाच अभिघार करणे असे म्हणतात. त्यानंतर ती पात्रे आज्यपात्र व अग्नी यांच्यामधून नेऊन आज्यपात्रांच्या दक्षिणेस त्याच क्रमाने ठेवावीत. त्यावर पुन्हा तुपाचा अभिघार करावा किंवा करू नये.\nइथपर्यंतच्या कृतीस (कारिका) पात्रासाधन करणे असे म्हणतात.\nएकादशांगुल परिमिते देशे गंधाक्षत पुष्पैः प्रागादि प्रागः अग्निं अर्चयेत्‌ अग्नये जातवेदसे नमः \nअग्नये विश्वतो मुखाय नमः अग्नये देव मुखाय नमः अग्नये देव मुखाय नमः यस्मै कृशानो कृतिने सुलोकं करोषि यष्ट्रे सुखकारकं त्वं \nबव्हश्वगोवीरधनैरुपेतं धनं समाप्नोत्यविनश्वरं सः इति उपस्थाय इध्म आत्मानं च अलंकृत्य हस्तं प्रक्षाल्य \nइध्म रज्युं इध्मस्थाने निधाय पाणिन्‌ इध्मं आदाय मूल मध्य अग्रेषु स्रुवेण त्रिः अभिघार्य \nस्थंडिलाच्या ११ बोटांच्या परिमितीत पूर्वेपासून आठ दिशांना गंध, अक्षता, फुले यांनी अग्निची पूजा करावी. त्यावेळी वरील नावे घ्यावीत. उदा. पूर्वेसाठी अग्नये जातवेदसे नमः म्हणावे. अग्निला सफेद फुले वहावीत.\nत्यानंतर आपल्या कपाळास थोड्या अक्षता लावून घ्याव्यात. हात धुवावेत. इध्म्याच्या समिधांना बांधलेली दोरी सोडून ती त्याच जागी ठेवावी व इध्म्याच्या समिधा हातात घ्याव्यात. त्यांच्या मूल मध्य व अग्र या ठिकाणी तुपाचा अभिघार करावा. त्यानंतर मूल व मध्य यांच्या मध्यभागी समिधा धरून खालील मंत्र म्हणून अग्निवर द्याव्यात.\nभो जातवेदस्तव चेदमिध्म आत्मा प्रदीप्तो भव वर्धमानः \nअस्मान् प्रजाभिः पशुभिः समृद्धान् कुरु त्वमग्ने धनधान्ययुक्तान् जातवेदसे अग्नये नमो नमः जातवेदसे अग्नये नमो नमः जातवेदसे अग्नय इदं न मम \nअग्नीच्या वायव्य कोनापासून आग्नेय कोनापर्यंत तुपाची धार सोडताना मनातल्या मनात प्रजापतये म्हणावे व मोठ्याने फक्त नमः म्हणावे. असेच नैऋत्येपासून ईशान्येपर्यंत धार सोडताना करावे. अग्नीच्या उत्तरेस तुपाची एक आहुति - अग्नये नमः अग्नय इदं न मम \nअग्नीच्या दक्षिणेस तुपाची एक आहुति - सोमाय नमः सोमाय इदं न मम \nदर्वीत ४ पळ्या तूप काढून घ्यावे व खालील मंत्र म्हणून आहुति द्यावी.\nअभीप्सितार्थ सिध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः गणपतये नमः गणपतय इदं न मम \nस्त��री. १ कृष्णाच्या अष्टनायिकांतील जी राही तिची बहीण . अविद्या चोरिली चंद्रावळी - एरुस्व ८ . २७ . २ एक प्रकारचें गाणें . [ सं . ]\nस्त्री. सुंदर स्त्री . ' नुसतीच चंद्रावळी आहे बघा .' - पाणकळा ( चंद्र + आवली )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/clitoris/", "date_download": "2021-05-10T05:46:35Z", "digest": "sha1:HMOBFCYFELOCGMPDVIL7NUEMB4JEZBKM", "length": 13036, "nlines": 161, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "क्लिटोरिस नेमकं असतं कसं ? – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nक्लिटोरिस नेमकं असतं कसं \nक्लिटोरिस नेमकं असतं कसं \nस्त्रियांमध्ये क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या पुस्तकांमध्येही बहुतेक वेळा तो दाखवलेला नसतो आणि दाखवला असेलच तर एक छोटासा उंचवटा म्हणून दाखवलेला असतो. ग्रामीण भागात याला दाणा, टिटनी किंवा बटण म्हणलं जातं. पण या सगळ्याचा अर्थ संवेदनशील टोक इतकाच आहे. प्रत्यक्षात मात्र क्लिटोरिस संपूर्ण मायांगामध्ये पसरलेलं आहे.\nजगातील पहिले शरीरशास्रानुसार अधिक योग्य, प्रिंट करता येईल असे 3D क्लिटॉरिस वरील चित्रामध्ये दिले आहे. फ्रेंचमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्यासाठी वापरले जाणार आहे. या क्लिटोरिस प्रतिकृतीचा वापर करून मुलांना शाळेमध्ये शिकवले जाईल की, पुरुषाचे लिंग ज्या पेशींपासून बनलेले असते त्याच पेशींपासून क्लिटोरिस बनलेले असते. फरक इतकाच आहे की, महिलांच्या या पेशी शरीराच्या आत असतात आणि बऱ्याचदा त्या पुरुषांपेक्षा लांब म्हणजेच जवळजवळ ८ इंच असतात.\nलैंगिक सुखाचा विचार करता स्त्रीमध्ये योनीमार्गापेक्षा क्लिटोरिस खूप महत्वाची भूमिका बजावते. स्त्रियांनादेखील पुरुषांसारखी ताठरता येणारी, उद्दीपित होणारी (erectile system) रचना असते. लैंगिक सुख ही काही जादू नाही की, ते फक्त स्त्रीला फक्त पुरुषांकडूनच मिळू शकते.\nहळुवार दाबलं, चोळलं, स्पर्श केला किंवा सायकल चालवण्यासारख्या कृतीमध्ये क्लिटोरिस उद्दीपित होऊ शकतं. लैंगिक संभोगामध्येही ते उद्दीपित होऊ शकतं. असं झा���्यावर लैंगिक संवेदना सर्वोच्च बिंदू गाठतात आणि ऑरगॅझमचा अनुभव येतो. उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून क्लिटोरिस फुलतं, आकुंचन पावतं आणि शिथिल होतं. लैंगिक सुख देणं हेच याचं एकमेव कार्य आहे. प्रजननामध्ये त्याची कोणतीही स्पष्ट किंवा प्रत्यक्ष भूमिका नसते.\nयोनीमध्ये लघवीच्या जागेच्या वर एक फुगीर भाग हाताला लागेल. त्याला स्पर्श करून पहा. काय संवेदना जाणवतात लैंगिक संवेदना निर्माण होतात का लैंगिक संवेदना निर्माण होतात का लैंगिक भावना निर्माण झाल्यावर क्लिटोरिसला स्पर्श करून लैंगिक सुखाचा अनुभव घेता येतो. स्त्रिया किंवा मुली हस्तमैथुन करताना क्लिटोरिसला स्पर्श करून सुख मिळवू शकतात.\nहस्तमैथुन: आनंददायी आणि सुरक्षित लैंगिक क्रिया\nमाझं लैंगिक सुख माझ्या हातात – क्लिटोरिस\nमाझं लैंगिक सुख माझ्या हातात – क्लिटोरिस\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/30-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-05-10T04:36:57Z", "digest": "sha1:LM6CZGNNKC7YZOJLKS5WYMO27ZFA4FAL", "length": 12255, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "30 तासांपासून शिवसैनिकांचे कोरड्या विहिरीत बसून आंदोलन | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\n30 तासांपासून शिवसैनिकांचे कोरड्या विहिरीत बसून आंदोलन\n30 तासांपासून शिवसैनिकांचे कोरड्या विहिरीत बसून आंदोलन\nबीड : रायगड माझा ऑनलाईन\nदुष्काळी उपाययोजना तातडीने राबवल्या जात नसल्याचा निषेध करण्यासाठी बीड जिल्ह्यातील कोटेवाडीमध्ये शिवसैनिकांनी भाजप सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. हे शिवसैनिक कोरड्या विहिरीमध्ये आंदोलनाला बसले असून गेल्या 30 तासांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. सध्या मराठवाड्यामध्ये कडाक्याची थंडी पडली असून या थंडीमध्येही आंदोलकांनी त्यांचं आंदोलन सुरू ठेवलं आहे. हे आंदोलन संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय बनलं असून या शिवसैनिकांना पाहण्यासाठी या विहिरीभोवती मोठी गर्दी होऊ लागली आहे.\nदुष्काळ जाहीर करून एक महिना उलटला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ही म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये दुष्काळ सहन करण्याची ताकद आता उरली नाही त्यामुळे दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवा या मागणीसाठी सोमवारी भल्या पहाटे बीडमधील शिवसैनिकांनी दुर्गम भागातील 60 फूट कोरड्या विहिरीत उतरत आंदोलनाला सुरुवात केली. प्रशासनाकडून शिवसैनिकांना अजूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हे आंदोलन गेल्या 30 तासांपासून अजूनही सुरू आहे.\nPosted in क्राईम, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महाराष्ट्रTagged आंदोलन, दुष्काळ, बीड\nमुंबई : ‘बेस्ट’ कामगार संपावर\nठाण्याच्या मासुंदा तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2021-05-10T03:53:10Z", "digest": "sha1:Y2UMNPV7OV45RPSZV2RHGAV5I7RLKUKW", "length": 8935, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यु | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nवाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यु\nपुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यु\nनारायणगाव- पुणे नाशिक महामार्ग जसा मनुष्यासाठी धोकादाय आहे तसाच वन्य प्राण्यासाठीसुद्धा धोका दायक आहे आज नारायणगाव येथी मुक्ताई ढाबा याठिकाणी एक ७ ते ८ वर्षाच्या बिबट्या मादीला अज्ञात वाहने धडक दिली त्या ती जागीच ठार झाली त्याठिकाणी प्रत्येक्षदर्शी काही व्यक्तींनी तिला रस्तावरुन बाजूला घेतले स्थनिकांनी पोलिसांना हे कळवले असता नारायणगाव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन पाचपुते व अतिश काळे यांनी धाव घेतली त्यानंतर वन विभाचे अधिकारी मनीष काळे यांनी पंचनामा करून मृत मादी बिबट्याला ताब्यात घेतले\n← हातगाडीला धड़क ; पोलीस टीएमटी चालकाच्या शोधत\nहिललाईन पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड़ →\nप्रधानमंत्री मुद्रा योजना ; ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर\nराज्यातील ३३ हजार महिला बेपत्ता\nभ्रष्ट मनपा अधिकारी,भूमाफिया यांच्या पासून मला धोका ; नगरसेवक रमाकांत पाटिल\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घ��नाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/free-food-donation-to-the-poor-through-wagholi-village/", "date_download": "2021-05-10T05:59:48Z", "digest": "sha1:KDJIAYL33E7VICP7CNAYVXNJ7KYTK4YH", "length": 4825, "nlines": 96, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघोली ग्रामस्तांमार्फत गरिबांना मोफत अन्नदान", "raw_content": "\nवाघोली ग्रामस्तांमार्फत गरिबांना मोफत अन्नदान\nमुख्य बातम्याTop Newsपश्चिम महाराष्ट्र\nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाघोली ग्रामस्थांनी अभिनव उपक्रम राबवत बारा हजार लोकांना मोफत अन्नदान उपलब्ध करून दिले आहे. ग्रामस्थांतर्फे रोज तीन ठिकाणी अन्न शिजवून गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करण्यात येते.\nग्रामस्थांच्या या अभिनव उपक्रमामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून आज राज्यात कोरोनाचे ४९ नवे रुग्ण आढळले आहेत.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nग्रामीण भागात करोना बाधितांची रुग्णवाहिकेसाठी लूट\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\nग्रामीण भागात करोना बाधितांची रुग्णवाहिकेसाठी लूट\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/bjp-state-president-chandrakant-patil-trongly-criticizes-on-cm-uddhav-thakre/", "date_download": "2021-05-10T04:38:13Z", "digest": "sha1:FVN6ZGJKDRV2Z2W5ZAFQ72KDSJJ5EM7Z", "length": 10579, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "हा तर मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा… : चंद्रकांत पाटील | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash हा तर मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा… : चंद्रकांत पाटील\nहा तर मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा… : चंद्रकांत पाटील\nमुंबई (प्रतिनिधी) : तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केले. दारूची दुकानेही सुरू आहेत. पण मंदिरे उघडत नाही. अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही तर कुणाला आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. मंदिरे न उघडणे हा मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहून मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे सुनावलं आहे. यावर पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, माणसाला जशी भुकेची गरज असते, तशीच मन:शांतीचीही गरज असते. भारतातील लोक पूजा-अर्चा करतात म्हणून देशातील आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे मंदिरे उघडण्याची गरज आहे. तुम्ही सत्तेच्या गादीवर बसला आहात. स्वा. सावरकरांवर काँग्रेसने टीका केली, तेव्हा तुम्ही गप्प बसलात. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज आहे. मग मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे आहे त्यांना नेमकं काय करायचे आहे त्यांना नेमकं काय करायचे आहे कोरोना हा मंदिरात दबा भरून बसला आहे का कोरोना हा मंदिरात दबा भरून बसला आहे का मंदिरात गेलेल्या माणसावरच कोरोना हल्ला करतो का मंदिरात गेलेल्या माणसावरच कोरोना हल्ला करतो का विमानातून, एसटी आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.\nPrevious articleभाविकांच्या सहनशीलतेचा अंत न बघता मंदिरे त्वरित सुरू करा \nNext articleअंबाबाई मंदिरातील विकासकामे पूर्ण करा : सिटीझन फोरमची मागणी\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच���या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://live64media.com/", "date_download": "2021-05-10T05:23:32Z", "digest": "sha1:DWXOSNICHLPQH5ITIC2XCHIQCG4IQB44", "length": 9874, "nlines": 76, "source_domain": "live64media.com", "title": "Marathi 65 Media – News", "raw_content": "\nकधी गरजेपोटी ‘हे’ काम करत होती हि अभिनेत्री,आत्ता बनली आहे बॉलीवुडची मोठी सुपरस्टार…\nआपल्याला हे माहित आहे की जीवनात यशस्वी होणे इतके सोपे नसते. सध्या चर्चेत असणार्‍या या अभिनेत्रीला तिच्या सुरुवातीच्या स्ट्रगलच्या दिवसांत बरीच अडचणींचा सामना करावा लागला होता. खरं तर ज्या अभिनेत्रीबद्दल …\nह्या एका चुकीमुळे तुटले होते जॉन अब्राहम आणि बिपाशा बसुचे नातेबंध,कधी काळी होणार होते लग्न…\nएक काळ असा होता की जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांची बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि प्रत्येकाला असे वाटत होते की जॉन आणि बिपाशा …\nह्या तीनराशींचे लोक पार्टनरसाठी असतात सर्वात जास्त पोजेसिव, स्वतःवर नाही करू ���कत कंट्रोल….\nज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची राशी त्याच्या स्वभावावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. राशिचक्रानुसार व्यक्तीचे गुण आणि वर्तन हे त्याच्या राशीवर बऱ्यापैकी अवलंबून असतात. असे मानले जाते की काही राशीचे लोक इतरांपेक्षा …\nसुहागरात्रीच्या दिवशी नवरीचे ते शरीर बघून पति झाला बेशु-द्ध, सुध आल्यानंतर सांगितली पत्नीची ती सच्चाई..\nउत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून एक आश्च-र्यकारक बा-तमी समोर आली आहे. खरे तर येथे नवविवाहित नवरा आपल्या पत्नीसमवेत हनीमून साजरा करण्यासाठी खूप उ त्सुक होता. वराला धीर धरणे शक्य होत नव्हते …\nखूप जास्त रोम्यांटीक असतात ह्या राशींच्या मुली, कधीही नाही देत धोखा..\nप्रत्येकजण आपल्या स्वभावामुळे स्वताची एक वेगळी ओळख निर्माण करत असतो. काही लोक स्वभावाने रागीट असतात तर काही व्यक्ती खूप शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या असतात. हे सर्व गुण त्यांच्या राशीमुळे दिसून …\nमुलाला खेळण्याच्या दुकानामध्ये मिळाली एक अशी पेंटिंग,त्याने घरी आल्यावर जवळून बघितले ते भयानक होते..\nआज आम्ही तुम्हाला केव्हिन नावाच्या मुलाबरोबर झालेल्या एका घटनेबद्दल सांगणार आहोत. जी घटना वाचून आपला देखील नशिबावर विश्वास वाढेल. एका साध्या पेंटिंग मुळे त्याचे आयुष्य कसे चमकले याबद्दल आम्ही आज …\nकरिश्मा कपूरची ह-नीमून साठी लावली होती तिची बोली तेव्हापासूनच तिचे प्रेम रागामध्ये बदलायला लागले …\nबॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा बॉलीवूडमधला प्रवास जितका ग्लॅ म रस आणि सुंदर होता त्यापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्यामध्ये तिचे बरेच हाल झाले आहेत. गोविंदा आमिर खान आणि सलमान खान सारख्या सुपरस्टार्सबरोबर …\nअनेक दिवसापासून मालकाच्या कबरीवर बसला होता कुत्रा ,फोटो झूम केल्यावर समोर आहे धक्कादायक सत्य …\nमित्रांनो आपण दररोज नवनवीन फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहत असतो. या फोटोमागे वास्तवाशी सं-बंधित बऱ्याच कथा आहेत जे ऐकूनही आपणास आश्चर्य वाटते. आज आम्ही अशाच एका व्हायरल फोटोमागील संपूर्ण …\nस्त्रीचा हा भाग असतो सर्वात पवित्र, एकूण आश्चर्य वाटेल ..\nहिं दू ध-र्माच्या मान्यतेनुसार जेव्हा एखाद्याच्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा लोक तिला लक्ष्मीचे रूप मानत असतात. स्त्रियांना बालपणापासूनच देवीसारखे पूजले जाते. पण जेव्���ा मुलगी लग्न करते आणि तिच्या नवऱ्याच्या …\nपतिचे झोपलेल नशीब बदलून टाकतात ह्या पाच सवयी असलेल्या महिला, असतात खूप भाग्यशाली..\nअसे म्हणतात की चांगल्या सवयी आणि गुण असलेली स्त्री जर घरात असेल तर घर हे स्वर्ग बनते. तसेच आपल्या हिं-दू संस्कृतीत स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. 21 व्या शतकातही ही …\nकधी गरजेपोटी ‘हे’ काम करत होती हि अभिनेत्री,आत्ता बनली आहे बॉलीवुडची मोठी सुपरस्टार…\nह्या एका चुकीमुळे तुटले होते जॉन अब्राहम आणि बिपाशा बसुचे नातेबंध,कधी काळी होणार होते लग्न…\nह्या तीनराशींचे लोक पार्टनरसाठी असतात सर्वात जास्त पोजेसिव, स्वतःवर नाही करू शकत कंट्रोल….\nसुहागरात्रीच्या दिवशी नवरीचे ते शरीर बघून पति झाला बेशु-द्ध, सुध आल्यानंतर सांगितली पत्नीची ती सच्चाई..\nखूप जास्त रोम्यांटीक असतात ह्या राशींच्या मुली, कधीही नाही देत धोखा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/ncp-leader-ajit-pawar/", "date_download": "2021-05-10T05:35:52Z", "digest": "sha1:OUHGLRUQIKUUBW7IT4JETDKLDCMAHGT3", "length": 4095, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "NCP leader Ajit Pawar Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune news: ‘यामुळे’ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट केले; अजित पवारांनी केला…\nएमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट केले होते. पण, काही तासांनंतर अजितदादांनी ते ट्वीट केले. त्यामुळे…\nPimpri News: अजितदादांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चेला…\nएमपीसी न्यूज - भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आह�� :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/shivsen-leader-sanjay-raut/", "date_download": "2021-05-10T05:59:02Z", "digest": "sha1:7KIIA6HAVFUU55LVBMAHXU5ERRZCBHSZ", "length": 3111, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "shivsen Leader sanjay Raut Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : आता कंगनाला महत्व देण्याची गरज नाही ; संजय राउतांचा ‘कंगना’वर पुन्हा निशाणा\nएमपीसीन्यूज : आता कंगनाला महत्व देण्याची गरज नाही. ती आता गुन्हेगार आहे, संशयित आहे. तिला समन्स पाठवलं आहे. तिने मुंबई पोलिसांसमोर हजर राहावं. ती शूर मुलगी आहे असं मला वाटायचं, असे म्हणत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/international-he-play-role-deaf-and-dumb-long-62-years-husband-want-keep-wife/", "date_download": "2021-05-10T05:22:50Z", "digest": "sha1:PXGADODHJTCUFKUGKF3WFXLCATT3KOCI", "length": 9499, "nlines": 90, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 62 वर्षे मूकबधीराचं सोंग घेऊन त्यानं टिकवला संसार!... काय आहे वास्तव?", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n62 वर्षे मूकबधीराचं सोंग घेऊन त्यानं टिकवला संसार… काय आहे वास्तव\n62 वर्षे मूकबधीराचं सोंग घेऊन त्यानं टिकवला संसार… काय आहे वास्तव\n‘लव्ह-मॅरेज असो किंवा अरेंज-मॅरेज, भाड्यांला भांडं लागलं की आवाज तर होतोच. ही घरोघरीची कहाणी आहे. पण बायकोच्या भांडण्याचा किंवा बोलण्याचा त्रास सहन करावा लागू नये. म्हणून अमेरिकेतील एका पतीने चक्क मुकबधीर असल्याचं सोंग केलं. ते ही चक्क 62 वर्षं… अखेर 62 वर्षांनी त्याचं बिंग फुटलंच.’ अशी बातमी सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. मात्र त्यामागचं वास्तव काही वेगळंच असल्याची माहिती ‘जय महाराष्ट्र’ला मिळाली आहे.\nWorld News Daily Report ने यासंदर्भात बातमी दिली होती. मात्र त्या बातमीखालीच वेबसाइटने disclaimer देऊन ही बातमी गंमत म्हणून दिली असल्याची कबुली दिली आहे.\nमात्र बातमीखाली disclaimer देऊन ही बातमी गंमत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.\nम्हणजेच ही बातमी खोटी असल्याचं त्यांनी स्वतःच मान्य केलंय.\nनेमकी काय आहे ही बातमी\nबेरी आणि डोरथी हे जोडपं अमेरिकेतील एका शहरात राहत होतं.\nबेरी यांच्या पत्नी खूप बडबड्या होत्या.\nगंमत म्हणजे 84 वर्षीय पती आपल्या 80 वर्षीय पत्नीला चक्क 62 वर्षे उल्लू बनवत राहिले.\nआपला नवरा मुकबधिर असल्याचं मानून डोरथी यांनी 2 वर्ष मेहनत घेऊन सांकेतिक भाषाही शिकली होती.\nपत्नीच नव्हे तर मुलांना आणि नातवांनाही बेरी मुकबधिरच आहेत, असं वाटत होतं.\nमात्र एका कॅरेओके कार्यक्रमात त्याचं हे बिंग फुटलं.\nया गोष्टीमुळे सगळ्या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला.\nअखेर वयाच्या या टप्पावर पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे.\nबेरीनं 62 वर्षे मुकबधिराचं सोंग घेऊन माझा विश्वासघात केला.\nनवऱ्याने 62 वर्षे खोटं बोलून केवळ माझीच नाही, तर सगळ्या कुटुंबाची फसवणूक केली.\nयाबाबत अतिशय वाईट वाटत असल्याचं डोरथीनं सांगितलं.\nमात्र बेरींनी मुकबधिराचं सोंग केलं नसतं, तर या दोघांचा संसार 60 वर्षांआधीच मोडला असता, असं सांगून बेरीच्या वकिलांनी बेरी यांचं समर्थन केलं.\nपण डोरभी यांचा निर्णय पक्का असून त्यांनी बेरीकडून झालेल्या मानसिक त्रासाबद्धल नुकसानभरपाईची मागणी केली आहे.\nया पती-पत्नीच्या भांडणाची कथा चर्चेचा विषय बनला असल्याचं या बातमीमध्ये म्हटलं आहे.\nPrevious भारतात इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त\nNext पुलवामा हल्ला मोदी आणि इम्रान खान यांची फिक्सिंग -कॉंग्रेस नेते\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्या��र गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/maharashtra-state-interim-budget-2019-today/", "date_download": "2021-05-10T03:48:47Z", "digest": "sha1:S54RNNZ5AC3CGEUPOOKRJQAOR3XH5C42", "length": 6447, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प Jai Maharashtra News", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प\nआज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प\nराज्याचा वर्ष 2019-20चा अंतरिम अर्थसंकल्प आज म्हणजेच बुधवारी दुपारी 2 वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला जाणार आहे.\nअर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडतील.\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागून आहे.\nआगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन 3 महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करण्यासाठी सध्या मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे.\nशेतकऱ्यांसाठी विविध नवीन योजना जाहीर करून भरघोस आर्थिक मदत देण्याची घोषणा केली जाऊ शकते.\nयाशिवाय प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत असलेली दोन हेक्टरची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे.\nत्याचबरोबर रोजगाराबाबत आणि महापुरुषांची स्मारके व पुतळ्यांबाबत भरीव निधीची तरतूद होईल, असे बोलले जात आहे.\nPrevious पाकिस्तानी पत्रकारानेच घातले पाकच्या परराष्ट्र मंत्र्याचे दात घशात\nNext #Surgical Strike 2: मुंबई, दिल्लीसह देशातील पाच शहरात हाय अलर्ट\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसा��ी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bhashya-jaipur-literature-festival-samrat-phadnis-marathi-article-3839", "date_download": "2021-05-10T04:11:43Z", "digest": "sha1:HNK5ILG43LYIFIO2RO7X45JYA5E2VGMK", "length": 24728, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bhashya Jaipur Literature Festival Samrat Phadnis Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 फेब्रुवारी 2020\nजयपूर लिटरेचर फेस्टिव्हल लेखन-साहित्य जगतातील सर्वात विशालकाय महोत्सव. नुकत्याच झालेल्या या महोत्सवात समकालीन साहित्य, संदर्भ आणि प्रश्नांवर खुली चर्चा झाली.\n‘खान मार्केट गॅंग’, ‘टुकडे टुकडे गॅंग’, ‘शाहीन बाग’, ‘नेहरूंचा करिष्मा संपत चाललाय’, ‘मोदीच भारतीय हृदयसम्राट आहेत...’ अशी संबोधनं आणि विधानं राजकीय सभांमधली आहेत, असं वाटतं. विधानं करणारे टाळ्या घेण्यासाठी आणि आपला मतदार घट्ट करणारी आहेत, असं वाटू शकतं.\nहे वाटणं स्वाभाविक आहे. गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर याच भाषेत प्रेम आणि टीका झाली आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत हीच भाषा मोदी-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाजूनं किंवा विरोधात मांडली गेलीय.\nहीच संबोधनं आणि विधानं जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या मंचावरूनही उच्चारली गेली, मात्र त्याला संदर्भ भूमिकांचे आणि वर्तमानातील साहित्यभानाचे होते. भारतीय लोकशाही आणि लोकशाहीचा पाया असलेली भारतीय राज्यघटना धोक्‍यात असल्याची प्रामुख्यानं उदारमतवादी लेखक-साहित्यिकांची भावना आहे. उदारमतवादी म्हणजे डाव्या विचारसरणीचे हा भ्रम दूर ठेवून पाहिलं, तर असं वाटण्याचं गांभीर्य जाणवतं. हेच गांभीर्य जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रतिध्वनीत झालं. या प्रतिध्वनीचेही पडसाद दीर्घकाळ उमटत राहतील, असं आजचं वातावरण जरूर आहे.\nलेखक-साहित्यिकांनी राजकारणापासून चार हात दूर राहावं, त्यांना जे काय म्हणायचंय, ते त्यांनी सौम्य शब्दात मांडावं आणि राजकारण्यांना राजकारण करू द्यावं, असा एक विचारप्रवाह भारतीय मानसिकतेत जरूर आहे. या विचारप्रवाहाला छेद देणारं यंदाचं फेस्टिव्हल होतं. तसंही जयपूरच्या मंचावरून सरकारला धारेवर धरण्याचं काम आधीही झालेलं आहे; मात्र यंदाची धार अधिक होती, हे निश्‍चित. केवळ सरकारला धारेवर धरणारी विचारसरणीच मंचांवर होती, असं नाही. सरकारची, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बाजू मांडणारे विचारही मंचांवरून व्यक्त झाले. मात्र, जोर सरकारविरोधी होता, हे आवर्जून नमूद करावं लागेल.\nवर्तमानातील काही विशिष्ट शब्दसमूहांचा वारंवार उल्लेख मंचांवरून झाला. उदाहरण म्हणून ‘टॉलरन्स’ शब्द घेता येईल. ‘टॉलरंट’ म्हणजे सहनशील. भारतीय ‘टॉलरंट’ आहेत आणि या ‘टॉलरंट’ समाजात हिंदू-मुस्लीम दुहीची बीजं रोवली जात आहेत, असा आरोप मंचांवरून झाला. त्याला उत्तर देताना कवी, लेखक आणि जाहिराततज्ज्ञ प्रसून जोशी यांनी ‘टॉलरन्स’ हा शब्दच आपला नाही. ॲक्सेप्टन्स (स्वीकार) हा शब्द भारतीय मानसिकतेला लागू पडतो,’ अशी मांडणी केली. मोदी यांची बाजू उचलताना ‘ते फकीर आहेत आणि फक्त देशावरच प्रेम करतात,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. जोशी यांनी मांडलेला एक मुद्दा नंतरच्या सत्रांमध्ये सातत्यानं आला. ‘असहमतीमध्येही एक गौरव (गरीमा) असली पाहिजे,’ असं जोशी म्हणाले.\nसमकालीन समाजातील धार्मिक ताण-तणावांचा आक्रमक आणि थेट संदर्भ घ्यायला महोत्सवात मोकळेपणा होता. भारतीय राज्यघटनेसंदर्भातल्या चर्चेत ‘राज्यघटना आपल्याला वाचवू शकणार नाही. राज्यघटनेला वाचविण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल,’ असं घटनेचे अभ्यासक, लेखक माधव खोसला यांनी उघडपणे सांगितलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) उल्लेख वारंवार झाला. न्यायव्यवस्थेनं अधिक जबाबदारी घ्यायला हवी, अशा सूचना आल्या. ‘मी ऑक्‍सफर्डला शिकत असताना चिनी तरुणाई माओचं रेड बुक हातात घेऊन आंदोलन करत होती. भारतात राज्यघटना हातात घेऊन तरुणाई आंदोलन करतेय, हे चांगलं आहे,'' अशी आठवण लेखक आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी सांगितली. भारतावर एक संस्कृती लादण्याचे प्रयत��न इतिहासातही झाले. मात्र भारतानं ते कधी स्वीकारले नाहीत, असा संदर्भ लेखिका सबा नक्वी यांनी दिला. ‘भारतभर फिरणाऱ्या अमित शहा यांना शाहीन बागेत जावंसं का वाटलं नाही’ असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजदीप सरदेसाई यांनी उपस्थित केला.\nजयपूरमध्ये राजकीय जाणिवा जितक्‍या स्पष्टपणानं व्यक्त झाल्या, तितक्‍याच स्त्रियांच्याही अर्थव्यवस्थेतील स्त्रियांच्या कमी होणाऱ्या सहभागाकडं गांभीर्यानं पाहावंच लागेल, असं निरीक्षण नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी नोंदवलं. कामाच्या ठिकाणी महिलांचं प्रमाण भारतात कमी होतंय आणि त्याच्या खोलात शिरून कारणं पाहावी लागतील, असं ते सांगून गेले. एकीकडं मुली शिकताहेत, समाजातली गरिबी किमान गेल्या तीस वर्षांच्या तुलनेत कमी होतेय आणि दुसरीकडं रोजगार-नोकरीत महिलांचं प्रमाण कमी होतंय, हा विरोधाभास त्यांनी दाखवून दिला. आर्थिक स्थिती सुधारत जातेय, तसतशी महिलांना घरकामातच गुंतविण्याची प्रवृत्ती वाढतेय का, हे तपासलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. जरूर पडेल तिथं सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे, असंही त्यांनी सुचवलं. पुरुषी मानसिकतेवर नोबेल विजेत्यानं टाकलेला हा नवा प्रकाश आहे. शिकलेली मुलगी हवी, हा आग्रह समाजात दिसतो आहे आणि त्याचवेळी नोकरी करणारी नको, हाही आग्रह कुठंतरी वाढीला लागला असावा, असं बॅनर्जी यांच्या निरीक्षणाचं सार आहे.\nपुरुषी मानसिकतेवर अन्य सत्रांमधूनही विचार व्यक्त झाले. ‘पुरुषांना काही काळ शांत बसवलं पाहिजे,’ असं विधान लेखिका अरुणिवा सिन्हा यांनी केलं. भाषा व्यवहारातल्या पुरुषी व्यवस्थेवर तमीळ लेखक पेरूमल मुरूगन यांनी भाष्य केलं. मुंबईच्या मच्छीमार समाजातल्या बायकांचं उदाहरण शोभा डे यांनी दिलं आणि मार्केटिंगमध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये बायका अत्यंत चोख आहेत, असं सांगितलं. ‘बायकांना पैशाचं महत्त्व कळतं. ते कळलं नसतं, तर त्या कधीच संपल्या असत्या,’ असं डे यांचं म्हणणं. ‘जग बायकांच्या ताब्यात देऊन टाका, वेगळं दिसेल,’ असंही विधान त्यांनी केलं. आर्थिक मंदीचा पहिला फटका बायकांना बसतो, असं लेखिका कविता बामझाई यांनी सांगितलं.\nभारतीय इतिहासात सामर्थ्यशाली स्त्रियांची उदाहरणं असताना २०२० मध्ये स्त्रियांच्या अनुषंगानं ही चर्चा का करावी लागते, असा प्रश्न पडू शकतो. मात��र, इतिहासात फक्त उदाहरणं आहेत आणि पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहिल्या, म्हणून त्या स्त्रिया उदाहरण झाल्या, हे लक्षात घ्यावं लागेल. त्या स्त्रिया फक्त उदाहरण होत्या; समाज बदललेला नव्हता आणि आजही हा बदल अत्यंत संथगतीनं होतोय, याची जाणीव चर्चासत्रांमधून करून दिली गेली. त्यामुळंच, ‘आमचा जॉबच आता सोसायटीला डिस्टर्ब करायचा आहे. गप्प बसून राहण्याचा नाही,’ असं शोभा डे म्हणतात, तेव्हा आजही नवी उदाहरणं उभी राहण्याची नितांत गरज अधोरेखित होते.\nफिक्‍शन-नॉन फिक्‍शन, स्मरणचित्रे, पर्यटन अशा वेगवेगळ्या धाटणीच्या लेखनप्रकारांवर जयपूरमध्ये मंथन घडलं. स्वच्छ भारत अभियान, प्रदूषण, वातावरणातील बदल अशा समकालीन विषयांनाही मंच मिळाले. दिल्लीसारख्या ठिकाणी मच्छीमारांच्या जाळ्यात मेलेले मासे मिळताहेत. जवळपासच्या कारखान्यांमधून सोडलं जाणारं प्रदूषित पाणी भीषण परिस्थिती निर्माण करतंय, याकडं लेखिका नमिता वाईकर यांनी उदाहरणांसह लक्ष वेधलं. केवळ आकडेवारी दाखवून भारत स्वच्छ झाल्याचा दावा करता येणार नाही, रस्त्यावर आणि घराघरात ती जाणीव दिसावी लागेल, असं नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या उपस्थितीतच सांगण्याचं धाडस जयपूरच्या मंचांवर होतं.\nअशा अनेक पदर असलेल्या विशालकाय संमेलनांना साजरं करण्याचं स्वाभाविक स्वरूप येतंच. ते पूर्णतः टाळता येतं असं नाही. जयपूरही त्याला अपवाद नाही. महोत्सवाला पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या पाचव्या दिवसापर्यंत अफाट प्रतिसाद होता. आकडेवारीत सांगायचं, तर चार लाखांवर लोकांनी महोत्सवाला पाच दिवसांत भेट दिली. सेल्फी पॉइंटपासून ते चविष्ट जेवणापर्यंत सारी व्यवस्था जयपूरमध्ये होती. सुखावणारी बाब होती, पुस्तकांच्या प्रदर्शनातली गर्दी. पुस्तकांनी भरलेल्या कागदी कॅरीबॅग हातात घेऊन प्रदर्शनाच्या ठिकाणाहून बाहेर पडणारी तरुणाई ‘लिखित साहित्याला मरण नाही,’ हा संदेश देत होती.\nजयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २००६ ला सुरू झाला. पहिल्या वर्षी यात १८ लेखक सहभागी होते आणि यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये हा आकडा ५००वर आहे. सातत्यानं एकाच जागी, दिग्गी पॅलेस इथं फेस्टिव्हल भरतो. ही ठाकुरांची हवेली. बांधकाम १८६० चं. हवेलीचं रूपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये होऊन आता तीन दशकं लोटलीयत. एरवी हॉटेल म्हणूनही ही जागा उत्तम. ��त्यंत मध्यवर्ती. जयपूर फेस्टिव्हलनं या जागेला नवी ओळख दिली. अठरा लेखक आणि काही शे लोकांपासून फेस्टिव्हल हजारो लोकांपर्यंत आणि जगभरात पसरलाय, तसंच दिग्गी पॅलेसचं नावही. महोत्सवाचं आणि दिग्गी पॅलेसचं नातं इतकं घट्ट आहे, की जवळपास प्रत्येकाच्या बोलण्यात तो संदर्भ येतो. त्यामागं जसं फेस्टिव्हलचे प्रणेते विल्यम डॅलरिम्पल आणि नमिता गोखले यांचं योगदान आहे, तसंच टीमवर्क आर्ट्‌स या कलाक्षेत्रातील कंपनीच्या संजोय रॉय यांचंही संजोय यांनी पॅलेसच्या कानाकोपऱ्याला जिवंत केलं आणि तिथं माहौल उभा केला. प्रत्येक वर्षी नव्या संकल्पनांनी तो माहौल सजवला. त्यामुळं, अक्षरशः शेकडोंचे लोंढे आत-बाहेर करत असतानाही दिग्गी पॅलेस, जयपूर फेस्टिव्हल आणि साहित्यरसिकांचा परस्परांशी सुरू असलेला संवाद तुटत नाही. अफाट प्रतिसादामुळं पुढच्या वर्षी कदाचित फेस्टिव्हल अन्यत्र हलवावा लागेल, अशी चर्चा जयपूरमध्ये होती. या चर्चेनंही हळवे होणाऱ्या लेखक-रसिकांनी त्यांच्या दिग्गी पॅलेसशी असलेल्या अनोख्या नात्याची साक्ष दिली.\nजयपूर लेखन साहित्य लेखक प्रदर्शन कला\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:54:16Z", "digest": "sha1:MUAPQJ2BMK2FMUV5M4XNVSSPRFRBVBJK", "length": 4352, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "ग्रामिण रूग्णालय, देऊळगाव मही | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nग्रामिण रूग्णालय, देऊळगाव मही\nग्रामिण रूग्णालय, देऊळगाव मही\nग्रामिण रूग्णालय, देऊळगाव मही,तालुका देऊळगाव राजा जि. बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्��ालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/bjp-strongman-however-will-not-get-more-than-100-seats-claims-prashant-kishor/", "date_download": "2021-05-10T05:02:43Z", "digest": "sha1:DI6V5UVVTTZWBFFIEL7EUVMIYPZIOGGR", "length": 11704, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "भाजप ताकदवान मात्र 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, प्रशांत किशोर यांचा दावा - Hello Maharashtra", "raw_content": "\nभाजप ताकदवान मात्र 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, प्रशांत किशोर यांचा दावा\nभाजप ताकदवान मात्र 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, प्रशांत किशोर यांचा दावा\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तृणमूल काँग्रेसचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप मागे व्हायरल झाली होती. यात त्यांनी टीएमसी आणि भाजपबद्दल अनेक मोठी विधानं केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत भाजप ताकदवान असल्याचं म्हटलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी असा दावाही केला आहे, की यावेळीदेखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठ्या अंतरानं विजय मिळवतील. एका मीडिया रिपोर्टनुसार, किशोर म्हणाले, बंगालमध्ये काही जागांवर सत्तेविरोधात लाट आहे, मात्र ती स्थानिक नेत्यांविरोधात आहे. याला पक्षानं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.\nकिशोर यांनी दावा केला आहे, की लोकांमध्ये ममतांविरोधात असंतोष नाही. त्या आतादेखील बंगालमधील एक लोकप्रिय नेत्या आहेत. ज्याला कोणाला बंगाल समजतं, तो सहज सांगू शकतो की टीएमसी आणि ममतांसाठी महिला मोठ्या प्रमाणात मत देतात. किशोर म्हणाले, की मी माझ्या 8-10 वर्षाच्या अनुभवात कोणतीही महिला नेता इतकी लोकप्रिय असल्याचं पाहिलं नाही. माझं असं मत आहे, की ममता बॅनर्जी मोठ्या अंतरानं विजय मिळवतील.\nहे पण वाचा -\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nएकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती\nभाजपबद्दल बोलताना किशोर म्हणाले, की भाजप राज्यात ताकदवान आहे. मात्र, भाजप 100 जागांपेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळवू शकणार नाही आणि तृणमूलचा विजय होईल. एका पब्लिक प्लॅटफॉर्मवर केलेली बातचीत व्हायरल झालेली या ऑडिओ क्लिपबद्दल किशोर म्हणाले, की पब्लिक प्लॅटफॉर्मवर असलेली चॅट ते लिक कसं करू शकतात\nकिशोर म्हणाले की, ‘मोदीजींची लोकप्रियता हा एक घटक आहे. ध्रुवीकर��, दलितांचा एक मोठा वर्ग भाजपाला पाठिंबा देत आहे आणि हिंदी भाषिकांवर भाजपची पकड आहे. हे सर्व घटक भाजपला निवडणुकीत मदत करतील. ते म्हणाले, की विरोधकांना निवडणुकीत कधीही कमकुवत समजू नये. किशोर म्हणाले की, जो पक्ष दहा वर्ष सत्ते राहिल त्याच्याविरोधात सत्ताविरोधी लाट असणारच. मात्र, माझं काम हे समजून घेणं आहे, की लाट नेमकी कोणाविरोधात आहे. स्थानिक नेत्यांविरोधात, पक्षाविरोधात की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात. मात्र, या सगळ्याशिवाय बंगालमध्ये ममतांचाच विजय होणार, असा दावा त्यांनी केला.\n कुंभमेळ्यात 400 साधू व भाविक निघाले करोना पॉझिटिव्ह\nयंदा डॉ. आंबेडकर जयंतीवर कोरोनाचे सावट\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी स्टंट : प्रवीण दरेकरांची…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nएकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना चिमटा\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम\nगोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ‘ही’ मागणी\nराज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहा ; रोहित पवारांचा…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nएकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-05-10T05:12:17Z", "digest": "sha1:YLLCH6SDAA76K2CKTQV7MDVBYD4EVIMQ", "length": 11648, "nlines": 106, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ क���टींच्या पार! | महाराष्ट्र News24", "raw_content": "रविवार, 9 मे 2021\nभारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटींच्या पार\nभारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटींच्या पार\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त\nदेशात कोरोना रुग्णसंख्या वाढण्याचा वेग कमी झाला असला तरी अजून धोका टळलेला नाही. देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात २५ हजार १५३ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ४ हजार ५९९ वर पोहचली आहे. यापैकी ३ लाख ८ हजार ७५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख ४५ हजार १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nदेशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळपास ५२ टक्के इतके आहे. दरम्यान, भारताचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nशिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन\nराज्यात मुंबई, ठाण्यासह कोकणात गारठा वाढणार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततध���र सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/importance-of-energy-savings-said-at-the-occasion-of-purnima-day/08100910", "date_download": "2021-05-10T04:17:35Z", "digest": "sha1:4DEWCX7MF7KY52ZXNSMYR22IKQIVBOCN", "length": 9545, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पोर्णिमा दिवसा’निमित्त सांगितले वीज बचतीचे महत्त्व Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपोर्णिमा दिवसा’निमित्त सांगितले वीज बचतीचे महत्त्व\nनागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी पोर्णिमा दिवसाचे आयोजन धरमपेठ येथील कॉफी हाऊस चौकात करण्यात आले होते. यावेळी परिसरातील दुकानदारांना आणि रहिवाशांना वीज बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.\nआ. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमाला आ. अनिल सोले यांच्यासह माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, मनपाचे कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी उपस्थित होते.\nग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी यावेळी परिसरातील दुकानदारांना, रहिवाशांना वीज बचतीचे महत्त्व सांगितले. ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रमाची माहिती दिली. सदर उपक्रम आ. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. या उपक्रमाला नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. आजही ज्या भागात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते त्या भागातील नागरिक उपक्रमात सहभागी होतात. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक पोर्णिमेला रात्री ८ ते ९ या वेळेत अनावश्यक विजेचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते आणि वीज उपकरणे बंद करण्यात येतात. परिणामी, आतापर्यंत ९५ हजारावर किलोग्रॅम कार्बनचे उत्सर्जन थांबविण्यात यश आले आहे. या उपक्रमाची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली आहे.\n७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मार्गदर्शन करताना आ. अनिल सोले म्हणाले, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या पुढाकाराने नागपूर महानगरपालिका राबवित असलेला ह्या उपक्रमाची दखल देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक पोर्णिमेला नागरिकांनी स्वत: प्रेरीत होऊन विजेचा अनावश्यक वापर टाळावा आणि एक तासाकरिता वीज उपकरणे बंद ठेवावीत, असे आवाहन केले.\nउपक्रमात ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक सुरभी जैस्वाल, विष्णूदेव यादव, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, विकास यादव, अमोल भलमे, लिपिशा काचोरे आदी सहभागी झाले होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन क��� जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/teenagers-running-a-bread-bank-56570/", "date_download": "2021-05-10T04:51:21Z", "digest": "sha1:XJYD6V3GE65XBNPZNLJ3HQABVX3FNH32", "length": 8495, "nlines": 129, "source_domain": "dainikekmat.com", "title": "रोटी बँक चालवणारे किशोरकांत कालवश", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयरोटी बँक चालवणारे किशोरकांत कालवश\nरोटी बँक चालवणारे किशोरकांत कालवश\nवाराणसी : रोटी बँक सुरू करून गरीबांचे पोट भरणारे सामाजिक कार्यकर्ते किशोरकांत तिवारी यांचे गुरूवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना रविंद्र्रपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nकिशोरकांत तिवारी हे मूळ बिहारमधील सासाराममचे रहिवासी होते. परंतु ते लंका सामनेघाट येथील महेश नगर कॉलनीमध्ये राहत होते. २०१७ मध्ये वाराणसीमध्ये त्यांनी रोटी बँक सुरू करून गरीबाचे पोट भरणे सुरू केले.\nआपल्या सहका-यांसह शहरातील लग्न कार्यात किंवा अन्य कोणत्या कार्यांमध्ये उरलेले अन्य जमा करून शहरातील निरनिराळ्या भागात गरीबांना वाटत होते. काशीमध्ये कोणीही उपाशी राहू नये असा विचार करत त्यांनी लोकांच्या मदतीने ताजे जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरही सुरू केले होते़\nPrevious articleउच्च न्यायालयांमध्ये फक्त ८१ महिला न्यायाधीश\nNext articleकर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोना\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nनवीन स्ट्रेन भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत; डब्ल्यूएचओकडून खुलासा\nकोरोना हाताळण्यात मोदी सरकार अपयशी – लॅन्सेट चा अहवाल\nडीआरडीओचे अँटी कोरोना औषध मंगळवारपासून मिळणार\nकोरोनाला जैविक हत्यार बनविण्याचा चीनचा होता इरादा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/youth-murdered-by-friend-in-aundha-nagnath-127325079.html", "date_download": "2021-05-10T05:38:48Z", "digest": "sha1:VZN4FM7Y56Q44BQKSO5CJN2OGVVLULFI", "length": 4955, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "youth murdered by friend in aundha nagnath | वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा चाकू भोसकून खून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वा���ण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहिंगोली:वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा चाकू भोसकून खून\nचौघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु\nऔंढा नागनाथ तालुक्यातील माथा येथे वडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुरुवारी (ता.21) औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनात तालुक्यातील माथा येथे माधव पांडूरंग पोले (19) याचे त्याचा मित्र दिनेश उर्फ दगडू मोळंके याचे वडिल भानुदास मोळंके यांच्या सोबत दोन दिवसांपुर्वी भांडण झाले होते. यावेळी माधव याने भानुदास मोळंके यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग दिनेशच्या मनात होता. बुधवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास दिनेश याने माधव पोले याच्या घरी जाऊन त्यास बाहेर बोलावले. त्यानंतर घराजवळच असलेल्या इतर तिघांनी माधव पोले यास पकडले तर दिनेश मोळंके याने चाकूने त्याच्या छातीवर वार केले. यामध्ये माधव पोले याचा मृत्यू झाला.\nया घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार दिनकर तोंडे, अफसर पठाण, इक्बाल यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात पोलिसांनी दिनेश मोळंके यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात दिनेश मोळंके याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-the-states-attention-on-nagarpalika-election-after-demonetization-5468541-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:09:42Z", "digest": "sha1:P2FXBJY6JIE4JYEACAC6CWMSIO6JG5G5", "length": 7661, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The state's attention on nagarpalika election after demonetization | नोटाबंदीनंतर होणाऱ्या न. प निवडणुकीकडे राज्याचे लक्ष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनोटाबंदीनंतर होणाऱ्या न. प निवडणुकीकडे राज्याचे लक्ष\nमुंबई - सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारची पहिली अग्निपरीक्षा म्हणून बघितले जात असलेल्या नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची ताकद ��ाढणार की घटणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जसजसा काळ उलटत आहे तसतशी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची ताकद कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. अशातच देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर राज्यातील निमशहरी आणि ग्रामीण भागात लोकांना होत असलेला प्रचंड त्रास, शेतकऱ्यांची फरपट यामुळे काळा पैसा संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा, या आवाहनाला साद देतील का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.\nराज्यात युती सरकार सत्तेत येण्यापूर्वी १९५ नगर परिषद व पंचायतींच्या ४ हजार २५५ जागांसाठी २००९ ते २०१३ या कालावधीत निवडणूक पार पडली. या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उदयास आला. राष्ट्रवादीने १ हजार १५६ जागा तर काँग्रेसने त्याखालोखाल १ हजार ८९ जागा जिंकल्या. भाजपने तिसरा क्रमांक पटकावत ३९८ तर शिवसेनेने ३६२ जागा जिंकल्या होत्या. ऑक्टोबर २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर झालेल्या निवडणुकांमध्ये राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीचे थेट प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटले.\nत्यामुळे २०१५ मध्ये झालेल्या ८० नगर परिषदा व पंचायतींच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयास आला. ८० नगर परिषदा व पंचायतींच्या एकूण १ हजार ४५८ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ३९३ जागा जिंकल्या.\nकाँग्रेसने ३०५ जागा जिंकून दुसरा तर राष्ट्रवादीने२७७ जागा जिंकून तिसरा क्रमांक पटकावला. शिवसेना २१३ जागांसह चौथ्या क्रमांकावर आली. यानंतर एप्रिल महिन्यात औरंगाबाद व नवी मुंबई , जूनमध्ये वसई-विरार तर नोव्हेंबरमध्ये कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर अशा पाच महानगरपालिकांची निवडणूक घेण्यात आली. एकूण ५४० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेना १२७ जागांसह पहिल्या क्रमांकावर तर ८४ जागा जिंकत भाजपने दुसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रवादीने ७२ जागा जिंकून तिसरा तर ५१ जागांनी काँग्रेसला चौथ्या समाधान मानावे लागले.\n२०१६ हे वर्ष या सत्ताधाऱ्यांच्या उतरंडीचे संकेत देणारे ठरत आहेत. जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत राज्यातील २५ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका घेण्यात अाल्या. एकूण ४३३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला जबर हादरा बसला आणि तो चौथ्या क्रमां���ावर फेकला गेला. काँग्रेसने ४३३ पैकी १२५ जागा जिंकत पहिले स्थान तर राष्ट्रवादीने ९८ जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले. शिवसेनेने ७७ जागा जिंकल्या तर भाजप केवळ ३८ जागा जिंकू शकला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-news-about-kumarika-pujan-5438168-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:26:08Z", "digest": "sha1:HTX2EIEPED3HVPUOYRUW657LBN3JWOXL", "length": 8337, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Kumarika pujan | ५२ मुलींना फ्रॉक देऊन केले कुमारिका पूजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n५२ मुलींना फ्रॉक देऊन केले कुमारिका पूजन\nअकोला - नवरात्रोत्सवात नवमीला कुमारीका पूजनाचे अतिशय महत्त्व आहे. बहुतांश घरी, नवरात्रोत्सव मंडळात परिसरातील कुमारिका मुलींना जेवण, भेटवस्तू देऊन पूजन केले जाते. मात्र यात आपण गरजू मुलींकडे दुर्लक्ष करतो. कोणत्याच घरी ज्या मुलींना गरज आहे, अशांना बोलवले जात नाही. अशाच गरजू, दुर्लक्षीत मुलींचे पूजन या नवरात्र करण्याचा विचार बक्षी आणि दुरगकर परिवाराने केला. दोन्ही परिवाराच्या वतीने महापालिका शाळा क्रमांक २६ मधील ५२ चिमुकल्या मुलींना फ्रॉक देऊन रविवारी कुमारिका पूजन केले.\nजठारपेठ परिसरातील मायबोली कोचिंग क्लास येथे रविवार, ऑक्टोबर रोजी या आगळ्या वेगळ्या कुमारिका पूजनाचे आयोजन करण्यात आले. सीमा बक्षी, नितीन बक्षी, अभय दुरगकर, शिल्पा दुरगकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे यांनी देखील सहभागी होऊन त्यांच्या वतीने या मुलींना भेटवस्तू आणि खाऊ दिले. शिवाय मुलींना मायबोली क्लासला येण्यासाठी शाळेची बस देखील पाठवली.\nसहसा कोणी नवमी पूजनासाठी गरजू मुलींना बोलवत नाही. इतरांप्रमाणे त्या देखील कुमारिकाच आहे आणि खरे पाहता त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांना देऊन त्यांचे पूजन करणे अधिक महत्त्वाचे आहे. हाच विचार करून बक्षी आणि दुरगकर परिवाराने दुर्लक्षीत मुलींसोबत सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. महापालिका शाळा क्रमांक २६ मधील इयत्ता चौथीतील सर्व चिमुकल्या मुलींना फ्रॉक घेण्याचा निर्णय झाला आणि तयारी सुरु झाली. शाळेत जाऊन प्रत्येक मुलीचे माप घेण्यापासून तर फ्रॉक शिवण्यापर्यंतचा प्��वास काही दिवसात पूर्ण झाला. रविवारी सकाळीच शाळेत प्रभात किड्स स्कूलच्या बसमधून मुली मायबोली क्लासला आल्या. अनेकींनी पहिल्यांदा हा परिसर पाहिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहलासोबतच नवा उत्साह पहायला मिळाला.\nमायबोली क्लासला पोहचल्यानंतर त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. जेवण झाले आणि आता आम्हाला नवा फ्रॉक मिळणार या विचारानेच मुली भारावून गेल्या. एक एक मुलीचे नाव घेतल्या जात होते, तिचे पूजन, मग फ्रॉक आणि भेटवस्तू देण्यात येत होते. उर्वरितपान.\nएवढेचनाही, तर मुलींनी लगेच नवे फ्रॉक घालून, आम्ही किती सुंदर दिसतोय, हे सांगितले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, डोळ्यातील ते भाव शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.\nरंगबेरंगी आकर्षक फ्रॉक घातलेल्या मुलींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अनेक मुलींनी मोठ्या ताईचा ड्रेस घालून आली, पण आता माझा स्वत:चा नवीन ड्रेस घालून चालली याचा आनंद झाल्याचे सांगितले. शिवाय नारे कुटूंबियांनी दिलेली भेट सुद्धा आवडल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांचा तो आनंद, उत्साह पाहून प्रत्येकाला गहिवरून आले आणि आपले कुमारिका पूजन सार्थक झाल्याचे समाधान वाटले. या उपक्रमात सीमा बक्षी, नितीन बक्षी, अभय दुरगकर, शिल्पा दुरगकर, डॉ. गजाननन नारे, वंदना नारे, प्रदीप बक्षी, श्वेता बक्षी, अपर्णा ढोरे, माधुरी जुनगडे, श्रीकांत जोगळेकर, अमिता चोपडे, दिव्या गावंडे, नेहा दही, कल्याणी जयस्वाल, रवीना मुंडे हे देखील सहभागी झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-film-mirzya-actress-saiyami-kher-was-once-a-cricketer-5436415-PHO.html", "date_download": "2021-05-10T05:41:34Z", "digest": "sha1:6BESDVEAOV2KUN7ZGKJ3LCJ7YQ4DAHQ4", "length": 6895, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Film Mirzya Actress Saiyami Kher Was Once A Cricketer | फॉस्ट बॉलर होती Mirzya ची ही अॅक्ट्रेस, टीम इंडियात होणार होते सिलेक्शन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nफॉस्ट बॉलर होती Mirzya ची ही अॅक्ट्रेस, टीम इंडियात होणार होते सिलेक्शन\nफिल्म मिर्ज्याची अॅक्ट्रेसने प्रमोशनल इव्हेंटदरम्यान एक शोत बॉलिंग करताना....\nस्पोर्ट्स डेस्क- बॉलिवूडची लेटेस्ट रिलीज फिल्म ‘मिर्ज्या’ मध्ये अॅक्ट्रेस सयामी खेरने बॉलिवूड डेब्यू केला. खूप कमी लोकांना हे माहित आहे की, सया��ी अॅक्टिंगमध्ये येण्याआधी एक क्रिकेटर तीही वेगवान गोलंदाज होती. मात्र तरीही तिचे पहिले प्रेम आहेते बॅडमिंटन. तरीही करिअर म्हणून तिने क्रिकेट निवडले. भारतीय महिला क्रिकेट संघातही तिची निवड होणार होती. यामुळे नाही बनली क्रिकेटर...\n- सयामीने स्टेट लेवल (महाराष्ट्र) क्रिकेट खेळले आहे. ती फास्ट बॉलर होती. तिला भारतीय महिला क्रिकेट संघात सिलेक्शनसाठी बोलावले होते.\n- मात्र, सयामीने क्रिकेट सोडून अॅक्टिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. ती म्हणते, ‘भारतीय महिला क्रिकेट संघात जर तुमचे सिलेक्शन होणार नसेल तर क्रिकेटमध्ये करियर न बनवणेच योग्य होईल असे मला वाटले.’\n- तिला स्पोर्ट्स कोट्यातून मुंबईतील सेंट जेवियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळला. त्याच दरम्यान तिने कॉलेजमध्ये थिएटर करणे सुरु केले. सोबत शूटिंगसाठी प्रयत्न केला.\n- 2015 मध्ये तिची पहिली फिल्म रे (तेलगू) होती. 2016 मध्ये आता बॉलिवूड फिल्म ‘मिर्ज्या’ रिलीज झाली.\n- आताही ती दर रविवारी क्रिकेट खेळते.\nसयामी खेरबाबत पर्सनल लाईफ फॅक्ट्स\n- 1992 मध्ये फिल्मी फॅमिलीत तिचा जन्म झाला. आजी उषा किरण अॅक्ट्रेस होती. तर, अॅक्ट्रेस शबाना आझमी तिची मावशी आहे.\n- पिता अद्वित खेर मॉडेल राहिले आहेत. आई उत्तरा 1992 मध्ये मिस इंडिया बनली होती.\n- नाशिकमध्ये मिडल क्लास लाईफ जगली. शिक्षणासाठी मुंबईत आल्यावर फिल्म इंडस्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला.\n- मॉडेलिंगमधून करियरला सुरुवात, 2012 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल राहिली. नंतर एक तेलगू फिल्म केली.\n- आतापर्यंत लिवाईस, पॅन्टालून, लॉरियल आणि 7- अप यासारख्या ब्रॅंड्ससोबत एंडोर्स केले आहे.\n- क्रिकेट-बॅडमिंटनसोबत ती बास्केटबॉल खेळते आणि स्विमिंगही करते.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्पोर्ट्सस्टारपासून अॅक्ट्रेस बनलेल्या सयामीचे क्रिकेट खेळतानाचे आणि मॉडेलिंग करतानाचे फोटोज...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/residents-panic/", "date_download": "2021-05-10T04:13:44Z", "digest": "sha1:7RBGUW5EEJIWQQ66FHVY5NDD4SZ2K33T", "length": 3088, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "residents panic Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAkurdi: मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा अन् नागरिकांमध्ये घबराट…\nएमपीसी न्यूज - सध्या कोरोनाची धास्ती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतली आहे. साधा सर्दी, खोकला, थंडी, ताप आला तरी त्या व्यक्तीकडे संशयाने पाहिले जाते. अशाच प्रकारचाच नाहक मनस्ताप आकुर्डीतील एका मेडिकल दुकानामधील कर्मचाऱ्याला झाला. त्याचे…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/standing-committee-decision/", "date_download": "2021-05-10T04:49:45Z", "digest": "sha1:FYQG6Z7QPUGPFD2A4BVSZH33ETWF7G36", "length": 3093, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "standing committee decision Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: मास्क न घातल्यास आता 500 नाही, 200 रुपये दंड; ‘स्थायी’कडून दंडाची रक्कम कमी\nएमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 500 रुपये दंड ठरवून कारवाई सुरू केली होती. अनेकांकडून 500 रुपये प्रमाणे…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/experience-from-parents/", "date_download": "2021-05-10T04:11:19Z", "digest": "sha1:W2GCLF56YDQ3ZIUA3HKYHGCZGKOOC42J", "length": 9503, "nlines": 144, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "experience from parents – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कश��� होते\nआव्हान पालकत्वाचे : दुटप्पी चारित्र्य \nअमरच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कुण्या मित्राने पाठवलेला अर्धनग्न स्त्रीचा फोटो एके दिवशी अचानक वडिलांच्या पाहण्यात आला आणि ...... सतरा वर्षांच्या अमरचे वडील स्वभावाने रागीट व कमी बोलणारे. त्यांच्या शिस्तीच्या बाहेर जाण्याची परवानगी घरात कुणालाच…\nमतिमंदत्व, पालकत्व आणि ताण- तणाव विशेष मुलांच्या पालकांशी संवाद साधताना नेहमीच जाणवतं की विविध प्रकारच्या ताण- तणावांमधून पालक जात असतात. खरतरं पालकत्व निभावनं हे सगळ्याच पालकांसाठी आव्हानात्मक काम असतं. त्यातचं विशेष गरजा असणारं मूलं असलं…\nमाझी मुलगी विद्या.. मंजुश्री श्रीकांत लवाटे\nतथापिच्या ‘स्वीकार आधार गटा’तील सक्रीय सदस्य श्रीकांत लवाटे आणि त्यांच्या पत्नी मंजुश्री लवाटे यांनी त्यांची मुलगी ‘विद्या’ला वाढवतानाचा प्रवास त्यांच्या मनोगतातून उलगडला आहे. मतिमंदत्वाचा स्वीकार ते मुलांचं किशोरवय, तरुणपण अशा महत्वाच्या…\nमाझी मुलगी… सीमा गरुड\nजान्हवी जन्मतःच अशी आहे. पण हे वेळीच आमच्या लक्षात आले नाही. तिच्या पाठीवर तिला एक भाऊ झाला. पण तो सामान्य आहे. चार-साडेचार वर्षांची झाली तेव्हा तिची चुलत बहिण, जी तिच्याच वयाची होती आणि जान्हवीत नेहमी तुलना व्हायची. ती सगळ्या गोष्टी उशिरा…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/03/07/how-abhinandan-was-treated-in-pakistan/", "date_download": "2021-05-10T05:13:15Z", "digest": "sha1:DPGG2QEM7T5L4NJDHW7IZKSCTIM3MIEA", "length": 8829, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "अभिनंदन यांनी सांगितले- पाकिस्तान मध्ये काय काय झाले आणि कसा केला छळ.. – KhaasRe.com", "raw_content": "\nअभिनंदन यांनी सांगितले- पाकिस्तान मध्ये काय काय झाले आणि कसा केला छळ..\nपाकिस्तान नि अभिनंदन यांना एवढ्या आरामात सोडले असेल का याचा आपण कधी विचार केला का तर आता अभिनंदन यांनी खुलासा केला आहे त्यांना कश्या प्रकारे त्रास देण्यात आला आणि काय काय माहिती विचारण्यात आली. तर विंग कमांडर अभिनंदन यांच्याकडून पाकिस्तानी सैन्यांनी अनेक गोष्टीचा खुलासा करण्यासाठी दबाव टाकला. भारतीय तुकड्या कुठे तैनात आहेत, उच्च सुरक्षा क्षमता असलेली रेडीओ फ्रिक्वेन्सी इत्यादी बाबत त्यांना माहिती विचारण्यात आली.\nहिंदुस्तान टाईम्सचे पत्रकार सुधी रंजन यांनी सैन्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याकडून हि माहिती घेतलेली आहे. हे अधिकारी अभिनंदन यांच्या डीब्रीफिंगमध्ये समाविष्ट होते. अभिनंदन यांनी डीब्रीफिंग मध्ये पाकिस्तान मध्ये त्यांचा अनुभव सांगितला आहे. त्यांना यामध्ये तिथे घडलेल्या सर्व घटना विषयी माहिती विचारण्यात आली.\nभारतीय वायू दलाने २६ तारखेला जैश ए महमदच्या तळावर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे काही लढाऊ विमान २७ तारखेला भारतीय सीमेत आले. विंग कमांडर अभिनंदन यांनी आपल्या मिग२१ विमानाने पाकिस्तानचे एफ १६ पाडले आणि अश्या पद्धतीने ते पाकिस्तानच्या सीमेत गेले. इथे त्यांना पाकिस्तानी सैन्यांनी कैद केले.\nएक मार्चला अभिनंदन अटारी-वाघा सीमेवरून भारतात परत दाखल झाले. परत आल्यानंतर झालेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी सांगितले कि विंग कमांडर अभिनंदन यांना झोपू दिले नाही, त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले आणि मारण्यात सुध्दा आले. खोट्या गोष्टी बोलण्याकरिता त्यांना खूप काळ उभे ठेवण्यात आले. मोठ मोठ्या आवाजात गाणे त्यांना ऐकवली गेली.\nअभिनंदन यांच्यावर दबाव टाकण्यात आला कि भारतीय वायू सेना मेसेज पाठवायला कोणत्या फ्रीक्वेंसीचा वापर करते. तसेच फायटर जेट मधील तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिकल अरेंजमेट विषयी त्यांना माहिती विचारण्यात आली. फायटर प्लेनच्या पायलटना हे शिकविण्यात येते कि जेवढ्या वेळ होईल तेवढ्या वेळ माहिती देऊ नका कारण त्या काळात फ्रिक्वेंसी मध्ये बदल करण्यात येतो. विंग कमांडर अभिनंदनने देखील वरील प्���माणेच केले.\nवेगवेगळ्या तीन चार टीम कडून भारतीय जवान विंग कमांडर अभीनंदन यांच्या कडून अनुभव जाणून घेतले. अभिनंदनला एका जागेवर न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. अभिनंदन यांना पाकिस्तानी वायू दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले परंतु ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. सुरवातीचे काही काळ त्यांना मेडिकल सुविधा देखील उपलब्ध करून नाही दिली आणि त्यांना खूप वेळ उभे ठेवण्यात आले.\nआपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\n४७२ वर्ष जुन्या जेल मध्ये बंद आहे फक्त एक आरोपी..\nफोटो पाहून हे तुम्हाला विमानतळ वाटेल पण हे विमानतळ नव्हे, हे आहे महाराष्ट्रातील एक बसस्थानक..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/partner/", "date_download": "2021-05-10T04:12:14Z", "digest": "sha1:MP7CQIBKNE66QZFU53H4Y7TCSRTXBM7G", "length": 10427, "nlines": 152, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "partner – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nनात्यांमधले दबाव व नियंत्रण\nनात्यांमधले दबाव, नियंत्रण ओळखणे प्रेमाच्या किंवा कोणत्याही जवळच्या नात्यामध्ये हक्काच्या किंवा मालकीच्या भावनेचा शिरकाव फार बेमालूमपणे होत असतो. आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती ही आपल्या हक्काची, मालकीची असते असं कळत नकळत आपल्या मनावर…\nसेक्ससाठी तुम्ही तयार आहात का\nसेक्ससाठी तुम्ही तयार आहात का हे कसं ओळखाल काही प्रश्न दिले आहेत. त्याची उत्तरं होय असतील तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात, तुम्हाला मनापासून सेक्स करावंसं वाटत आहे का काही प्रश्न दिले आहेत. त्याची उत्तरं होय असतील तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात, तुम्हाला मनापासून सेक्स करावंसं वाटत आहे का तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा. तुम्हाला आतून जे वाटत असतं…\nनागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ म्हणजे जातीपाती, गरीब श्रीमंती अशी बंधनं न मानता मनमोकळं जगू पाहणाऱ्या एकमेकांवर उत्कट प्रेम करणाऱ्या प्रेमिकांची कथा. या चित्रपटामध्ये प्रस्थापित जातीव्यवस्था, पुरुषप्रधानता, सरंजामी व्यवस्था, गरीब-श्रीमंत,…\nजोडीदाराची निवड आणि अपेक्षा\nआपला जोडीदार कसा असावा, दिसायला आणि वागायला कसा असावा यासंबंधी आपल्या काही कल्पना असतात. काही वेळा कल्पना स्पष्ट असतात तर काही वेळा जराशा धूसर. आपल्या मनात असणारा किंवा असणारी व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून मिळेल असंच नाही. अनेक वेळा…\nFAQ - प्रश्न मनातले\nFAQ – प्रश्न मनातले\nलैंगिक क्रिया लैंगिक भावनेशी संबंधित आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा काही जणांकडे आकर्षित होतो. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा तिचा/त्याचा विचार करत…\nFAQ - प्रश्न मनातले\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:07:12Z", "digest": "sha1:M2KO4IL3PPSK6L6ZJU7GECAXEDHUJNZL", "length": 13777, "nlines": 116, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "‘मन की बात’ला टक्कर द्यायला ‘अपनी बात राहुल के साथ’ | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\n‘मन की बात’ला टक्कर द्यायला ‘अपनी बात राहुल के साथ’\n‘मन की बात’ला टक्कर द्यायला ‘अपनी बात राहुल के साथ’\nनवी दिल्ली : रायगड माझा वृत्त\nआगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ‘नमो वर्सेस रागा’ ही लढाई आणखी प्रबळ होण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे ‘अपनी बात राहुल के साथ’ ही मोहीम राबवणार आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही महिन्यात सक्रिय झाले आहेत. विविध स्तरातील जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ‘अपनी बात राहुल के साथ’ हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. पहिल्या भागात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी मोदी सरकार, शिक्षण व्यवस्था यासारख्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करताना दिसत आहेत. तरुणाईचे विचार जाणून घेण्यासाठी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल गांधी म्हणाले.\nराहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला होता. राहुल गांधी हे विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख ‘मी राहुल गांधी. काँग्रेसचा अध्यक्ष’ अशी करुन दिली. दिल्लीतील एका रेस्तराँमध्ये राहुल आणि विद्यार्थ्यांची भेट घडली.\nया भेटीवेळचा एक व्हिडिओ शेअर करताना राहुल यांनी विद्यार्थ्यांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी काही दिवसांपूर्वी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. ती भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. आमच्यात विचारांची देवाण-घेवाण झाली. यातून मी खूप काही शिकलो’ असं राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे.\nगेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी चर्चा करत त्यांना मार्गदर्शन केलं होतं.\nPosted in टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, राजकारण, लाइफस्टाईलTagged काँग्रेस, नरेंद्र मोदी, राहुल गांधी\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘डेज्’ पर्वणीच, आज पासून येणार प्रेमाला उधाण ; तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण.\nडॉक्टरच ठरला नराधम; नोकराच्या मृतदेहाचे केले तुकडे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रा��वर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-05-10T05:34:59Z", "digest": "sha1:KLMHW6EYTXAICBLZXN2EYJ6MNPD5NZPG", "length": 13404, "nlines": 104, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "माथेरानमध्ये गांधी जयंती निमित्त स्वच्छतेचा संदेश ! | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nमाथेरानमध्ये गांधी जयंती निमित्त स्वच्छतेचा संदेश \nमाथेरानमध्ये गांधी जयंती निमित्त स्वच्छतेचा संदेश \nमाथेरान : मुकुंद रांजाणे\nमहात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून माथेरान नगर परिषदेच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि मुख्याधीकारी यांनी अश्वफेरी काढून समस्त जनतेला स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सकाळी नऊ वाजता नगर परिषद कार्यालयातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, गटनेते प्रसाद सावंत, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांसह काही आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.\nशालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रामुख्याने सहभागी होऊन स्वच्छता बाबतीत श्रीराम चौकात एकांकिका सादर केली. हुतात्मा स्मारक येथे सर्वच राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी तसेच अश्वपाल, नागरिक यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छता बाबतीत दिलेली शपथ ग्रहण केली. यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नारायण ���ोनावणे यांनी माथेरानचे भूमिपुत्र हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनपटावर छोटेखानी शब्दांत आपल्या अनमोल भावना व्यक्त केल्या. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सुद्धा स्वच्छता बाबतीत आपले विचार प्रकट केले. त्यांनतर दस्तुरी नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या स्मृती स्तंभास उप नगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी पुष्पहार अर्पण केला.\nनगर परिषद प्राथमिक शाळेतील मॉड्युलर टॉयलेट, वॉटर कुलर, संरक्षण ग्रीलचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिक्षण सभापती राकेश चौधरी, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, प्रदीप घावरे,नगरसेवक,नगरसेविका मुख्याध्यापक दिलीप अहिरे,शिक्षक वृंद तसेच नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.\nगीर अभयारण्यात धोकादायक व्हायरसमुळे 11 सिंहाचा मृत्यू\nवाढत्या महागाई विरोधात म्हसळ्यामध्ये राष्ट्रवादीचे मौनव्रत आंदोलन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-05-10T04:08:29Z", "digest": "sha1:P2DUMG4FJMHWWGAYOLG6SSIXYQIFAZRR", "length": 3002, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विल्फ्रेड र्‍होड्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविल्फ्रेड र्‍होड्स (ऑक्टोबर २९, इ.स. १८७७ - जुलै ८, इ.स. १९७३) हा इंग्लंडकडून ५८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. त���म्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ramrajan-retains-faltane-bale-invulnerable/", "date_download": "2021-05-10T04:32:48Z", "digest": "sha1:G4PEDVOZSEQ4TWGUJ2BBPN3YOTVZ4NVC", "length": 12903, "nlines": 104, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रामराजेंनी राखला फलटणचा बालेकिल्ला \"अभेद्य'", "raw_content": "\nरामराजेंनी राखला फलटणचा बालेकिल्ला “अभेद्य’\nआ. दीपक चव्हाण यांची “हॅट्ट्रिक’; विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला\nफलटण – विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मतदारसंघचा आपला गड अभेद्य ठेवत दीपक चव्हाण यांना आमदरकीची “हॅट्ट्रिक’ मिळवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात धक्‍कादायक निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही फलटण मतदारसंघावर आपण सहज कब्जा मिळवू, अशा भ्रमात भाजप आणि रामराजेंचे विरोधक होते. मात्र, रामराजेंनी आ. चव्हाणांना एकहाती निवडून आणत विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे.\nफलटण विधानसभा मतदारसंघावर गेल्या 25 वर्षापासून अधिक काळ रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचे एकतर्फी वर्चस्व आहे. 1995 ते 2009 पर्यंत स्वतः रामराजे या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जात होते. 2009 साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेत फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांनी दीपक चव्हाण यांना संधी देत निवडून आणले. 2014 मध्ये मोदी लाटेतही आ. चव्हाण यांना पुन्हा एकदा सहज निवडून आणून राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अभेद्य राखला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच फलटणमध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक होईल, असे चित्र विरोधकांनी रंगवले होते. कारण त्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे यांचे कट्टर विरोधक हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह हे भाजपच्या तिकिटावर माढ्याचे खासदार झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फलटण मतदारसंघावरील रामराजेंचे वर्चस्व मोडून काढू, असे त्यांना वाटू लागले. ते मतदारसंघात परिवर्तन करणार, अशी चर्चाही रंगवण्यात आली. मात्र, रामराजे यांनी दीपक चव्हाण यांना तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचे तिकिट दिले. विरोधी गटाने अगदी शेवटच्या क्षणी दिगंबर आगवणे यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर केली.\nमहाबळेश्‍वरच्या नगराध्यक्ष व फलटण तालुक्‍याच्या माहेरवाशीण स्वप्नाली शिंदे यांनी आधी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. त्यांनी त्या दृष्टीने तयारीही केली होती. रिपाइंकडून दीपक निकाळजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या सर्व नाट्यमय घडामोडीत खा. रणजितसिंह यांनी आगवणे यांचे नाव भाजप व मित्रपक्षांतर्फे शेवटच्या क्षणी निश्‍चित केले. त्यामुळे आ. चव्हाण व आगवणे या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये पुन्हा लढत झाली. लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रामराजे यांनी तरुण वर्गाला हाताशी धरून प्रचाराची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. त्यांनी आपले संपूर्ण घराणे प्रचारासाठी बाहेर काढून प्रत्येक गाव पिंजून काढले.\nवाड्यावस्त्यांपर्यंत संपर्क यंत्रणा राबवून आपले राजकीय कौशल्य आणि अनुभव पणाला लावला. युवकांना विश्‍वासात घेत, गेल्या 25 वर्षांच्या काळात सोडविलेला पाणी व रोजगाराचा प्रश्‍न त्यांनी प्रचारात मुख्य मुद्दा केला. दुसरीकडे भाजपच्या तिकिटाची लॉटरी लागूनही आगवणे यांना महायुतीतील घटक पक्ष व भाजपमधील अंतर्गत विरोधकांशी जुळवून घेता आले नाही. निवडणुकीसाठी लागणारे आर्थिक पाठबळही त्यांना फारसे उभे करता आले नाही.\nप्रचारात स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये एकजूट दिसली नाही, या गोष्टींचा परिणाम आगवणे यांच्या प्रचार यंत्रणेवर झाला. त्यांचे कार्यकर्ते अनेक भागांमध्ये पोहोचलेदेखील नाहीत. त्यामुळे ही लढत आ. चव्हाण यांनी सहज जिंकली. जनतेनेही सत्तेचा समतोल राखत दोघांनाही कामे करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही गटांना यापुढे विकासालाच प्राधान्य द्यावे लागणार आहे.\nवंचित आघाडी, अपक्ष उमेदवार प्रभावहीन\nया निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून पाणी, रोजगार, वा���ती गुंडगिरी, बंद पडलेला साखरवाडीचा साखर कारखाना, हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे करण्यात आले. त्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. या मुद्द्यांवरून रान पेटवले जात असताना, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार काहीच प्रभाव पाडू शकले नाही.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nसातारा | तरुणांनो आजार अंगावर काढू नका, तात्काळ डॉक्टरला दाखवून उपचार सुरु करा – पालकमंत्री…\nखंबाटकीतील जुळ्या बोगद्याचे काम जोरात सुरुच\nकर्नाटकने सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्‍सिजन पुरवठा रोखला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/schools-will-get-500-smart-tvs-for-e-learning/", "date_download": "2021-05-10T05:18:26Z", "digest": "sha1:YWSIY2VGHEE5ICD32YQYXMJQL4KYIYH5", "length": 6495, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ई-लर्निंगसाठी शाळांमध्ये 500 स्मार्ट टीव्ही मिळणार", "raw_content": "\nई-लर्निंगसाठी शाळांमध्ये 500 स्मार्ट टीव्ही मिळणार\n2 कोटी रुपयांची जिल्हा परिषदेची तरतूद\nपुणे – करोनामुळे बंद असलेल्या शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन शाळा सुरू करण्यावर प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात पाचशे शाळांना स्मार्ट टीव्ही पुरवण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यास सर्व साधारण सभेने मंजुरी दिली.\nया प्रस्तावामध्ये स्मार्ट टीव्ही देण्यासाठी शाळांची पटसंख्या ही शंभरपेक्षा अधिक असली पाहिजे अशी अट शिक्षण विभागाने ठेवली होती. त्यावर आदिवासी भागात ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, त्यांनी काय करायचे असा प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी उपस्थित करत या मुलांनाही ई-लर्निंगद्वारे शिक्षण मिळावे, अशी मागणी केली.\nत्यावर अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी शाळांबाबत शिफारस करावी, त्यानुसार स्मार्ट टीव्ही वाटप करण्यात येईल, असे सांगण्यात आले. इंटरनेटचा वापर करून मोबाइल टीव्हीला जोडून किंवा अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळे व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवणे शक्‍य होईल.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nआजचे भविष्य ( रविवार, दि. २ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शनिवार, दि. १ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शुक्रवार, दि. ३० एप्रिल २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/irresponsibil-harikishandas-hospital-staff-in-kalyan/", "date_download": "2021-05-10T05:36:00Z", "digest": "sha1:UE4AZZW7NGOPMVWJAO6SCUZ57HPRHMTD", "length": 6929, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातच दिली ताणून, रुग्ण वेठीस", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकर्मचाऱ्यांनी रुग्णालयातच दिली ताणून, रुग्ण वेठीस\nकर्मचाऱ्यांनी रुग्णालयातच दिली ताणून, रुग्ण वेठीस\nकल्याण पूर्वेतील नागरिकांसोबत थट्टाच सुरू आहे. महापालिकेच्या हरिकिसन दास रुग्णालयात सकाळी साडे नऊ ते साडे अकरा 2 तास काम चालते.\nइतर वेळेस रुग्णालयातील कर्मचारी चांगलीच ताणून देत आहेत. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ १७ फेब्रुवारीपासून व्हायरल होतोय.\nया रुग्णालयात दररोज रुग्णांवर सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान उपचार केले जातात. ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) 11.30 वाजता बंद होते.\nजेमतेम 12.30 पर्यंत काम केल्यानंतर रुग्णालयामध्ये कर्मचारी ताणून झोप घेतानाचा व्हिडीओ वायरल झालाय.\nपहिल्या दिवशी तपासणी केली असता, दुसऱ्या दिवशीही रुग्णांना सकाळी 11.30 च्या आधी या, असं सांगितलं जातं. या संदर्भात येथे एक बोर्ड देखील लावण्यात आला आहे.\nत्यामुळे अवघे 2 तास ओपीडी सुरु असल्याने सामन्यांचे हाल होत आहे. सर्वसामान्य जनता या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येते.\nपरंतु रुग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक जनतेची गैरसोय ���ोत आहे.\nत्यामुळे या प्रकरणात संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सामन्यांकडून मागणी केली जात आहे.\nTags: DOMBIVALI, hariskishan das hospital, KALYAN, KDMC, कर्मचारी, कल्याण, महानगरपालिका, रुग्ण, हरिकिसन दास रुग्णालय, हॉस्पीटल\nPrevious सायकलिंगचे महत्व पटवून देण्यासाठी अलिबागमध्ये ‘सायक्लोथॉन’\nNext भारत दौऱ्याआधी ट्रम्प यांचा ‘बाहुबली’ अवतार\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/khachaks-uncle-gave-a-valuable-message-in-the-last-video/", "date_download": "2021-05-10T05:16:17Z", "digest": "sha1:TF7ZN4PI5TBLMPA3JYPJ54E7EKWPH5RT", "length": 9895, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "खच्याक मामांनी अखेरच्या व्हिडिओमध्ये दिला ‘हा’ मौल्यवान संदेश (व्हिडिओ) | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर खच्याक मामांनी अखेरच्या व्हिडिओमध्ये दिला ‘हा’ मौल्यवान संदेश (व्हिडिओ)\nखच्याक मामांनी अखेरच्या व्हिडिओमध्ये दिला ‘हा’ मौल्यवान संदेश (व्हिडिओ)\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नाही तटत… नाही अडत’, असे म्हणत कोल्हापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या खच्याक मामांनी जाता जाता कोरोनाबाबत एक मौल्यवान संदेश दिला आहे. त्यांचा अखेरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.\nकोरोना लॉकडाऊनच्या काळात खच्याक मामा उर्फ बाबुराव पाटोळे हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कोरोनासारख्या भयान परिस्थितीमध्ये कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम त्यांच्यामुळेच घडले होते. खच्याक मामांनी आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये देखील लोकांना हसविले आहे. आणि कोरोनावर जरी लस आली असली, तरी सर्वांनी मास्कचा वापर करा. नियमांचे पालन करा, अशी सूचना त्यांनी केली आहे.\nPrevious articleकोल्हापुरात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा\nNext articleअधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी भाजपची रणनीती : देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरा��� प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/raise-awareness-of-my-family-is-my-responsibility-collector/", "date_download": "2021-05-10T04:08:53Z", "digest": "sha1:A3ZJPI7OEUR2FPZOC45JPCPYZTXDN3QL", "length": 11542, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची व्यापक जागृती करा : जिल्हाधिकारी | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची व्यापक जागृती करा : जिल्हाधिकारी\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची व्यापक जागृती करा : जिल्हाधिकारी\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेची व्यापक जागृती करावी. नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिध्दी करावी. चौका-चौकात होर्डिंग्ज लावावीत. प्रभागातील घराघरांवर स्टिकर्स लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. ते जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.\nजिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन प्रभावीपणे सर्व्हेक्षणाचे काम करावे. त्यासाठी नेमलेल्या पथकात मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: किमान अर्धा तास सहभागी व्हावे. इली आणि सारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शोधून त्यांची स्वॅब तपासणी करावी. हॉटस्पॉटचे सर्व्हेक्षण सुरु ठेवावे. पुन्हा पुन्हा सर्व्हेक्षण करावे. एचआरसीटी तपासणी करणाऱ्या लॅबचा ग्रुप करावा. त्यामध्ये तपासणी झालेल्यांचा अहवाल मागवून घ्यावा. नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्त्याच्या सहकार्याने होर्डिंग उभे करावेत. घराघरांवर स्टिकर लावावेत. विना मास्क फिरणार नाही, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यावर अधिक भर द्यावा. कारखान्याच्या ठिकाणी नो मास्क, नो वर्क असे फलक लावण्यात यावेत.\nयावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.\nPrevious articleजरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखी तीन वर्गांची लवकरच उभारणी : महापौर\nNext articleमराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील : खासदार संजय मंडलिक\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-05-10T04:50:43Z", "digest": "sha1:YDZGEB24ZWQBWY56DCNGNHJ4OBB2UAT7", "length": 11353, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "बारवी धरण विस्थापितातील १२०४ पैकी ४ ६० बाधितांना नोकरी मिळणार | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nबारवी धरण विस्थापितातील १२०४ पैकी ४ ६० बाधितांना नोकरी मिळणार\nडोंबिवली,ता १३- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले असून तोडली गावाचे शंभर टक्के पुनर्वसन रखडले आहे या भागातील ५ गावे व ६ संलग्न पाडे बाधित होत असून यातील १२०४ पैकी ४६० बाधितांना स्थानिक स्वराज्य संस्थात नोकरी मिळणार आहे तर उरलेल्या ७४४ जणांना आर्��िक लाभ मिळणार आहे .\nपाण्याची वाढती मागणी व भविष्यातील गरज लक्षात घेऊन महामंडळाने १९९८ साली धरणाची उंची वाढवण्याचे तिस-या टप्प्याचे काम हाती घेतले हे काम पूर्ण झाल्यावर धरणाची उंची तीन मीटरने वाढवण्यात आली असून धरणाच्या पाणीसाठयात १८१ द ल लि वरुन २४० द ल लि म्हणजे ६० द ल लि इतके म्हणजे ४० टक्के पाणीसाठा वाढला आहे.\nप्रकल्पग्रस्तांनी कुटुंबातील प्रत्येक एका कुटुंबातील नोंकरी देण्याची मागणी केली आहे यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाना वाढीव पाणीसाठा देण्यात येणार आहे त्यानी नोकरी द्यावी असा प्रस्ताव नियोजन समितीत मंजूर करण्यात आला.यामध्ये ठाणे,कल्याण डोंबिवली,उल्हासनगर,भिवंडी,नवी मुंबई,अंबरनाथ,ग्रमीण भाग,औद्योगिक क्षेत्र यांना पाणी पुरवठा करण्यात येतो.विस्थापितांना नोकरी देण्यासंदर्भात सध्या नियोजन सुरु असून एकूण १२०४ विस्थापितांपैकी ४६० जणांना लिहीता वाचता येत असल्याने त्याना स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून इतरांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने नाव न देण्याच्या अटीवर सांगीतले.\n← क.डों.म.पा.च्या ढिसाळ कामगिरीमुळे कचरा समस्येत वाढ,राजेश मोरे यांचा आंदोलनाचा इशारा\nराहुल गांधी यांची पत्रकार परिषद् अवघ्या दीड मिनिटांत संपली,पंतप्रधान मोदी,भाजप व आरएसएसवर टीका →\nवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी, पशुधन मृत/अपंग/ जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्यात वाढ”\nमनातील वाईट विचार व सवयी जाळून विद्यार्थ्यांनी साजरी केली आगळीवेगळी होळी\nकोळसेवाडी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबवले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/complaints-about-service-roads-on-the-website/", "date_download": "2021-05-10T05:31:58Z", "digest": "sha1:GRCFKL2K3CHM4P2PPIYPGZ7TYE6DONMD", "length": 3198, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "complaints about service roads on the website Archives - MPCNEWS", "raw_content": "\nWakad news: सेवा रस्त्याबाबत संकेतस्थळावर तक्रारींचा भडीमार; ‘एनएचए’चे अधिकारी ऑन द…\nएमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचए) अखत्यारीतील वाकड मधील सेवा रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर तक्रारींचा…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/flamingos-injured/", "date_download": "2021-05-10T05:37:12Z", "digest": "sha1:2ZH3XW73CKIGGJOELQ7KJJF5GQQSJBIV", "length": 2545, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "flamingos injured Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNavlakh Umbre News : बधलवाडी शिवारात विजेच्या धक्क्याने तीन फ्लेमिंगोचा मृत्यू; एक गंभीर जखमी\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/one-plus-will-be-launch-smart-tv/", "date_download": "2021-05-10T05:06:13Z", "digest": "sha1:IYTHUKMSDLZEHTE6AJTXERLPHFBV6RA4", "length": 5821, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वन प्लसची स्मार्ट टीव्ही सादरीकरणाची तयारी", "raw_content": "\nवन प्लसची स्मार्ट टीव्ही सादरीकरणाची तयारी\nनवी दिल्ली – अँड्रॉइड आणि क��त्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटरनेट हाताळू शकेल, असा स्मार्ट टीव्ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध करण्याची वन प्लस कंपनीची योजना अंतिम टप्प्यात असून त्याचे सादरीकरण लवकरच होण्याची शक्‍यता आहे.\nकंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेट लावू यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात स्मार्ट टीव्ही सादर करण्याचे वक्‍तव्य केले होते.\nयाबाबत औपचारिक पातळीवर कंपनीचे अधिकारी सांगतात की हा टीव्ही सर्वसामान्य लोकांना परवडेल असा असेल.\nत्यामुळे टीव्ही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. या ठेवीत अँड्रॉइड सॉफ्टवेअर असेल. त्याचबरोबर इंटरनेट हाताळू शकणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान असणार आहे. त्यामुळे हा वेगळाच अनुभव असणार असून भारतातच सुरुवातीला त्याचे सादरीकरण केले जाण्याची शक्‍यता आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nदहा हजारांच्या आतील स्मार्टफोन शोधताय मग ‘हे’ आठ स्मार्टफोन आहेत, मस्ट हॅव\nभारत चीनऐवजी 5 जी साठी ‘या’ देशाची घेणार मदत\nजगातला सर्वात स्वस्त 5G फोन लाँच, जाणून घ्या शानदार फीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.byland-can.com/4liters1gallon-tin-can-for-packaging-engine-oil_lubricants-product/", "date_download": "2021-05-10T04:03:58Z", "digest": "sha1:CT7HDL5N5SUDTXXVZ6B3Z2DEDSXOXVRG", "length": 14471, "nlines": 237, "source_domain": "mr.byland-can.com", "title": "चीन 4 लिटर (1 गॅलन) टिन कॅन पॅकेजिंग इंजिन ऑईल_ल्युब्रिकंट्स फॅक्टरी आणि निर्मात्यांसाठी | जमीनीवरून", "raw_content": "\nआकारानुसार टिन बॉक्स वर्गीकृत\nचौरस आणि आयताकृती टिन बॉक्स\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nबिस्किट आणि कँडी टिन\nकॅन केलेला अन्न टिन\nचहा आणि कॉफी टिन्स\nमोटर तेल आणि वंगण घालण्याचे कथील\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nमोटर तेल आणि वंगण टिन\nआकारानुसार टिन बॉक्स वर्गीकृत\nचौरस आणि आयताकृती टिन बॉक्स\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nबिस्किट आणि कँडी टिन\nकॅन केलेला अन्न टिन\nचहा आण�� कॉफी टिन्स\nमोटर तेल आणि वंगण घालण्याचे कथील\n30 ग्रॅम 50 ग्रॅम 100 ग्रॅम 250 ग्रॅम 500 ग्रॅम रिक्त 8 ओझ कॅव्हियार टिन कॅन विट ...\n15g-30g-50g-125g-250g व्हॅक्यूम कॅव्हियार टिन बॉक्स रबसह ...\nगिफ्ट पॅकेजिंगसाठी स्क्वेअर आणि आयत टिन बॉक्स\nपोषण पॅकेजिंगसाठी आणि यासाठी रिंग-पुल टिन कॅन\nहर्मेटिकली सीलबंद चहा आणि कॉफी टिन कॅन\nकस्टम स्टील नाणे बँक - चीन धातू उत्पादक ...\nसानुकूल-आकाराचे डॉक्टरेट टिन बॉक्स_चीन उत्पादन ...\nकॅन केलेला फूड टिन कॅन (3-पीस) - सहज ओपन कॅन\nऑलिव तेल पॅकेजिंगसाठी 5 लिटर मेटल टिन कॅन\n4_ लिटर (1 गॅलन) टिन कॅन पॅकेजिंग इंजिन तेल_लू ...\nपेय पॅकेजिंगसाठी 3-पीस मेटल टिनप्लेट कॅन आणि ...\nपॅकेजिंग केमीसाठी 1L-2L-1 गॅलन -5 एल एफ-स्टाईल टिन कॅन ...\n1 गॅलन -2 गॅलन -3.5 गॅलन पॉपकॉर्न टिन बॉक्स बॉक्स_पेल\n4 लिटर (1 गॅलन) कथील पॅकेजिंग इंजिन तेल_ ल्युब्रिकेंटसाठी\nवर्णन: 4 लिटर (1 गॅलन) टिन कॅन पॅकेजिंग इंजिन तेल_ वंगण म्हणून\nउत्पादन सांकेतांक: बीसी-एफ -180\nपरिमाण: 1 एल फेरी टिन: डायआ 85x205 मिमी (एच) / 1 एल एफ-शैली टिन: 115x60x180 मिमी (एच) / 4 एल एफ-शैली टिन: 180x105x 240 मिमी (एच)\nवापर: इंजिन तेल_ वंगण तेल_ मोटर तेल\nइतर तपशीलः डबल सील झाकण, धातूचे हँडल\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nवर्णन 4 लिटर (1 गॅलन) टिन कॅन पॅकेजिंग इंजिन तेल_ वंगण म्हणून\nउत्पादन सांकेतांक बीसी-एफ -180\nपरिमाण 1 एल फेरी टिन: डायआ 85x205 मिमी (एच)1 एल एफ-शैली टिन: 115x60x180 मिमी (एच)4 एल एफ-शैलीची टिन: 180x105x 240 मिमी (एच)\nवापर इंजिन तेल_ वंगण तेल_ मोटर तेल\nइतर तपशील डबल सील झाकण, धातूचे हँडल\nएअर-टाइट आणि फ्लुइड कंटेन्मेंटसह औद्योगिक टिन कॅन\nआमच्या औद्योगिक कॅनच्या ओळीत वेल्डिंग रॉड कंटेनर, फिकट द्रवपदार्थ कॅन, वंगणयुक्त तेल टिन, इझो हर्मेटिक आणि फिल्टर कॅनचा समावेश आहे. या विशिष्ट डब्यांना अद्वितीय क्लोजर, घटक, सील किंवा कोटिंग्जद्वारे वेगळे केले जाते. सातत्यपूर्ण उत्पादन आणि उत्पादनांच्या कार्यक्षमतेचा विमा घेण्यासाठी विशेष डिझाइन, चाचणी आणि गुणवत्ता आश्वासन प्रक्रिया आहेत.\nबर्‍याच औद्योगिक कॅनमध्ये सजावटीच्या टिन सानुकूलित पर्याय देखील असतात ज्यात मुद्रण, धातूची मुद्रांकन, छिद्रपूर्ण वस्तू आणि एम्बॉसमेंट असतात. सानुकूल कथील उत्तम प्रचारात्मक पॅकेजिंग करतात आणि चिरस्थायी ब्रँड ओळख देतात. त्यांची टिकाऊपणा, कार्यक्षमता आणि काही प्रकरणांमध्ये हर्मेट���क सीलिंग त्यांना पॅकेज बनवते जे वेळेची कसोटी टिकवू शकते.\nआमची इन-हाउस प्रिंटिंग उपकरणे आणि नवीनतम कॅन मेकिंग टेक्नॉलॉजी आपल्या पॅकेजची गुणवत्ता व वेळ वेळेपासून समाप्त होण्यास सुनिश्चित करते.\nगोल, चौरस, आयताकृती किंवा सानुकूल आकारात उपलब्ध असलेले हे टिन वैशिष्ट्यीकृत असू शकतात:\n• प्लग आणि रिंग बंद\nEld वेल्डेड साइड सीम किंवा सीमलेस कन्स्ट्रक्शन\nकित्येक वैशिष्ट्यपूर्ण टिन वैशिष्ट्ये शेल्फ स्थिरता आणि सुरक्षिततेमध्ये योगदान देतात. दृष्टिबाधित व्यक्तींसाठी नक्षीकाम इशारे देऊ शकते. सानुकूल मुद्रणामुळे ब्रँडच्या जाहिरातीस फायदा होत नाही परंतु माहिती, सूचना आणि सुरक्षितता आणि आरोग्य चेतावणीचे उच्च परिभाषा मुद्रण सक्षम करते.\nमागील: पेय पेय व पेय पदार्थांसाठी पॅकेजिंगसाठी 3-पीस मेटल टिनप्लेट शकता\nपुढे: ऑलिव तेल पॅकेजिंगसाठी 5 लिटर मेटल टिन कॅन\nसानुकूल 20 लिटर पेंट टिन पॅल्स - गळती-प्रूफ ती ...\nव्हाइट मुंगी डी पॅकेजिंगसाठी 5 लीटर मेटल टिन कॅन ...\nकार वॅक्सच्या पॅकेजिंगसाठी मेटल टिन कॅन-कंटेनर ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: क्रमांक १4, लाँगचेंग मिड-रोड, लाँगचेंग स्ट्रीट, लाँगगँग जिल्हा, शेन्झेन, चीन\nचहाची कथील पेटी कशी स्वच्छ करावी आणि त्याची देखभाल कशी करावी ...\nटिन बॉक्स पॅकेजिंग वापरण्याचे फायदे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने / साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-news-about-school-picnic-rule-5467259-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:44:17Z", "digest": "sha1:ZFB5ONKTZTXE5UT5UWJBQA3KWPEBD3CD", "length": 8580, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about School Picnic rule | धोकेदायक ठिकाणी सहली नको, पालकांची संमती बंधनकारक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nधोकेदायक ठिकाणी सहली नको, पालकांची संमती बंधनकारक\nनाशिक - मागील वर्षी पुण्यातील एका कॉलेजच्या १४ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहलीदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलींसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमावली असलेले परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.\nत्यामुळे सहलींचे आयोजन करताना सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येक शाळेवर बंधनकारक राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत दुर्लक्ष झाल्यास किंवा पालकांकडून तक्रारी आल्यास त्यास शिक्षकांना, मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे निर्देशही पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.\nशैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र पार पडल्यानंतर दिवाळीनंतर द्वितीय सत्र सुरू होते. द्वितीय सत्रात दरवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. या वर्षीही शाळा महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सहलींच्या आयोजनाची तयारी सुरू झाली. सहलींच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने नियमावली तयार करून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांनी सर्व नियमांचे पालन करूनच सहलींचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धोकेदायक ठिकाणी सहली काढू नये, तसेच पर्यटनाऐवजी अभ्यासदौरा या उद्देशाने सहलींचे आयोजन करावे, असेही पत्रकाद्वारे सुचविण्यात आले आहे.\n{ समुद्र किनारे, पर्वतांवरील ठिकाणे, नदी आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत.\n{ सहल नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत आपत्कालीन स्थिती उद््भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे.\n{ सहलीबरोबर प्रथमोपचार पेटी तसेच ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये डॉक्टरांचे संपर्क क्रमांक ठेवावेत.\n{ सहलीचा संपूर्ण आराखडा पालकांपर्यंत पोहोचवावा. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे.\n{ सहलींसाठी एसटी बस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या बस वापराव्यात.\n{ शिक्षकांनी तंबाखू अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये.\n{ सहलीत विद्यार्थ्यांना मोबाइल फोन वापरण्याची मुभा द्यावी.\n{ विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती कोणत्याही संस्थेने करू नये.\n{ शैक्षणिक सहलीसाठी जादा वर्गणी गोळा करू नये.\n{ सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल तर एक महिला शिक्षिका एक महिला पालक प्रतिनिधी बरोबर नेणे बंधनकारक राहील.\n{ सहली काढताना संबंधित ग��शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणप्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.\n{ रेल्वे क्रॉसिंगवरून बस नेताना शिक्षकांनी सावधगिरी बाळगावी.\n{ शाळेच्या शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई, शिस्तभंगाची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल.\n{ शाळांनी या सर्व सूचनांचे पालन केले आहे का, याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र घेऊन सहलीस परवानगी द्यावी. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई हाेईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-unauthorized-construction-on-vegetable-market-5279691-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:26:57Z", "digest": "sha1:ZRZ24FGJL7FPRGXKWDJ6CFZMTYDVW332", "length": 18581, "nlines": 81, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Unauthorized construction on vegetable market | भाजीबाजारातील अाेट्यांवरही अनधिकृत बांधकामे, पाेटभाडेकरू टाकून प्रशासनाला अाव्हान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nभाजीबाजारातील अाेट्यांवरही अनधिकृत बांधकामे, पाेटभाडेकरू टाकून प्रशासनाला अाव्हान\nनाशिक - शहरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने महापालिकेने शहराच्या सहा विभागांत दोन हजारांहून अधिक गाळे उभारले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश गाळे अाजघडीला रिकामे असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा माेठा परिणाम होत आहे. तर अनेक ठिकाणी महापालिकेच्या मार्केटमधील आेट्यांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून त्याला लाखो रुपयांमध्ये विकले जात आहे. शहरातील कपड्यांचे मार्केट म्हणून आेळख असलेल्या तिबेटियन मार्केटजवळील महापालिकेच्या भाजीमार्केटमधील आेट्यांवर काही व्यावसायिकांनी अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारी आहेत. तर सिडकोतील पवननगर परिसरात असलेल्या भाजी मंडईत जुने नाशिक परिसरातील महात्मा फुले भाजी मंडईतदेखील काही व्यापाऱ्यांनी आेट्यांवरच मोठमोठी दुकाने थाटून अशाप्रकारे व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, या व्यापाऱ्यांकडून महापालिकेला आेट्यांचे भाडेशुल्क नियमित दिले जाते असे नाहीच, परिणामी अनेकांकडून लाखो रुपयांचे भाडेशुल्क येणे थकित असल्याचेही समोर आले आहे.\nअधिकाऱ्यांनाम��हिती, तरीही खुलेअाम अतिक्रमणाचे धारिष्ट्य\nमहापालिकेच्या आेट्यांवर अनधिकृत बांधण्यात आलेल्या या गाळ्यांची आजही कागदोपत्री नोंद आहे. तर महापालिकेच्या विविध कर विभागांना या अवैध बांधकामांबाबत माहितीही अाहे. मात्र, असे असतानाही या गाळ्यांची परस्पर भाडेकरूंना देवाण-घेवाण हाेत असताना संबंधित अधिकारी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.\nसिडकाेतील मंडईत शुकशुकाट, अतिक्रमणे मात्र मोकाट\nइंदिरानगरयेथील सावरकर चौकात अनधिकृत भाजीविक्रेत्यांचा सुळसुळाट असून, तब्बल ७० ते ८० विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे जवळच असलेल्या कृष्णकांत भाजीबाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून, या मंडईतील विक्रेत्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरूच असून, अधिकृत भाजीबाजारातील विक्रेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.\nअसेही अनधिकृत बांधकाम; पालिका अधिकारी निद्रितावस्थेच\nपूर्व विभागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयालगत असलेल्या कथडा मार्केटमधील एका गाळाधारकाने रुग्णालयाच्या कॅन्टीनसाठी आरक्षित असलेल्या जागेवर चक्क फॅब्रिकेशनचा व्यवसाय थाटला आहे. विशेष म्हणजे, त्याने अाता फॅब्रिकेशनच्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी रुग्णालयातील रॅम्प, शौचालय तसेच शेजारच्या डॉ. आंबेडकर उद्यानातील जागेवरदेखील अतिक्रमण केले आहे. या सर्व प्रकाराकडे पालिका प्रशासनाकडून हाेणारे दुर्लक्ष संशयास्पद वाटते. यामुळेच अतिक्रमणधारकांकडून धारिष्ट्य केले जाते.\n^पालिकेच्या तिबेटियन मार्केट जवळच्या भाजी मंडईत पार्किंग अन‌् आेट्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम करून गाळे बांधले अाहेत. याकडे अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष हाेते. - गणेश अत्रे, नागरिक\nमहापालिकेच्या व्यापारी गाळ्यांचा करार तत्त्वावर लिलाव हाेतो. या गाळ्यांसाठी ठिकाण, पाणी तसेच मूलभूत सुविधा महत्त्वाच्या असतात. त्यांची उणीव असल्यास नागरिक दुर्लक्ष करतात. या गाळ्यांतून कर स्वरूपात महापालिकेच्या तिजोरीत भर पडते. मात्र, फक्त गाळे बांधण्यावर भर देऊन महापालिका अलिप्त राहात असल्याने मूलभूत सुविधांचा अभाव राहिल्याने मालकांची प्रतीक्षाच अाहे.\nमहापालिकेने सुमारे दहा कोट��� रुपये खर्च करून बांधलेल्या गणेशवाडी येथील नूतन मंडईत गंगाघाटावरील भाजीबाजार स्थलांतरित करण्याची महापालिकेची घोषणा कागदावरच राहिली आहे. मंडईतील ओट्यांचे लिलाव करून वर्ष उलटले आहे. परंतु, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि दुबळे प्रशासन यांमुळे ही नूतन मंडई वापराविना पडून आहे.\nरोहिदास बहिरम, उपआयुक्त,अतिक्रमण विभाग, महापालिका\nफुले मार्केटला दुर्गंधीचा विळखा\nजुने नाशिक येथील सर्वांत जुनी मंडई म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा जोतिबा फुले मार्केटला सध्या अतिक्रमण, दुर्गंधीचे ग्रहण लागले आहे. आता या मार्केटला मॉलचे स्वरूप देऊन नव्याने बांधण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी महापालिकेला कोट्यवधींचा हा खर्च परवडणारा नसल्याने ते बीओटी तत्त्वावर बांधण्याची चाचपणी होत आहे. मात्र, तोपर्यंत तरी महात्मा फुले मार्केट विविध समस्यांतून बाहेर पडणार की नाही, असा प्रश्न स्थानिकांना पडत आहे.\nपालिकेची फसवणूक; उत्पन्नावर फिरते पाणी\nमहापालिकेचे गाळे नाममात्र भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये पोटभाडेकरूंच्या माध्यमातून व्यवसाय थाटून सर्रास फसवणूक केली जात आहे. त्यामुळे यापुढे गाळेधारकांना गाळ्याच्या दर्शनी भागावर फोटोसह महापालिकेशी केलेल्या करारातील अटी-शर्तींचे फलक लावण्याचे आदेश स्थायी समिती बैठकीत सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले होेते. यामुळे महापालिकेची फसवणूक थांबली असती. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालीच नसल्याचेही ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे.\nशिंगाडा तलाव परिसरातील महापालिकेच्या मार्केटमधील अनेक गाळे विकलेच गेले नसल्यामुळे ते रिकामे पडून आहेत. वापराविना पडलेल्या या जागेवर रात्रीच्या वेळेस मद्यपींच्या पार्ट्या रंगत असल्याच्याही तक्रारी आहेत. या गाळ्यांचा लिलाव केल्यास महापालिका प्रशासनाला त्यातून नक्कीच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकते.\nआेट्यांवर, पार्किंगमध्ये मोठमोठी बांधकामे\nमहापालिकेच्या शरणपूररोडवरील तिबेटियन मार्केटजवळ असलेल्या भाजी मार्केटमध्ये फक्त भाजी आणि मासे विक्रेत्यांसाठी आेटे बांधण्यात आलेले आहेत. मात्र, या ठिकाणी एका व्यापाऱ्याकडून आेट्यांवरच मोठमाेठी अनधिकृत बांधकामे करून दुकानेही थाटल्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली अ��ता आेट्यांवर बांधकाम केल्याचे आढळून आल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचे दर्शन घडले.\nबांधकामांबाबत तातडीने माहिती घेताे...\nमहापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात असताना, पालिकेमार्फतच उभारण्यात आलेल्या मार्केटमधील आेट्यांवरील बांधकामांकडे मात्र काणाडाेळा केला जात असल्याच्या तक्रारी अाहेत. या अाेट्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. या गाळ्यांसंदर्भात परस्पर व्यवहार केले जात असून, लाखोंची थकबाकी असतानाही मोठ्या प्रमाणावर बांधकाम करून त्यावर पोटभाडेकरू टाकले जात असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकाराबाबत प्रशासन मात्र अंधारातच असल्याचे दिसून येते. ‘डी. बी. स्टार’चा त्यावर प्रकाशझोत...\nशहरातील विविध मार्केटमध्ये वाढले अनधिकृत बांधकाम, प्रशासनाकडून कारवाईत दिरंगाई\n{ शहरात महापालिकेच्या मार्केट्समधील आेट्यांवर अनधिकृत बांधकामे केल्याच्या तक्रारी आहेत, त्याची माहिती आहे का\n-अशा काही तक्रारी अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. तरीही त्याची माहिती घेतो.\n{शरणपूररोडवरील पालिका भाजी मंडईच्या आेट्यांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत, त्याचे काय\n-आेट्यांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करूच शकत नाही. असे असल्याच त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल.\n{पवननगर परिसरातील जुने नाशिक परिसरातील फुले मार्केटमध्येही असेच अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे, त्याचे काय\n-भाजी मंडईतील सर्व अनधिकृत बांधकामांबाबत तातडीने माहिती घेताे. फुले मार्केट मंडईच्या नूतनीकरणाचे काम लवकरच होईल. त्याबाबतही माहिती घेतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/07/20/sheila-dixit-bomb-blast-incident/", "date_download": "2021-05-10T04:45:19Z", "digest": "sha1:SLJSHEYUTKA5Y6VOTEMT27QKBDJGJI3V", "length": 8410, "nlines": 44, "source_domain": "khaasre.com", "title": "शीला दीक्षित गाडीतुन उतरताच बॉम्बस्फोटात गाडीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले – KhaasRe.com", "raw_content": "\nशीला दीक्षित गाडीतुन उतरताच बॉम्बस्फोटात गाडीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले\n१९८५ च्या एका दुपारीच शीला दीक्षित नावाच्या व्यक्तीने जगाचा निरोप घेतला असता. कुणाच्यातरी भुकेने त्यांचा जीव वाचवला. ऑपरेशन ब्लु स्टार, इंदिर��� गांधींची हत्या आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती यामुळे पंजाब अशांत होता.\nशरद पवारांच्या मध्यस्थीने जुलै १९८५ मध्ये राजीव गांधी आणि संत हरचरण लोंगोवाल यांच्या पंजाब शांतता करार झाला. लोकांना वाटले आता परिस्थिती पूर्वपदावर येईल. पण अचानक ऑगस्ट १९८५ मध्ये लोंगोवाल यांची हत्या झाली. महिन्यानंतरच पंजाब विधानसभा निवडणुका होत्या. शीला दीक्षित यांच्यावर पंजाबमधे इलेक्शन कॅम्पेनिंगची जबाबदारी होती.\nनिवडणूक प्रचाराचा तो शेवटचा दिवस\nपंजाब विधानसभा निवडणुकांचा प्रचार पूर्ण झाला. शेवटच्या दिवशी रॅली संपन्न झाली. बिहारच्या एका काँग्रेस नेत्याच्या गाडीत बसून शीला दीक्षित बटाला वरुन अमृतसरला रवाना झाल्या. त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक होता. दुपार झाली.\nड्रॉयव्हरने एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी कार थांबवली. ड्रॉयव्हर बोलला, “आताच जेवण करूया, नाहीतर अमृतसरला पोहोचेपर्यंत बराच उशीर होईल.” शीला दीक्षित गाडीतून उतरल्या आणि हॉटेलमध्ये जाऊन बसल्या. त्यांनी थंड पेय मागवले.\nआणि तेवढ्यात बाहेर बॉम्बस्फोट झाला…\nशीला दीक्षितांनी मागवलेल्या थंड पेयाचा पहिला घोट त्यांच्या घशाखाली उतरला नव्हता, तितक्यात एक जोरदार आवाज झाला. एक जोरदार धमाका झाला. त्याच कारमध्ये ज्यात बसून शीला दीक्षित बटालाहुन अमृतसरला निघाल्या होत्या. कारचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. ड्रॉयव्हरने दुपारच्या जेवणासाठी जर कार थांबवली नसती तर शीला दिक्षीतांसोबतच इतर तीन लोकांचाही जीव गेला असता. त्यावेळी हे चौघेजण तर वाचले, मात्र कार जवळ खेळणाऱ्या दोन लहान मुलांचा मात्र जीव गेला.\nकारमध्ये केला होता बॉम्ब फिट\nपोलिसांनी नंतर तपस केल्यावर समजले की कारमध्ये टाइम बॉम्ब फिट करण्यात आला होता. या धमक्याची भीती, स्फोटाचा आवाज, आदींचे ठिकऱ्या उडालेले चित्र आणि त्यात मारली गेलेली दोन लहान मुले हे सगळं शीला दीक्षितांच्या कायम स्मरणात राहिले.\n१९८५ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, पण शीला दीक्षितांनी आपल्यावर आलेली कॅम्पेनिंगची जबाबदारी टाळली नाही. या घटनेच्या १३ वर्षांनंतर शीला दीक्षितांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com ���ा इमेल आयडीवर पाठवु शकता.\nसलग तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेल्या शिला दीक्षित यांचा राजकीय प्रवास\n…म्हणून सासऱ्याने शीला दीक्षितांना बाथरूममध्ये कोंडले होते\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/raj-thakare/", "date_download": "2021-05-10T04:30:23Z", "digest": "sha1:6NZKKFHWVAC47KWY4VVJGNTXQE2LBO4F", "length": 14300, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Raj Thakare Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल ना���ी, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\nराज 'जागे' झाले, 6 वाजेपासून कामाला लागले\n'जनतेनं सुता सारखे सरळ करुनही राज काही शिकले नाही'\nराज ठाकरेंचं संपूर्ण भाषण\n'राज'गर्जना, विधानसभा निवडणूक लढवणार \nराज ठाकरे आज बोलणार, धक्कातंत्र वापरणार \nसर्व्हे : राज्यात महायुती\nकुणाला किती जागा मिळणार\nपोस्ट पोल सर्व्हे : महायुतीची बाजी, आघाडीची पिछाडी \nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\n'हॅपी' सुरुवात होऊ शकते,राजनी दिले उद्धवशी चर्चेचे संकेत\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/munna-yadav-in-a-known-crimnial/11090905", "date_download": "2021-05-10T04:31:41Z", "digest": "sha1:6Z5DEZO3HKMQ5PEBMBBGTWD4LZHGP34A", "length": 13228, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मुन्ना यादव कुख्यात गुन्हेगार, करण-अर्जुनला अटकपूर्व जामीन नाकारला Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमुन्ना यादव कुख्यात गुन्हेगार, करण-अर्जुनला अटकपूर्व जामीन नाकारला\nफटाके फोडण्यावरून झालेल्या वादात पापा यादव व त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजप नेता मुन्ना यादवची पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २० हजारांच्या वैयक्तिक जामिनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, तिची मुले करण व अर्जुन या दोघांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज मागे घेतला.\nअजनी चौकात यादव कुटुंबीयांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात पापा यादव याने दाखल केलेल्या तक्रारीवरून मुन्ना यादव, त्याची पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव, मुले करण व अर्जुन यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nत्याप्रकरणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेता लक्ष्मी व तिच्या मुलांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आल्याने तिघांनी उच्च न्यायालयातील न्या. अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठासमोर अर्ज सादर केला. न्यायालयाने यापूर्वी अर्जावर सुनावणी करताना लक्ष्मीला अटकपूर्व जामीन दिला होता. त्या अर्जावर आज सुनावणी झाली असता धंतोली पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकणारे शपथपत्र दाखल केले.\nसरकारी वकील क्षितिज धर्माधिकारी व अॅड. रजनीश व्यास यांनी न्यायालयास सांगितले की, अजनी चौकात राहणारा भाजपचा नेता मुन्ना यादव याचा मुलगा करण यादव हा पापा यादव याच्या घरासमोर २८ ऑक्टोबरच्या रात्री फटाके फोडत होता. तेव्हा मंजू यादव हिने करणला हटकले. तेव्हा मुन्ना यादव, लक्ष्मी यादव, बाला यादव, करण व अर्जुन यादव तसेच त्याच्या कुटुंबीयांनी पापा यादवच्या घरावर हल्ला केला. मंजू यादवला जखमी केले. मंजूने सदर बाब पापा यादवला कळविली. तेव्हा पापा यादव घटनास्थळी पोहोचला व त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुन्ना यादव व त्याच्या कुटुंबीयांनी पापा यादवला घरातून बाहेर खेचले आणि त्यालाही बेदम मारहाण केली. तर करण यादवने फायटरने पापा यादवच्या डोक्यावर वार केला. तेव्हा अर्जुन ‘पापा यादवला येथेच संपवून टाक’, म्हणून करणला चेतवित होता, असेही न्यायालयास कळविण्यात आले.\nपापा यादवला मारहाण सुरू असतानाच मंगल यादव आणि करण मुदलीयार यांनीही मध्यस्थी केली. परंतु, मुन्ना, लक्ष्मी यादव व मुलांनी त्यांच्यावरही हल्ला केला. मंगल यादवला तलवारीने मारहाण करण्यात आली असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला कळविले आहे.\nदरम्यान, सरकारी पक्षाचा युक्तिवाद एकल्यानंतर न्या. चांदूरकर यांनी करण आणि अर्जुन या दोघांना ���टकपूर्व जामीन देता येणार नाही, असे स्पष्ट केले. तेव्हा दुपारच्या अवकाशानंतर यादव कुटुंबीयांची बाजू मांडताना वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांनी करण व अर्जुन यांचा अर्ज मागे घेत असल्याचे न्यायालयास सांगितले. तेव्हा न्यायालयाने लक्ष्मी यादवला २० हजाराच्या जामीनावर अटकपूर्व जामीन मजूर केला. तसेच तिला याप्रकरणाशी संबंधित कोणत्याही साक्षीदाराला भयभीत करू नये अथवा पुरावे नष्ट करू नये, अशी अट घालण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचाही आदेश दिला आहे.\n‘मुन्ना यादव कुख्यात गुन्हेगार’\nभाजपचा नेता व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्ती मानला जाणारा मुन्ना यादव तसेच याप्रकरणातील इतर आरोपी हे कुख्यात गुन्हेगार आहेत, असा अहवालच पोलिस उपनिरीक्षक अनंतराव वडतकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. हल्ला प्रकरणातील इतर आरोपींचा सहभाग आणि मंगल यादवला मारहाणीसाठी वापरलेली तलवारदेखील जप्त करायची असल्याने आरोपींची पोलिस कोठडी घेणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी कळविले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंद���या में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.natutrust.org/borgaonmar", "date_download": "2021-05-10T04:41:00Z", "digest": "sha1:GSBUAJ6R6JODC2F75WUDV6OSB6233JST", "length": 11718, "nlines": 68, "source_domain": "www.natutrust.org", "title": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने | बोरगांव स्कूल", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nवसंत जयराम भागवत विद्यामंदिर व वसंतराव आणि शांताताई पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य (संयुक्त) बोरगाव,ता. चिपळूण, जि. रत्नागिरी\nशाळेची स्थापना - 06 - जुन - 1996 यु डायस नं. - 27320105203 शाळा सांकेतांक - 25.01.054\nशाळेची मुलभूत माहिती -\nशाळेचे व्यवस्थापन :- खाजगी मान्यताप्राप्त\nमान्यता दिनांक :- 20/01/1995\nस्थापनेचे वर्ष :- 08/06/1995\nया योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :- नियमित\nशाळेचा प्रवर्ग:- उच्चप्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक\nशाळेचा सर्वात खालचा वर्ग :- 8 वी,\nशाळेचा सर्वात वरचा वर्ग :- 12 वी.\nविद्यालयातील उल्लेखनीय बाबी -\nचतुरंग प्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आता पर्यंत चार वेळा प्राप्त .\nसानेगुरुजी गुणवत्ताविकास अभियान विद्यालयाची जिल्हा स्थरापर्यंत यशस्वी कामगिरी.\nक्रीडा स्पर्धेतील यशस्वी कामगिरी - विभागीय व राज्य स्तरापर्यंत विद्यार्थी दाखल .\nमार्च 2017 पर्यंत S.S.C.च्या 20 बॅचेसपूर्ण.\nएकूण प्रविष्ठ विद्यार्थी - 966\nसलग सात वर्षे 100 % निकाल.\nमार्च 2017 पर्यंत H.S.C .च्या 5 बॅचेसपूर्ण .\nएकूण प्रविष्ठ विद्यार्थी - 219\nउत्तीर्ण विद्यार्थी - 218\nसलग चार वर्षे 100 % निकाल​\nकर्मचारी वृंद = 12\nमुख्याध्यापक - 1 ,शिक्षक - 8 , लिपिक - 1 , शिपाई - 2\nचिपळूण - गुहागर मार्गावरील उमरोली या गावापासून ०६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या बोरगाव या खेडेगावामध्ये हे विद्यालय चालविले जाते. डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानद्वारे सुरु करण्यात आलेले हे पहिले विद्यालय असून जून १९९५ पासून हे विद्यालय चालविले जात आहे. . इ .८ वी पासून इ .१२ वी पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आता या ठिकाणी उपलब्ध आहे. हे दोनही उपक्रम शासनमान्य असून माध्यमिक विद्यालय अनुदानित आहे.\nया विद्यालयाला जोडूनच कला व वाणिज्य (संयुक्त) शाखांचे कनिष्ठ महाविद्यालयही जुलै २०११ पासून सुरु करण्यात आले आहे.कनिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित तत्वावर सुरु आहे. सदर कनिष्ठ महाविद्यालयाला वसंतराव व शांताताई पटवर्धन न्यासाकडून 8 लक्ष रूपयांची भरीव देणगी देण्यात आली.सदर कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरन सन 2016 मध्ये वसंतराव आणि शांताताई पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य (संयुक्त) बोरगाव असे करण्यात आले.\nग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विशेषतः मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे या हेतूने हे विद्यालय सुरु करण्यात आले आहे. हे विद्यालय सुरु झाल्यापासून मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बोरगाव गावासाहित पंचक्रोशीतील अनेक गावांना या विद्यालाचा लाभ होत आहे. माध्यमिक शिक्षणाबरोबरच उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा खेडेगावामध्ये उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी निदान इ .१२ वी पर्यंत शिक्षण घेत आहे. विद्यालयातील सन २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षासाठीची इ .०८ वी ते इ .१० वी पर्यंतची विद्यार्थी संख्या १४७ असून इ .११ वी व इ .१२ वीची विद्यार्थी संख्या ८९ इतकी असून इ .०८ वी पासून इ .१२ वी पर्यंत एकूण २३६ इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nविद्यालयाने चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा इ .१० वी चा मार्च २०११ पासूनचा निकाल १०० टक्के इतका आहे. इ .१२ वी चा मार्च २०१७ पर्यंतचा निकाल १०० टक्के आहे. विद्यालयातून इ .१० वी च्या २० बॅच बाहेर पडल्या असून एकूण ९६६ विद्यार्थी इ .१० वी पर्यंतचे शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. तर इ .१२ वी च्या एकूण ०५ बॅच बाहेर पडल्या असून एकूण २१९ विद्यार्थी इ .१२ वी पर्यंतचे शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.\nविद्यालयाच्या भौतिक व इतर सुविधा -\nविद्यालायाकरिता संस्थेने ०९ खोल्यांची सुसज्ज इमारत बांधली आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असून प्रशस्त क्रीडांगणही उपलब्ध आहे. वसंतराव पटवर्धन (ठाणे) स्मृती ग्रंथालय या नावाचे वाचनालय उपलब्ध असून विद्यार्थी वाचनालयातील पुस्तक संख्या १३४८ इतकी असून शिक्षक ग्रंथालायाकरीताची पुस्तक संख्या ५७७ इतकी आहे.\nविद्यालयातील शालेय आणि सहशालेय उपक्रम -\nविद्यालयाचा निकाल सातत्याने उत्कृष्ट लागावा याकरिता जादा तासांचे नियोजन करण्यात येते. पालकसभांचे आयोजन करून विद्यार्थ्यांची प्रगती त्यांना सांगण्यात येते. सूर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन, चतुरंग प्रतिष्ठानद्वारे आयोजिल्या जाणाऱ्या निवासी वर्गासाठी तसेच शिक्षक प्रशि��्षण वर्गासाठी विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग असतो. विविध क्रीडा स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक सहल यांसह अनेक शालेय, सहशालेय आणि अभ्यापुरक उपक्रम चालविण्यात येतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:05:23Z", "digest": "sha1:HHO4R6SZIYZTACOWSDO3ONEHE4H7HNRN", "length": 24452, "nlines": 162, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दूध भरून आणणाऱ्या चार बेटांवरच्या नावा", "raw_content": "\nदूध भरून आणणाऱ्या चार बेटांवरच्या नावा\nआसामच्या ब्रह्मपुत्रेतल्या चालाकुरा बेटावर राहणाऱ्या लोकांसाठी दुग्ध व्यवसाय हाच उपजीविकेचा मार्ग आहे – पण वैरण आणि पशुखाद्याचं सरकारी अनुदान काढून टाकल्यामुळे त्यांची आयुष्यातील अनिश्चितता वाढली आहे\nरोज पहाटे, एक मशीनवर चालणारी देशी नाव ब्रह्मपुत्रेतील चालाकुरा चार बेटावरून निघते. दुधाने भरलेले प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमचे कॅन घेऊन या बोटी तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या धुबरी शहरात रोज पोचतात.\nचालाकुरा चार ब्रह्मपुत्रेतल्या अनेक अस्थायी आणि रेतीने तयार झालेल्या बेटांपैकी एक. ( चार बेटांसंबंधी पारीवर अधिक वाचा वाळूचा किल्ला,‘चार’-निवासींचा संघर्ष) ही बोट दुपारी परत येते आणि अजून दूध घेऊन परत धुबरीच्या दिशेने निघते.\nहे सगळं दूध दक्षिण आसामच्या धुबरी जिल्ह्यातल्या चार बेटावरच्या मोंडल कुटुंबाच्या डेअरीतनं येतंय. त्यांच्याकडे ५० दुभती जनावरं आहेत. रोज या डेअरीत १००-१२० लिटर दूध निघतं. “जेव्हा आमच्या दुभत्या गायी आणि म्हशी भरपूर दूध देत असतात तेव्हा तर दिवसाला १८०-२०० विटर दूध निघतं,” ४३ वर्षांचे तमेझुद्दिन मोंडल सांगतात. धुबरी शहरात दुधाला लिटरमागे ४० रुपये भाव मिळतो.\nधुबरीचा दुग्ध व्यवसाय सरकारतर्फे एक यशोगाथा म्हणून नावाजला गेला आहे. प्रत्यक्षात मात्र या दुग्ध व्यावसायिकांची उपजीविका धोक्यात आली आहे, कारण – वैरणीची/पशुखाद्याची टंचाई\nचालाकुरा चार च्या ७९१ कुटुंबांसाठी दुग्ध व्यवसाय हीच सर्वात मोठी उपजीविका आहे. जवळ जवळ प्रत्येक कुटुंबाकडची दुभती जनावरं दिवसाला ३०-४० लिटर दूध देतात. तमेझुद्द���नला या व्यवसायाचा प्रणेता म्हटलं तर वावगं ठरणार नाही – १० वर्षांपूर्वी ५,१५६ लोकसंख्या असणाऱ्या या छोट्या बेटावर सर्वप्रथम त्यानेच जास्त दूध देणाऱ्या संकरित गायी आणल्या. आता या बेटावर दुधाचा धंदा करणाऱ्या बहुतेकांकडे संकरित गायी आहेत. ही जनावरं शक्यतो बिहारच्या बाजारांमधून खरेदी करून आणली जातात आणि पशुवैद्यकांच्या मते बहुतेक वेळा जर्सी गाय आणि देशी गायींच्या संकरातून यांची निर्मिता झालेली असते.\n“संकरित गायी आल्यामुळे दूध उत्पादन वाढलं आहे,” चार वरचे एक दूध उत्पादक, अन्वर हुसेन सांगतात. “संकरित गायी दिवसाला १३-१४ लिटर दूध देतात तर देशी गायी केवळ ३-४ लिटर. एका म्हशीचं दिवसाला १२-१६ लिटर दूध येतं [ चार वरच्या अनेकांनी म्हशीदेखील पाळल्या आहेत].”\nसंकरित गायींना आसामच्या काही भागांमधूनच मागणी आहे – आसामच्या २०१५-१६ आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ साली राज्यात संकलित झालेल्या ८७ कोटी ३० लाख लिटर दुधापैकी संकरित गायींपासून मिळालेल्या दुधाचा वाटा केवळ २४ कोटी ६० लाख लिटरच्या आसपास होता (राज्याला असणारी दुधाची आवश्यकता २४५ कोटी लिटर इतकी आहे).\nरोद सकाळी चालाकुरा चार वरचे दुग्ध व्यावसायिक धुबरीला दूध विकायला जातात. दुधाच्या धंद्यावर या बेटांवरची ७९१ कुटुंबं चरितार्थ भागवत आहेत\nतमेझुद्दिन आता धुबरीचे प्रथितयश दूध उत्पादक म्हणून प्रसिद्ध झाले आहेत आणि इतर शेतकऱ्यांसाठी दुधाचा धंदा सुरू करण्याबाबत कार्यशाळांमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना आमंत्रित केलं जातं. ते ‘चालाकुरा मिलोन दुग्ध उत्पादक समोबय समिती’ या ५१ दुग्ध उत्पादकांच्या सहकारी संघाचे अध्यक्ष आहेत. चार बेटांवर असे इतर पाच संघ आहेत.\nधुबरी जिल्ह्यातला दुग्ध व्यवसाय म्हणजे, निसर्गाने घर-दार धुऊन नेलं तरी त्यावर मात करणाऱ्या लोकांची यशोगाथा आहे, अशा रितीने सरकारतर्फे या व्यवसायाची भलामण केली जाते. मात्र या यशोगाथेमागचं वास्तव हे आहे की या व्यावसायिकांची उपजीविकाच धोक्यात आलेली आहे आणि कारण आहे – पशुखाद्य/वैरणीची टंचाई.\n२०१६ पर्यंत केंद्राकडून रेशनवर राज्याला येणारा गहू स्थानिक पातळीवर कांडला जात होता आणि दुग्धव्यावसायिकांना ६०० रुपये क्विंटल अशा माफक दरात पशुखाद्य उपलब्ध करून दिले जात होते असं धुबरीचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी दिनेश गोगोई सांगतात. उदा. तमेझुद्दिनच्या कुटुंबाला दर महिन्याला २५ क्विंटल गव्हाचा कोंडा माफक दरात मिळत असे.\n२०१५ च्या डिसेंबरमध्ये आसाम सरकारच्या विनंतीवरून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्याच्या अन्न वाट्यामध्ये पुढीलप्रमाणे बदल केले. अंत्योदय अन्न योजनेखाली (‘प्राधान्य’ विभागात) केवळ तांदूळ आणि राष्ट्रीय अन्न अधिकार कायद्याअंतर्गत (‘टाइड ओव्हर’ ‘अतिरिक्त’ विभागात) केवळ गव्हाची मागणी नोंदवण्यात आली. त्यानंतर आसामला ६१० रु प्रति टन दराने दर महिन्याला ८,२७२ टन आणि जुलै २०१६ नंतर ५,७८१ टन गहू मिळाला.\nमात्र २०१६ डिसेंबरनंतर राज्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली काहीच गहू मिळालेला नाही. मंत्रालयाने राज्य सरकारला ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की “केंद्राच्या साठ्यामध्ये गव्हाची कमतरता असल्यामुळे भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे की अतिरिक्त विभागातल्या राज्यांना डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या काळात गव्हाच्या ऐवजी तितकाच तांदूळ पाठवण्यात येईल.”\nराज्य सरकारचं अनुदान मिळत नसल्यामुळे दूध उत्पादकांना बाजारात महाग किंमतीला पशुखाद्य विकत घ्यावं लागत आहे. “आत दुधाचे दर वाढले तरच आम्ही तग धरू शकू,” तमेझुद्दिन मोंडल म्हणतात.\nतेव्हापासून चार वरच्या दूध उत्पादकांना अनुदानित पशुखाद्य मिळालेलं नाही, ऑगस्ट २०१७ मध्ये पुरादरम्यान मदत म्हणून मिळालेली काही वैरण एवढाच अपवाद. त्यामुळे आता ते खुल्या बाजारात थेट २००० रुपये क्विंटल इतक्या चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या पशुखाद्यावर अवलंबून आहेत.\nयामुळे दुधाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. पण दुधाचा बाजारभाव मात्र ४० रुपये इतकाच आहे. “सध्याचे पशुखाद्याचे भाव पाहता दुधाचा दर ५० किंवा त्यापेक्षा जास्त वाढला तरच आम्ही तग धरू शकू,” तमेझुद्दिन म्हणतात.\nतमेझुद्दिनचं ३५ सदस्यांचं एकत्र कुटुंब आहे. ते जमीर अली, ओमर अली, अब्दुल रहीम, अब्दुल कासम आणि नूर हुसेन या त्यांच्या पाच भावांसोबत डेअरीचं काम बघतात. या सगळ्यांची चूल आजही एकच आहे. त्यांची २ एकर शेतजमीन आहे जिथे घरच्या स्त्रिया वेगवेगळी पिकं घेतात. कुटुंबाचं रोजचं उत्पन्न दिसताना बरंच दिसतं पण त्यानं मिळणार नफा सहा कुटुंबांमध्ये विभागला जातो हे लक्षात घेतलं तर तो फारसा नाही हे कळून येतं.\n“डेअरीच्या काम���त फार कष्ट आहेत,” तमेझुद्दिन सांगतात. “संकरित गायींना नियमितपणे खायला घालावं लागतं. त्यांना पटकन रोग होऊ शकतात त्यामुळे त्यांची देखभाल करायला एक माणूसच त्यांच्यासाठी लागतो.” तमेझुद्दिन सांगतात की या भागात जनावराच्या डॉक्टरची मदत लगेच मिळत नाही कारण सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरेसे कर्मचारी नाहीत. जर रात्रीच्या वेळी तातडीने डॉक्टरांना बोलवायला लागलं तर २५०० ते ३००० रुपये देऊन बोट भाड्यावर घ्यावी लागते.\nमोंडल कुटुंबाच्या डेअरीचं दिवसाचं दूध उत्पादन १००-१२० लिटर इतकं आहे. मात्र येणारा नफा ३५ सदस्यांच्या ६ कुटुंबांमध्ये विभागला जातो हे लक्षात घेता हाती फार काही लागत नाही\nब्रह्मपुत्रेतली सगळीच बेटं नाजूक स्थितीत आहेत आणि धूप होण्याचा त्यांना मोठा धोका आहे. पण चालाकुरावर (त्याचा अर्थच ‘स्थित्यंतर - हालता’ असा आहे) जमिनीची धूप जास्तच वेगाने होते. रेतीच्या बेटांची मजा अशी आहे की ती पाण्याने धुऊन गेली तर लगेचच जवळच नवीन बेट तयार होतं आणि लोक लगेचच नव्या बेटावर वस्ती करू शकतात. चालाकुरा चार चे आता पाच वेगवेगळे भाग आहेत. प्रत्येक भागाची लोकसंख्या १३५ ते १,४५२ इतकी आहे. इथल्या रहिवाशांना दर तीन किंवा चार वर्षांनी विस्थापित व्हावं लागतं. तमेझुद्दिनने आतापर्यंत १५ वेळा तरी आपला बिस्तरा इकडून तिकडे हलवला आहे.\nचार च्या रहिवाशांचं आयुष्य अगदी भटक्यांसारखं आहे आणि कित्येक पिढ्या गेल्या दुधाचा धंदा त्यांच्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग बनला आहे. “एवढ्या अनिश्चित आणि अस्थिर आयुष्यामुळे आणि सततच्या विस्थापनामुळे आमच्या पूर्वजांनी उपजीविकेसाठी दुग्ध व्यवसायाची निवड केली,” तमेझुद्दिन सांगतात. “शेतातलं उभं पीक दर वर्षीच्या पुरात किंवा मातीची धूप झाल्यामुळे हातचं जाऊ शकतं. पण जनावरं अशी संपत्ती आहे की जी इकडून तिकडे नेता येऊ शकते. जेव्हा केव्हा आम्हाला आहे ते बेट सोडून जावं लागतं आम्ही नव्या चार वर जाताना सोबत घरची भांडीकुंडी आणि जनावरं घेऊन जातो. हे आपला ठिकाणा बदलत राहणं आमच्या आयुष्याचा भाग बनलंय.”\nआधीच्या साली झालेल्या दुधाच्या कमाईतून कित्येक कुटंबांनी त्यांची गवताच्या छपरांची घरं बदलून नव्या पद्धतीची घरं घेतली आहेत. या घरांना पत्र्याच्या भिंती आणि छतं आहेत जी लाकडाच्या चौकटीत बसवली आहेत आणि ती इथून ति��े हलवायला सोपी असतात.\nव्हिडिओ पहाः ‘धुबरीत दुधाला जो दर मिळतो त्याच्याहून जास्त पैशाला आम्हाला पशुखाद्य विकत घ्यावं लागतं,’ दूध उत्पादक सुकुरुद्दिन सांगतात\nआजूबाजूच्या चार वरदेखील दुधाचा धंदा कमाईचं मुख्य साधन झाला आहे. दररोज प्रत्येक बेटावरून दुधाचे कॅन घेऊन एक तरी मशीन बोट धुबरीला दूध घालायला जाते. मात्र आता पशुखाद्याच्या, वैरणीच्या टंचाईमुळे दूध उत्पादकांना त्यांचा व्यवसाय चालू ठेवणं मुश्किल झालं आहे.\nजिल्हा वशुवैद्यकीय अधिकारी गोगोई सांगतात की पशुधन आणि पशुवैद्यक खात्याने पशुखाद्याला पर्याय म्हणून हिरव्या चाऱ्याचं महत्त्व सांगण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. जनावरांच्या छोट्या मोठ्या आजारांवर उपचार करू शकणाऱ्या काही स्थानिकांनाही ‘गोपाल मित्र’ – दूधउत्पादकांचे मित्र म्हणून प्रशिक्षित करायचं ठरवलं आहे. “चालाकुरा चार वरच्या वेगवेगळ्या भागातून पाच जणांची निवड केली गेली आहे आणि त्यांचं प्रशिक्षण लवकरच पूर्ण करण्यात येईल,” गोगोई सांगतात.\nदरम्यान बेटांवरून दुधाने भरलेल्या बोटींचा वेग जरा मंदावला आहे आणि चालाकुराचे शेतकरी त्यांच्या परिस्थितीत काही सुधारणा होईल याकडे डोळे लावून बसले आहेत.\nजेव्हा नदीने शाळा खाऊन टाकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/devendra-fadnavis-takes-oath-as-maharashtra-cm-ajit-pawar-as-his-deputy/", "date_download": "2021-05-10T04:06:15Z", "digest": "sha1:7Y64I6A6MHG3F3QMHVPB4UAJFEHIIPJE", "length": 5967, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री, तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदेवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री, तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री\nदेवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री, तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री\nराज्याच्या इतिहासाकत अकालनीय अशी घटना राजकीय क्षेत्रात घडली आहे. राज्यात निवडणूक पार पडूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता हा तिढा सुटलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात हा शपथविधी पार पडला आहे.\nतसेच बहूमत सिद्ध करण्यासाठी त्यांना 30 नोव्हे��बर पर्यंत मुदत दिली आहे. मात्र अजित पवारांच्या या राजकीय निर्णयाला शरद पवारांचा पाठींबा नाही असे त्यांनी व्टिटमधून व्यक्त केले आहे. या अनपेक्षित घटनेमुळे राजकारणात भुकंप आला आहे.\nPrevious शेतकऱ्यांवर आली जनावरं विकण्याची वेळ\nNext खंजीर खुपसण्याची पुनरावृत्ती\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254608:2012-10-08-19-53-25&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2021-05-10T03:57:48Z", "digest": "sha1:Q3CNUYS3KAZBQQJJ4YL24EVAOH6MFTED", "length": 15610, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुख्यमंत्र्यांचा बोलविता धनी वेगळाच- पाटील", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मुख्यमंत्र्यांचा बोलविता धनी वेगळाच- पाटील\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमुख्यमंत्र्यांचा बोलविता धनी वेगळाच- पाटील\nमुख्यमंत्र्यांच्या मागून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कोणीतरी दुसराच मोहीम राबवतो आहे. केवळ मुख्यमंत्री समोर आहेत, असा आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. डी. एन. शेळके, मुर्तूजा खान, मकरंद सावे, अविनाश रेशमे, बबन भोसले, शंकर गुट्टे या वेळी उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीला भरघोस यश मिळते आहे. राष्ट्रवादी राज्यातील सर्वात मोठा पक्ष होत असल्यामुळे पोटशूळ उठून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. राष्ट्रवादीची राज्यात घोडदौड सुरू आहे. येत्या १५ ऑक्टोबरला लातूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत युवती मेळावा, तर २८ ऑक्टोबरला औरंगाबादेत राज्यस्तरीय युवती मेळावा घेतला जाणार आहे. दि. २० व २१ ऑक्टोबरला पुणे येथे युवकांचा मेळावा असून, मेळाव्यास अजित पवार व सुप्रिया सुळे हे दोघेही मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांत युवकांसाठी १० टक्के जागा मागितल्या जाणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागांची मागणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागांची मागणी केली जाणार आहे. लातूर शहरात गेल्या आठवडाभरापासून भयग्रस्त वातावरण आहे. नागरिकांवरील होत असलेल्या हल्ल्याच्या तपासात पोलिसांची प्रगती नाही. पोलिसांनी काही केले नाही तर त्यांच्या विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (रा��्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=26&Itemid=3&limitstart=120", "date_download": "2021-05-10T05:37:42Z", "digest": "sha1:WGXCSTGC5EWICNHJUVB2XINTYVPF4GAA", "length": 32086, "nlines": 299, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुंबई आणि परिसर", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nहिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे जवळपास नक्की झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला दुजोरा दिला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशीही चर्चा करण्यात येणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीस ११ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत.\nसिलिंडर तोडग्याचा घोळ वाढला\nखास प्रतिनिधी , मुंबई\nगेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज दिले तसे या वर्षी सिलिंडरसाठी अडीच हजार कोटी खर्च करावेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चांगलीच कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न असून, या मुद्दय़ावर चव्हाण यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सफेद शिधापत्रिकाधारक ग्राहक वगळता बाकीच्यांना ही सवलत देण्यावर विचार सुरू झाला आहे.\nमहाराष्ट्रातील कुपोषणात मोठी घट\nमहाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानाचा लहान मुले व मातांचे कुपोषण कमी करण्यास परिणामकारक उपयोग होत असून कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचा निष्कर्ष युनिसेफच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या सर्वेक्षण पुस्तिकेचे सोमवारी प्रकाश करण्यात आले.\nभ्रष्टाचाराऐवजी आता भाजपचा सरकारी धोरणांविरुद्ध संघर्ष\nदिवाळीच्या तोंडावर भडकलेल्या महागाईत सिलिंडर नियंत्रणाचे चटके जनतेला सोसावे लागू नयेत यासाठी राज्यातील जनतेला सहाऐवजी १२ सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.भ्रष्टाचाराच्या मुद्द��ावरून राज्यभर काँग्रेस आघाडी सरकारला धारेवर धरण्याचे प्रदेश भाजपने याआधी जाहीर केले होते.\n‘लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले’\nविजया मेहता यांचे आत्मचरित्र ‘झिम्मा’ प्रकाशित\nलेखन हे आमच्यासारख्या नाटकवाल्यांचे काम नाही. लेखनासाठी एकांताची गरज असते आणि आम्ही मंडळी सदैव ‘गँग’मध्ये वावरणारी. त्यामुळे गेली दोन वर्षे चाललेल्या या लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले, असे हितगुज ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी त्यांचे शिष्य, चाहते यांच्या उपस्थितीत बोलताना केले.\nकुपोषणमुक्ती अभियान शहरांतही राबविणार\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती\nराज्यातील ग्रामीण भागात जाणीवपूर्वक प्रयत्न करुन लहान मुले व मातांमधील कुपोषण कमी करण्यास यश मिळाल्यानंतर आता शहरी भागातही कुपोषणमुक्तीचे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ७ एप्रिल २०१३ पर्यंत ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील ० ते ३ वर्षे वयोगटातील मुलांचे व मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान राबिण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.\nपश्चिम रेल्वेचे कर्मचारी दूषित पाण्यामुळे हैराण\nपश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातील रेल्वे कार्यालयाला काही दिवसांपासून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठय़ाबाबत कर्मचाऱ्यांनी सोमवारी जोरदार दणका दिल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने पाणीपुरवठा करणारी वाहिनी तात्काळ बदलण्याचे आदेश दिले आहेत.\nचोरटय़ाचा स्पॅनिश तरुणीवर बलात्कार\nवांद्रे येथे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने घरातील एका परदेशी तरुणीवर बलात्कार केला. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. आरोपीस शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत.\nअंबरनाथच्या नगराध्यक्षपदी पुन्हा सेनेचे सुनील चौधरी\nआघाडीचे चार नगरसेवक गैरहजर\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला शब्द पाळून आपली सर्व सहा मते आघाडीच्या पारडय़ात टाकूनही चार स्वपक्षीयांनीच दगा दिल्याने अखेर आज झालेल्या अटीतटीच्या लढतीत अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील चौधरी यांची फेरनिवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी आघाडीचे प्रदीप पाटील यांनी अर्ज मागे घे��ल्याने युतीचे रमेश गुंजाळ निवडले गेले.\nबंग यांची ‘बकाल’ मानसिकता टीका झोंबलेल्या राष्ट्रवादीचा हल्ला\nमद्यक्रांतीचे राजकीय सत्तापीठ हे बारामतीमध्ये असल्याची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच झोंबली आहे. डॉ. बंग यांची उठबस एका राजकीय पक्षाबरोबर असून त्यांच्या वक्तव्यातून त्यांचा ‘मानसिक बकालपणा’ दिसून येतो, अशा शब्दांत राष्ट्रवादीने डॉ. बंग यांना आज लक्ष्य केले.\nरिक्षा-टॅक्सी भाडेवाढप्रकरणी सरकारची कोर्टाकडून कानउघाडणी\nटॅक्सी-रिक्षा भाडेवाढीसंदर्भात करण्यात आलेल्या जनहित याचिकेप्रकरणी आदेश देऊनही हजर न राहिलेल्या परिवहन सचिवांना तसेच पाच तज्ज्ञांची समिती नेमण्याबाबत केलेल्या सूचनेवर गंभीरपणे विचार न करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फैलावर घेतले.\nपाण्याची गळती नव्हे, टँकर लॉबीची चोरी\nखासगी टँकरचालक आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांच्या युतीमुळे गळतीत दाखविले जाणाऱ्या सुमारे ७०० दशलक्ष लीटर पाण्यापैकी तब्बल २० टक्के पाणी खासगी टँकर मालकांच्या घशात जाते आहे, असा आरोप ‘ऑब्जव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन’ने (ओरआरएफ) मुंबईच्या पाणी समस्येवर प्रकाशित केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.\nपाक संघाला कडवा विरोध करा-शिवसेनाप्रमुख\nमुंबई / विशेष प्रतिनिधी\n‘झाले गेले विसरून जाऊ’, हे विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मागे घेत नाहीत, तोवर देशातील कडव्या हिंदूंनी आणि राष्ट्रभक्त जनतेने आगामी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ देऊ नये, असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.\nपोहरे प्रकरणात राजकीय नेत्यांची चुप्पी\nप्रकाश पोहरे यांच्या गोंडखैरी येथील प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांनी चुप्पी साधली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात ब्र सुध्दा उचारला नाही. भारिप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील सांत्वन भेट वगळता त्यांनी अकोल्यात चुप्पी साधली.\nमालाड येथे वृद्धेची हत्या\nमुंबईतल्या वरिष्ठ नागरिकांच्या हत्येचे सत्र सुरूच असून मालाड येथे आणखी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. निर्मला व्होरा (७८) ह��� वृद्धा आपल्या घरात मृतावस्थेत आढळली. त्यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.\nअंधेरी, चर्नीरोडवरील नवे पादचारी पूल सुरू\nपश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि चर्नीरोड स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूस दोन नवे पादचारी पूल सुरू करण्यात आले असून रेल्वे वाहतुकीस कोणताही अडथळा न होता या पुलांची उभारणी करण्यात आली आहे.\nवांद्रे येथे जर्मन महिलेवर बलात्कार\nमुंबई, ५ नोव्हेंबर २०१२\nवांद्रे परिसरातील पेरी क्रॉस रोडवर राहणा-या २७ वर्षीय जर्मन महिलेवर बलात्काराची घटना आज (सोमवार) पहाटे घडली. ही महिला जर्मन नागरिक असून वांद्रे येथील पेरी क्रॉस रोडवर एका तीन मजली इमारतीत भाड्याने राहत आहे.\nमालाडमध्ये वृध्द महिलेची हत्या\nमुंबई, ५ नोव्हेंबर २०१२\nमुंबईतील मालाड पश्चिम भागात रविवारी रात्री निर्मला व्होरा या ७८ वर्षीय वृध्द महिलेची हत्या करण्यात आली. व्होरा यांची मुलगी आणि जावई रात्री घरात नसताना ही घटना घडली. व्होरा यांच्या घरातून दहा तोळे सोने आणि ३५ हजार रुपयांची रोकडही चोरीस गेली आहे. या हत्येबाबत पोलिसांकडून चौकशीस आणि तपास सुरू आहे.\nउद्धव ठाकरे यांच्यावरील एन्जिओप्लास्टी यशस्वी\nमुंबई, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२\nशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृदयावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात रविवारी दुसऱ्यांदा एन्जिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून तब्येत उत्तम असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे जुलैमध्ये त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nमुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळ फेरबदलाचे आव्हान\nकाही मंत्र्यांना वगळण्यावरुन संघर्षांची चिन्हे\nराज्यातील आघाडी सरकारच्या नेतृत्वाची दोन वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या कोटय़ातील रिक्त जागा भरतानाच काही अकार्यक्षम व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना वगळायचे आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलत�� बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/places-to-visit/ramling/", "date_download": "2021-05-10T04:57:48Z", "digest": "sha1:JARYQBFETAX5ERVFB34IRFZDYPKCG7X4", "length": 8353, "nlines": 188, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "रामलिंग :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nउस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे निसर्गरम्य वातावरणातील रामलिंग\nउस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे निसर्गरम्य वातावरणातील रामलिंग\nयेडशीजवळच्या जंगलात रामलिंग देवस्थान परिसरात माकडांची संख्या मोठी आहे.रभू रामचंद्��ांच्या चरणकमलाने व रामभक्त शूरवीर जटायूच्या बलिदानाने पवित्र झालेल्या बालाघाट डोंगराच्या कुशीतील निसर्गरम्य रामलिंग देवस्थानात श्रवणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तिस-या सोमवारनिमित्ताने रात्री १२ नंतर श्रींच्या अभिषेकाला सुरुवात झाली. दिवसभर भाविकांची गर्दी वाढतच गेली. रामलिंग देवस्थानच्या वतीने नुकतेच प्रशस्त सभामंडपाचे काम सुरु आहे.सभामंडपामुळे मंदिराचा परिसर अधिकच आकर्षक दिसत आहे.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/application-of-district-and-taluka-division-in-maharashtra/", "date_download": "2021-05-10T05:46:58Z", "digest": "sha1:VFPR2YOMKX6L4357MLDT54BY6FQWIDAV", "length": 14061, "nlines": 144, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून अंबेजोगाई तर नगरचे त्रिविभाजन, पहा यादी - Hello Maharashtra", "raw_content": "\nराज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून अंबेजोगाई तर नगरचे त्रिविभाजन, पहा यादी\nराज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून अंबेजोगाई तर नगरचे त्रिविभाजन, पहा यादी\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्य निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने हा प्रस्ताव मांडला आहे.\nसर्वात मोठ्या नगर जिल्ह्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती करा अशी मागणी सातत्याने उठवली जात होती. आता नगर जिल्ह्यात शिर्डी, संगमनेर,श्रीरामपूर अशा जिल्ह्यांची निर्मिती होऊन त्रिविभाजनाचा प्रस्ताव समोर आला आहे. पुण्यातून शिवनेरी, साताऱ्यातून माणदेश तर रायगडमधून महाड जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव आहे. मराठवाड्यातील बीड आणि लात��र जिल्ह्याचे विभाजन करून बीडमधून अंबेजोगाई तर लातूरमधून उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव आहे. उदगीर जिल्ह्याची निर्मिती करा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्या मागणीला अखेर यश मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार या जिल्ह्या निर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी देणार का, कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती आता होणार याकडे महाराष्ट्रातील जागरूक जनतेचे लक्ष्य लागले आहे.\nनाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. तर मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन नवे जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.\nलातूरमधून उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचालींना वेग\nलातूर जिल्ह्यातील उदगीरला जिल्हा म्हणून मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण, व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध आहे. उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत. आता सरकारने विभागीय आयुक्तांना उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्याने, उदगीर आता जिल्हा होण्याची चिन्हं आहेत.\nउदगीर जिल्हा झाला तर लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट हे तालुके त्यात समाविष्ट होतील, तर नळेगाव हा नव्याने तालुका होईल आणि नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा नव्याने तालुका होऊन उदगीरमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणी मुखेड देखील उदगीरला जोडता येऊ शकते. उदगीर जिल्हा करताना साधारणतः 60 किमी अंतरावरील मोठ्या लोकसंख्येच्या गावांना तालुका म्हणून मान्यता दिली जाऊ शकतो.\nकोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव \nनाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण\nठाणे जिल्ह्यातून- मीरा-भाईंदर आणि कल्याण\nहे पण वाचा -\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा…\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर\nकिनी टोलनाक्यावर पोलिसांवर गोळीबार, कोल्हापूरात भितीचे वातावरण\nशिवानंद स्वामी मठाधीशांसह अपघातात चौघे ठार\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा खुलासा करावा – भाजपचे…\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात रुग्णसंख्या असेल पीक वर…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना पटोलेंचा टोला\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा…\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nजयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा…\n१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली\nकोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-fear-neighbour-locks-delhi-doctor-inside-house-mhsy-453579.html", "date_download": "2021-05-10T04:47:27Z", "digest": "sha1:43ZU5XZRC7MDNU2J53KX24PJ2YNKS3X7", "length": 18677, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप coronavirus fear neighbour-locks-delhi-doctor-inside-house mhsy | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nकोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही देशात Corona रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nकोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप\nकोरोनाची लागण झालेली महिला डॉक्टर जेव्हा बरी होऊन परतली तेव्हा ती घरात असताना शेजाऱ्यांनी बाहेरून कुलुप लावलं.\nनवी दिल्ली, 16 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन आणखी वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, या संकटात आरोग्य कर्मचारी दिवस रात्र झटत आहेत. रुग्णांची सेवा कऱणाऱ्या डॉक्टरांवर अनेक ठिकाणी पुष्प वर्षाव केला जात असताना एकेठिकाणी मात्र वाईट अनुभव आला आहे. दिल्लीतील एका उच्चभ्रू लोक राहत असलेल्या वसंतकुंज परिसरात कोरोनाची लागण झालेली महिला डॉक्टर ठणठणीत बरी होऊन परतल्यानंतर तिला भेदभावाची वागणूक देण्यात आली.\nवसंत कुंज इथल्या डॉक्टर महिलेला कोरोना झाला होता. उपचारानंतर घरी परतल्यावर त्यांच्याशी शेजाऱ्यांनी गैरवर्तन केलं. त्यांना घरात डांबून ठेवळं आणि सोसायटी सोडण्याची धमकीही देण्यात आली. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, महिला डॉक्टरने याबाबत तक्रार दिले आहे. त्यात म्हटलं की, सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या मनिष यांनी अचानक आरडाओरड सुरू केली. त्यांनी शिव्याही द��ल्या. मनिष यांनी म्हटले की, तुम्हाला कोरोना झालाय आणि इथं राहू शकत नाही.\nमहिला डॉक्टरने मनिषला सांगितलं की, क्वारंटाइन पूर्ण करून आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी राहण्यासाठी आले आहे. एवढं सांगितल्यानंतरही मनिषने आरडाओरडा बंद केला नाही. त्यानंतर मनिषने म्हटलं की, मी बघतोच तू बाहेर कशी निघतेस. आता तुला इथून जावंच लागेल. ज्यांना कॉल करायचा आहे त्यांना कर.\nहे वाचा : अमेरिकेच्या कंपनीचा दावा - 'कोरोनावर शोधलं वॅक्सिन, 100 टक्के काम करणार हे औषध'\nमनिषने महिला डॉक्टरवर आरडाओरड करत बाहेरून कुलुपही लावलं. महिला डॉक्टरने यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. एकीकडे जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करत असताना अशी वागणूक मिळत असल्यानं महिला डॉक्टरनं संताप व्यक्त केला आहे.\nहे वाचा : 436 किमीचा प्रवास...या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2020/07/04/narhari-zirwal/", "date_download": "2021-05-10T05:34:46Z", "digest": "sha1:FLDG5SP3FZ4PJO2Y7P46FIGMSOJTP4XN", "length": 6618, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ठेका धरलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल! बघा व्हिडीओ – KhaasRe.com", "raw_content": "\nविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ठेका धरलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल\nराजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्न म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो शाही थाट. पण आता कोरोनाकाळात लग्न शाही पद्धतीने होण्यावर बंधनं आले आहेत. अनेकांनी लग्न पुढे ढकलले आहेत. पण विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मात्र याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचं लग्न अत्यंत साधेपणाने अवघ्या ४०-५० नातेवाईकांच्या उपस्थितीत लावलं आहे.\nनरहरी झिरवाळ हे नेहमीच आपल्या साधेपणाची महाराष्ट्रात सर्वश्रुत असलेले नेते आहेत. त्यांचा मुलगा गोकुळ याचा विवाह करंजाळी येथील पदमकार गवळी यांची कन्या जयमाला हिच्यासोबत दिंडोरी तालुक्यातील करंजाळी येथे अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत पार पडला.\nया विवाहाला कोणीही उपस्थित राहू नये व ऑनलाईन आशीर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे २७००० लोकांनी या विवाहाला ऑनलाईन उपस्थिती लावली. यामध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश होता.\nदरम्यान गोकुळ याचा हळदी समारंभ झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी नरहरी झिरवाळ यांनी कुटुंबीयांसमवेत ठेका धरला. त्यांनी पत्नी व नाती समवेत केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांचा साधेपणा सर्वाना प्रचंड भावला आहे.\nविधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी विवाह सोहळ्यात धरला संबळवर ठेका pic.twitter.com/Np9KvmdsnI\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as Uncategorized, जीवनशैली, नवीन खासरे, नाते संबंध, बातम्या, राजकारण\n१९५९ साली अमेरिकेने चंद्राला अणुबॉम्बने उडवण्याची योजना आखली होती, पण…\nमशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या करिश्मा भोसले सोबत काय घडलं\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेप���ढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/cinema", "date_download": "2021-05-10T04:49:39Z", "digest": "sha1:S65XVVBCD2KXSOYXMZPD6BL47H4TDUAU", "length": 7245, "nlines": 146, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nसप्रेशन टू एक्स्प्रेशन मांडणारा सिनेमा - 'हेल्लारो'\nअभिषेक शाह\t17 Aug 2019\n तुम्ही जोकर तयार करताय\nमृदगंधा दीक्षित\t22 Oct 2019\nगर्दी वाढू लागली आहे...\nमीना कर्णिक\t23 Nov 2019\nसुवर्णमहोत्सवी वर्षातला थंड महोत्सव\nमीना कर्णिक\t29 Nov 2019\nहिंदी चित्रपट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा\nमेघनाद कुळकर्णी\t23 Jan 2020\nस्वतंत्र भारत आणि हिंदी चित्रपट\nमेघनाद कुळकर्णी\t24 Jan 2020\nसामाजिक स्थित्यंतरे आणि हिंदी चित्रपट\nमेघनाद कुळकर्णी\t25 Jan 2020\nहिंदी चित्रपटांचे (आणि देशाचे) भविष्य\nमेघनाद कुळकर्णी\t26 Jan 2020\nजिन्हे दर्शकोंने हमेशा नजरअंदाज किया है उनकी तरफ थोडासा ध्यान खिंचा जाए, यहीं मेरी कोशिश थी...\nहार्दिक मेहता\t10 May 2020\nआपल्या नेणिवेचे उदात्त जाणिवेत रूपांतर करणारा चित्रपट\nराजश्री बिराजदार 01 Aug 2020\nगांधीजींचं जीवनदर्शन मांडणारा विलक्षण चित्रपट\nराजश्री बिराजदार\t01 Oct 2020\nअश्रफुल हुसैन : आसाम विधानसभेत पोहोचलेला 'मिया कवी'\nसत्ताविरोधी भावना आणि स्टॅलिनच्या नेतृत्वाचा द्रमुक आघाडीस लाभ\nगरज सक्षम सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची\nसत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन\nसमुद्री कारस्थान : एक वास्तवपट\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'लॉरी बेकर - निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'ऋतूबरवा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'दंतकथा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'तरुणाईसाठी डॉ. नर��ंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'वरदान रागाचे' हे साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-shravan-brahma-worshiped-with-lord-shiva-4342510-PHO.html", "date_download": "2021-05-10T04:54:30Z", "digest": "sha1:I3P6PNQV625HBYACQHPASKPOWL5XQ6FJ", "length": 3416, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shravan: Brahma Worshiped With Lord Shiva | श्रावण शुक्ल द्वितीया : महादेवासोबत करा ब्रह्मदेवाची पूजा आणि एक चमत्कारी उपाय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nश्रावण शुक्ल द्वितीया : महादेवासोबत करा ब्रह्मदेवाची पूजा आणि एक चमत्कारी उपाय\nश्रावण महिना येताच मनामध्ये धर्म आणि अध्यात्माचा प्रकाश पडतो. श्रावण महिन्यात सत्संग ऐकल्याने विशेष लाभ होतो. हा महिना महादेवाच्या उपासनेसाठी उत्तम मानला गेला आहे. पुराणामध्ये वर्णीत आहे, की या महिन्यात शुद्ध मनाने महादेवाची उपासना केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. या महिन्यातील प्रत्येक तिथीचे विशेष महत्व आहे. विशेष तिथीला महादेवाचे विशेष पूजन केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते.\nश्रावण विशेष : जाणून घ्या महत्त्व, उपाय, पूजन विधी आणि बरेच काही\nकर्सर फिरवा आणि जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या चमत्कारिक यंत्राच्या माध्यमातून\nश्रावण महिना : घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन\nश्रावण विशेष : या महिन्यात ही सात काम केल्यास उघडेल नशिबाचे दार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/category/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:49:44Z", "digest": "sha1:TFLL2G2TMSTVM5B2SXCAW532HSCOI7CK", "length": 8347, "nlines": 172, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "कार्टून कट्टा – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nहस्तमैथुनाबाबत आपल्या समाजात केवढा गोंधळ महिला अन हस्तमैथुन हा विषय तर त्यापेक्षा जास्त गैरसमजाने गुरफटलेला, चला घ्या जाणून याबाबत .... हस्तमैथुना बाब�� आपल्या वेबसाईटवरील काही दुवे :…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/finally/", "date_download": "2021-05-10T04:29:24Z", "digest": "sha1:WCW7D4ZIHR5C62DSQJNCKFKMI7HHB7HJ", "length": 2931, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Finally Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : अखेर पुण्यात लसीकरणाचा शुभांरभ\nएमपीसी न्यूज : स्वदेशी बनावटीची भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' लसीकरणाचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता कमला नेहरू रुग्णालयात संपन्न झाला. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/12/12/udayan-maharaj-angry-on-officers/", "date_download": "2021-05-10T03:59:37Z", "digest": "sha1:DLLW57EGKSLTSKBVJYNWJC62HNS6VEIE", "length": 4578, "nlines": 38, "source_domain": "khaasre.com", "title": "वेळेत कामं नाही केले तर सर्वअधिकाऱ्यांना चोपून काढा! उदयनराजे संतापले.. – KhaasRe.com", "raw_content": "\nवेळेत कामं नाही केले तर सर्वअधिकाऱ्यांना चोपून काढा\nउदयनराजे हे नेहमीच आपल���या आक्रमक शैलीतील बोलण्यामुळे चर्चेत असतात. उदयनराजे यांचा एक व्हिडिओ आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराज हे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतानाच हा व्हिडीओ आहे.\nयामध्ये महाराज सुरुवातीला अधिकाऱ्याला समजावून सांगत आहेत कि जी कामे रखडली आहेत ती लवकर करून द्या. पण महाराजांनी त्या अधिकाऱ्याला आपल्या स्टाईलमध्ये दम देखील दिला.\nजर कामं नाही केली तर अधिकाऱ्यांना चोपून काढा असे महाराजांनी नागरिकांना सांगितले. कामं करून दिली जात नाहीयेत म्हणून महाराजांकडे नागरिकांनी तक्रार केली होती.\nबघा कशाप्रकारे महाराजांनी आपल्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांना ठणकावले..\nCategorized as नवीन खासरे, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nशरद पवारांवर टीका करणं सोप्पंय पण शरद पवार होणं अवघड असतंय \nरजनीकांत अशाप्रकारे शिकला हवेत सिगारेट फेकून पेटवण्याची हटके स्टाईल..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/dhoni/", "date_download": "2021-05-10T04:20:49Z", "digest": "sha1:QRE2COLXCLTTZVUI4ICFYP3WJSO3WURD", "length": 3121, "nlines": 23, "source_domain": "khaasre.com", "title": "dhoni – KhaasRe.com", "raw_content": "\nवायरल होत आहे महेंद्रसिंग धोनीच्या चिमुकलीचे मल्याळम गाणे… नक्की बघा\nकॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याची चिमुकली जीवा मोठी झालेली आहे. आणि वडिलाप्रमाणेच ती गुणी आहे. तैमुर, अबराम हे सेलिब्रिटीचे चिमुकले खूप फेमस आहे त्यामध्ये अजून एक नाव जोडले गेले आहे. ती म्हणजे जीवा… महेंद्रसिंग धोनी याची मुलगी जीवा हिचा विडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान हिट होत आहे. तिच्या तोतल्या आवाजात ती हे गाणे म्हणत आहे.… Continue reading वायरल हो��� आहे महेंद्रसिंग धोनीच्या चिमुकलीचे मल्याळम गाणे… नक्की बघा\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B9/", "date_download": "2021-05-10T03:58:37Z", "digest": "sha1:DEZKIXEFFBFE7M2TD47ZRJZC276JXWOZ", "length": 13569, "nlines": 128, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "पेट्रोल दरवाढीचं विघ्न हटेना, मोदींनी बैठक बोलावली | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nपेट्रोल दरवाढीचं विघ्न हटेना, मोदींनी बैठक बोलावली\nपेट्रोल दरवाढीचं विघ्न हटेना, मोदींनी बैठक बोलावली\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nपेट्रोल-डिझेल दरवाढीचं विघ्न अद्याप दूर झालेलं नाही. आजही इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 88.67 तर डिझेल 77.82 रुपये प्रति लिटर इतका आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 90.45 रुपये तर डिझेल 78.34 रुपये लिटर आहे. त्यामुळे पेट्रोल दर वेगाने शंभरीकडे वाटचाल करत आहेत.या महिन्याच्या सुरुवातीपासून एखादा दिवस वगळता सलग पेट्रोल दरात वाढ होत आहे.\nदरम्यान महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांमध्ये नांदेडचा दुसरा नंबर लागला आहे. नांदेडमध्ये आजचा पेट्रोलचा दर 90.25 रुपये इतका आहे. तर डिझेल 78.17 रुपये लिटर आहे.या यादीत अमरावती तिसऱ्या नंबरवर आहे. अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर 89.92 रुपये इतका तर डिझेल 79.10 रुपये लिटर आहे.\nपेट्रोल-डिझेलचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत घटणारं रुपयाचं मूल्य यामुळे मोदी सरकार टीकेचे धनी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर बैठक बोलवली आहे. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटलींसह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील.\nमहत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर\nमुंबई : पेट्रोल- 88.67 रुपये \nपरभणी : पेट्रोल 90.45 रुपये \nनांदेड : पेट्रोल- 90.25 रुपये \nअमरावती : पेट्रोल – 89.92 \nसोलापूर : पेट्रोल – 89.72 \nऔरंगाबाद : पेट्रोल 89.71 रुपये \nनाशिक : पेट्रोल 89.04 रुपये \nजळगाव : पेट्रोल 89.63 रुपये \nनंदुरबार : पेट्रोल 89.52रुपये \nनागपूर : पेट्रोल 89.15 रुपये \nपुणे : पेट्रोल 88.45 रुपये \nधुळे : पेट्रोल 88.59 रुपये \nPosted in देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारणTagged डिझेल, पेट्रोल दार, मोदी मिटिंग\nअंबरनाथनंतर आता बदलापुरमध्येही आढळली वडापावमध्ये पाल\nइंजिन घसरलं, मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश��चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/finance-minister-nirmala-sitharaman-made-it-clear-not-all-public-sector-banks-will-be-privatized/", "date_download": "2021-05-10T04:29:26Z", "digest": "sha1:RSIBMS2BYJR3FRI7OMNU3F42M7VCW64J", "length": 11989, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की, सर्वच सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण केले जाणार नाही - Hello Maharashtra", "raw_content": "\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की, सर्वच सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण केले जाणार नाही\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की, सर्वच सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण केले जाणार नाही\n पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decisions) झालेल्या निर्णयांबाबतची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीत���रमण (FM Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की,” काही मोक्याच्या ठिकाणीच सार्वजनिक क्षेत्रातील सहभाग ठेवतील.” त्या म्हणाल्या की,” काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) चांगले काम करत आहेत तर काही जण जेमतेम कामगिरी करत आहेत. त्याच वेळी, काही बँका या गंभीर परिस्थितीत पोहोचल्या आहेत. अशा बँका ग्राहकांच्या गरजा भागवू शकत नाहीत.” त्याच वेळी त्यांनी हे स्पष्ट केले की, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँकांचे खासगीकरण करणार नाही.\nनिर्गुंतवणुकीनंतर कर्मचार्‍यांच्या हिताचे रक्षण होईल.\nअर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की,” देशाला उच्च स्तरीय बँकांची गरज आहे. आम्ही सरकारी संस्थांबाबत धोरणात्मक निर्णय घेतला.” त्यांनी स्पष्ट केले की,” आम्ही केवळ बँकांचे विलीनीकरण (Merger of Banks) केले आहे जेणेकरुन छोट्या बँका एकत्रितपणे मोठ्या बँका बनू शकतील आणि ग्राहकांच्या गरजा भागवल्या जातील. आर्थिक क्षेत्रात (Finance Sector) सार्वजनिक क्षेत्रातील भूमिकांचे अस्तित्व कायम राहील, म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँकांचे खाजगीकरण केले जाणार नाही. आम्ही बँक कर्मचार्‍यांचे (Bank Employees) हित जपलेले असल्याचे सुनिश्चित करू. केवळ बँकच नाही, आम्ही कोणत्याही क्षेत्रात कर्मचार्‍यांचे हित जपले जाईल याची आम्ही खात्री देऊ.”\nहे पण वाचा -\nIDBI बँक लवकरच खासगी होणार सन 2022 पर्यंत बँक अशा प्रकारे…\nभारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत \nIDBI बँकेमधून बाहेर पडणार सरकार आणि LIC, कॅबिनेटने दिली…\n‘खराब कामगिरी करणाऱ्या बँका ओळखल्या गेल्या’\nनिर्मला सीतारमण म्हणाल्या की,” ज्या बँका चांगली कामगिरी करत नाहीत आणि भांडवल उभारण्यास असमर्थ आहेत अशांची निवड खासगीकरणासाठी केली जाईल. खासगीकरणानंतर अशा बँका कार्यरत राहतील. तसेच, याद्वारे कर्मचारी आणि ग्राहकांच्या हिताची पूर्णपणे काळजी घेतली जाईल हे सरकार सुनिश्चित करेल.” त्या पुढे म्हणाल्या,” निर्गुंतवणुकीच्या प्रत्येक घटकाची काळजी घेतली जात आहे जेणेकरून ते देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) सहकार्य करू शकतील. संकटात असलेल्या या युनिट्स मजबूत काम करणे सुरू ठेवू शकतील आणि त्यात पैसेही येऊ शकतील. सरकारी संस्था मजबूत करण्यासाठी खासगी क्षेत्राची गुंतवणूक उघडली जात आहे.”\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nब���क अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद; चार दिवसांनंतर कामकाज सुरू झाल्याने गर्दी\nइंडियाबुल्सने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्या बंगल्याचा 114 कोटी रुपयांमध्ये केला लिलाव\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल\nIDBI बँक लवकरच खासगी होणार सन 2022 पर्यंत बँक अशा प्रकारे बदलेल, ‘ही’…\nभारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत नवीन आव्हानामुळे आर्थिक विकास दर 9.5 टक्क्यांनी…\nIDBI बँकेमधून बाहेर पडणार सरकार आणि LIC, कॅबिनेटने दिली मंजुरी\nRBI कडून बँक ग्राहकांना मोठा दिलासा आता, KYC नियमात झाला बदल, 31 डिसेंबरपर्यंत…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी…\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा…\nIDBI बँक लवकरच खासगी होणार सन 2022 पर्यंत बँक अशा प्रकारे…\nभारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/09/28/most-beautiful-ias-ips-indian-womens-officers/", "date_download": "2021-05-10T04:58:24Z", "digest": "sha1:FEUONJLVHIQ7PHDLCA76OYYSNGBATJUS", "length": 15135, "nlines": 63, "source_domain": "khaasre.com", "title": "अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी… – KhaasRe.com", "raw_content": "\nअभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…\nप्रशासकीय अधिकारी होणे प्रत्येक युवक किंवा युवतीचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करायला मेहनतसुध्दा आवश्यक आहे. आपला एक समज असतो कि प्रशासकीय अधिकारी म्हणजे जाड भिंगाचा चष्मा, चेहऱ्यावर राग इत्यादी परंतु खालील काही अधिकारी बघितल्यावर आपला हा गैरसमज दूर होईल. सुंदरते सोबत बुद्धिमत्तेची देन असणाऱ्या काही प्रशासकीय अधिकारी खासरे वर बघा…\nपहिल्यांदा पाहिल्यावर ह्या तुम्हाला अभिनेत्री वाटणार पण तसे नाह�� आहे…\n1- IAS स्मिता सभरवाल\nआयएएस ची परीक्षा २३ व्या वर्षी पास होणाऱ्या स्मिता सभरवाल ह्या वाणिज्य शाखेत पदवीधर आहे. स्मिता यांना संपूर्ण भारतात चौथ्या स्थान पटकावून IAS झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती चित्तूर जिल्ह्यामध्ये डेप्टी कलेक्टर म्हणून झाली होती. आंध्र प्रदेश मध्ये अनेक दिवस काम केल्यानंतर त्या करीमनगर येथे डीएम च्या पदावर सध्या आहे.\n२०१२ साली त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास होऊन मरीन जोसेफ IPS होण्याचा मान मिळविला. दिल्ली येथील नामांकित कॉलेज सेंट स्टिफस कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. या अगोदर त्या राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलीस अधिकारी झाल्या होत्या. जोसेफ त्यांच्या बैच मधील सर्वात कमी वयाच्या आयपीएस अधिकारी आहेत. २०१५ साली त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे आयोजित युथ समीटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.\n२०१६ साली झालेल्या युपीएससी परीक्षेत सर्वात कमी वयाची अधिकारी तिच्या पहिल्या प्रयत्नात व पहिला नंबर घेऊन पास झालेली टीना डाबी आहेत. टीन यांचा जन्म भोपाल मध्ये झाला त्या ७ वी मध्ये असताना त्यांचे कुटुंब दिल्ली येथे शिफ्ट झाले. कॉन्वेंट ऑफ जिसस & मेरी मध्ये त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये दिल्ली येथील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये त्यांनी पोलिटिकल सायन्स मध्ये पदवी पूर्ण केली. याच परिक्षेत दुसरा क्रमांक पटकावणारे अमीर उल शफी सोबत त्यांची मागे एंगेजमेंट झाली आहे.\n4- IAS बी चंद्रकला\nयुपी येथील बुलंदशहर येथील जिल्हाधिकारी चंद्रकला सर्वाना परिचित आहे. त्यांचे फोटो सतत सोशल मिडीयावर फिरत असतात. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९७९ साली आंध्र प्रदेश मध्ये झाला. २००८ साली त्यांना युपीएससी परीक्षेत ४०९ वे स्थान मिळवून IAS अधिकारी झाल्या. त्यांनी कोटी वूमन्स कॉलेज हैद्राबाद येथून बीएची पदवी मिळवली आहे. त्यांच्या काटेकोर कामा करिता त्या प्रसिध्द आहेत.\n5- IPS संजुक्ता पाराशर\nआसाम मधील पहिली महिला IPS अधिकारी संजुक्ता ह्या २००६ सालच्या बैचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी त्याची पदवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ कॉलेज मधून पोलिटिकल सायन्स मधून पदवी पूर्ण केली आहे. संजुक्ता ह्या एका गोंडस बाळाच्या आई आहे. २००८ साली त्यांची पहिली पोस्टिंग माकूम मध्ये असिस्टन्ट कमानडेंट म्हणून झाली होती. काही दिवसानंतर त्यांना उदालगिरी येथे बांगलादेशी व बोडो लोकात झालेल्या हिंसाचार नियंत्रित करण्याकरिता त्यांना पाठविण्यात आले. इथे त्यांनी अद्वितीय कामगिरी बजावली होती.\nरीजू बाफना ह्या २०१३ साली झालेल्या यूपीएससी परीक्षेत ७७ वे स्थान मिळवून आयएएस अधिकारी झाल्या. त्यांचे पतीसुध्दा आयएएस अधिकारी आहे. मागील वर्षी मानवी अधिकारी कमिशन मधील एका अधिकाऱ्याने त्याचा विनयभंग केल्यामुळे हे नाव चर्चेत आले.\nजोधपुर येथिल रहिवाशी स्तुती २०१२ साली यूपीएससी परीक्षेत तिसरे स्थान त्यांनी पटकविले होते. त्यांच्या ह्या यशा पाठीमागे त्यांच्या परिवाराने अपार मेहनत घेतली. स्तुती यांनी जोधपुर विद्यापीठातून बीएससी व दिल्ली येथे आईआईपीएम मध्ये मार्केटिंग मैनेजमेंट मध्ये पदवी घेतली आहे. ह्या परीक्षे अगोदर त्यांनी बैंक PO परीक्षा सुध्दा पास केली होती व युको बैंकमध्ये काही दिवस नौकरी सुद्धा केली.\nकेरळ येथील रहिवाशी रोशन जेकब यांचा जन्म २५ डिसेम्बर १९७८ साली झाला. त्यांनी २००४ मध्ये युपीएससी परीक्षा पास केली. सध्या त्या उत्तर प्रदेश मध्ये गोंडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात.\nमहाराष्ट्र कैडर मधील सिनियर ऑफिसर मीरा चढ्ढा बोरवणकर १९८१ साली आयपीएस अधिकारी झाल्या. त्या लवकरच रिटायर होणार आहेत. सध्या त्या पोलीस शोध व विकास ब्युरोच्या महानिदेशक आहे. या अगोदर महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस आयुक्त बनून त्यांनी इतिहास रचला होता.\nमहाराष्ट्र कैडर की सीनियर ऑफिसर मीरा चड्ढा बोरवांकर 1981 बैच की आईपीएस अधिकारी हैं वो अगले साल रिटायर्ड होंगी वो अगले साल रिटायर्ड होंगी वर्तमान में मीरा पुलिस शोध एवं विकास ब्यूरो की महानिदेशक हैं वर्तमान में मीरा पुलिस शोध एवं विकास ब्यूरो की महानिदेशक हैं इससे पहले महाराष्ट्र की पहली महिला पुलिस आयुक्त बनकर मीरा बोरवांकर ने इतिहास रचा था\nमुंबई येथील झेविअर्स महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुकार या सामाजिक संस्थेत मोक्षदा पाटील यांनी काम केले. पुणे येथे UPSC ची तयारी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. २०११ साली आयपीएस अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील ह्या नागपूर व नाशिक येथे परीवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या. त्यानंतर जळगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी असताना हिंदू मुस्लीम एक्या साठी ��रीव कामगिरी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. सद्या वाशीम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या पदावर मोक्षदा पाटील आहेत.\nसौंदर्या सोबत बुद्धिमत्ता असणाऱ्या ह्या भारत मातेच्या मुलींना खासरे तर्फे सलाम….\nवाचा आयपीएस मोक्षदा पाटील यांचा जीवनपट\nवाचा फक्त ११ रुपये फी घेऊन अनेक अधिकारी घडविणारा शिक्षक\nजनरल हरबख्श नसते तर पाकिस्तानमध्ये असते पंजाब\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/11/28/ramesh-wanjale-life-story/", "date_download": "2021-05-10T05:51:34Z", "digest": "sha1:24TN5PPNAPETC2AZNSQ5DXIPAQTQJ4J5", "length": 15451, "nlines": 48, "source_domain": "khaasre.com", "title": "रखवालदार ते सोनेरी आमदार, दिवंगत आ.रमेश वांजळे यांचा संघर्षमय प्रवास… – KhaasRe.com", "raw_content": "\nरखवालदार ते सोनेरी आमदार, दिवंगत आ.रमेश वांजळे यांचा संघर्षमय प्रवास…\nमहाराष्ट्राच्या राजकारणात एक सोनेरी अध्याय लिहिला गेला. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीनच तयार झालेल्या पक्षाकडून निवडणूक लढवत एक अत्यंत सर्वसाधारण घरातील, स्वकर्तुत्वाने नाव कमावलेला एक व्यक्ती पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी झाला. हे व्यक्ती होते दिवंगत आमदार रमेश वांजळे.\nरमेश वांजळे यांचा आमदार होईपर्यंत चा प्रवास खूप खडतर होता. रमेश वांजळे हे मूळचे अहिरे गावचे. गावातच त्यांचे बालपण गेले. वांजळे यांच्या कुटुंब गावातील एक प्रतिष्ठित कुटुंब. त्यांचे वडील हे गावचे सरपंच असल्याने राजकारणाचे बाळकडू त्यांना फार घरातूनच मिळाले.\nरमेश वांजळे या���ना 3 भावंडांमधून थोरले. रमेश वांजळे यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. त्यांना लहानपणी तालमीत जाण्याची फार आवड होती, ते नियमित तालमीत जात असत. त्यांचे शरीरसौष्ठव चांगले असल्याने पुढे त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत रखवालदार म्हणून नोकरी मिळाली. महापालिका कामगार म्हणून त्यांनी वाकड येथील स्मशानभूमीत काही काळ रखवालदार म्हणून नोकरी केली. परंतु त्यांची ही नोकरी जास्त काळ टिकली नाही.\nपुढे रमेश वांजळे यांच्या आयुष्यात खरा टर्निंग पॉईंट आला. वांजळे यांना रामकृष्ण मोरे यांच्या रुपात राजकिय गुरू मिळाले. मोरे यांच्यासमवेत काम करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. त्यांनी प्रथम अहिरे गावची सरपंचपदाची निवडणूक लढवत विजय मिळवून ते सरपंचपदी विराजमान झाले.\nइथेच न थांबता त्यांनी काँग्रेस पक्षाकडून पंचाय समितीची निवडणूक लढवली व ते विजयी होऊन पंचायत समितीच्या उपसभापती पदी विराजमान झाले. राजकिय वाटचालीत माघार न घेणे हा त्यांच्या मूल मंत्र होता. पुढे जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी तिथे आपल्या पत्नी हर्षदा वांजळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले व मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या.\nपत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर वांजळे यांनी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत त्यांच्या खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्यांना पक्ष बदलणे हा एकमेव पर्याय होता. त्यांनी सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली पण राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांनी शिवसेना व भाजपाकडेही उमेदवारी मागितली पण त्यांच्याकडूनही उमेदवारी मिळाली नाही. अखेर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्ता धरला आणि राज ठाकरे यांना उमेदवारी मागितली. ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्याच वेळी खडकवासला मतदारसंघात ते आमदार होणार अशी चर्चा चालू झाली.\nते अजून एक गोष्टीसाठी प्रसिद्ध होते, ते म्हणजे त्यांच्या अंगावरील सोने. वांजळे यांना तर चक्क वृत्तवाहिन्यांनी गोल्डमॅन ही पदवी बहाल करून टाकली. हळू हळू ते पूर्ण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रमध्ये गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध झाले. रमेश वांजळे यांची खरी ताकद म्हणजे त्यांच्याकडे असलेले कार्यकर्त्यांचे जाळे. त्यांच्या उत्कृष्ट भाषण शैलीमुळे मतदारसंघात खूप चांगली पकड होती. प्रचारातही त्यांची आगळीवेगळी पध्दत होती. सुरवातीला अंगभर सोने असल्याने त्यांच्यावर टीका ही केली गेली. परंतु वांजळे यांनी आपल्या वाणीने विरोधकांवर मात केली. रमेश वांजळे यांना तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरांचे अभंग मुखपाठ होते. वांजळे यांचा निवडणूकित मोठ्या मताधिक्याने विजयची झाला.\nपुढे विधिमंडळात त्यांचे विक्राळ रूप पूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाले. कारण अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनात त्यांनी अबू आझमी यांच्यासमोरील माईकचे पोडीअम उखडून टाकले होते.\nवांजळे यांनी व्यवसायातून साधले होती आर्थिकवृद्धी-\nरमेश वांजळे यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रभोदिनी मध्ये मोठा दबदबा होता. लष्करी अधिकाऱ्यांसोबत असलेल्या चांगल्या संबंधामुळे त्यांनी ज्युसबार टाकला होता. यातून त्यांना आर्थिकवृद्धी साधता आली. त्यांनी यातून मिळालेला पैसा जमिनीत गुंतवला . जमीन खरेदी विक्रीतून त्यांनी पुढे बरीच संपत्ती मिळवली. त्यांनी आपली संपत्ती घरात न ठेवता ती त्यांनी गरजूंना बरीच मदत केली.\nत्यांनी गरीब लोकांसाठी काशियात्रा घडवण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. यातून त्यानी हजारो नागरिकांना स्वखर्चाने काशियात्रा घडवली. तसेच दलित समाजाला दीक्षाभूमीचे दर्शन, तर मुस्लिमांना अजमेरची यात्रा त्यांनी घडवली.\nया गोल्डमॅनचा 2011 मध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने पुण्यासह पूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. त्यांच्यासारख्या एका चांगल्या नेत्यास, उत्कृष्ठ वक्त्यास महाराष्ट्र मुकला होता.\nपुढे त्यांचे भाऊ शुक्राचार्य वांजळे हे राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी नुकतेच पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही भूषवले आहे. रमेश वांजळे यांचा राजकीय वारसा आता सायली वांजळे या चालवतात. त्या पुण्याच्या विमलबाई गरवारे कॉलेजमधून पोलिटिक्स विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. आता यावर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून विजय मिळवला आहे.\n��ांजळे यांची इच्छा होती की, झोपडपट्टीयांचं पुनर्वसन, वंचित विद्यार्थ्यांसाठी शाळा अशा सुविधा द्यायच्या होत्या. सायलीनी या वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nCategorized as नवीन खासरे, बातम्या, राजकारण, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nरामदेव बाबाच्या आश्रमात झाले त्यांना प्रेम, आमदार रवी राणा यांची लव्हस्टोरी..\nनाळच्या यशानंतर सैराट २ येतोय वाचा सैराट २ ची बातमी खरी कि खोटी\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/27/inquilaab-shrivastav-become-amitabh-bachhan/", "date_download": "2021-05-10T03:47:51Z", "digest": "sha1:GBT5A3PAHATTOLIY6RJABYGHAEYJCQ24", "length": 7447, "nlines": 42, "source_domain": "khaasre.com", "title": "इन्कलाब श्रीवास्तव होते अमिताभ यांचे खरे नाव! बघा कसे बनले अमिताभ बच्चन – KhaasRe.com", "raw_content": "\nइन्कलाब श्रीवास्तव होते अमिताभ यांचे खरे नाव बघा कसे बनले अमिताभ बच्चन\nअमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. गेल्या ५० वर्षांत २२६ हुन अधिक चित्रपट, टीव्ही शोजच्या माध्यमातून हे नाव आपल्या घरोघरी पोहोचले आहे. अँग्री यंग मॅन अशी अमिताभची ओळख आहे. १९७५ ते १९८८ या तेरा वर्षांच्या काळात तर अमिताभच्या नुसत्या नावानेच चित्रपट चालत होते, इतकी त्याची लोकप्रियता होती.\nकिरकोळ शरीरयष्टी आणि आकर्षक चेहरा नसले तरी आपल्या अभिनय कौशल्य, आवाज, संवादफेक आणि डायलॉगच्या बळावर चित्रपट क्षेत्रात सुपरस्टार होता येते हे अमिताभ बच्चनने दाखवून दिले. पण हा अमिताभ बच्चन कसा झाला याची कहाणी तुम्हाला माहित आहे का \nअमिताभ कसा बनला बच्चन \nअमिताभ बच्चन यांचे मूळ नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. त्यांचे वडील हरिवंशराय हे कवी होते. ते बच्चन या टोपण नावाने कविता करायचे. हरिवंशराय यांनी आपल्या कवी मित्र सुमित्रानंदन पंत यांच्या सल्ल्यावरून इन्कलाब हे नाव बदलून अमिताभ नाव ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावरून हरिवंशराय यांनी मुलाचे नाव बदलून अमिताभ असे ठेवले.\nअमिताभ याचा अर्थ कधीही न संपणारा प्रकाश हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना अमिताभने आपले मूळचे श्रीवास्तव आडनाव लावण्याऐवजी आपल्या वडिलांचे टोपण नाव बच्चन हेच आडनाव म्हणून लावले. पुढे संपूर्ण परिवाराला बच्चन हेच नाव रूढ झाले.\nबच्चन आडनाव अमिताभची असे ठरले लकी\nइन्कलाब श्रीवास्तव ऐवजी अमिताभ बच्चन या नावाचा अमिताभला फायदा झाला. अभिनेता, निर्माता, गायक आणि टीव्ही शोचा निवेदक म्हणून अमिताभला प्रचंड संधी मिळाली.\nत्याच्या अभिनयाबद्दल त्याला चार वेळा बेस्ट ऍक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर ४१ वेळा नामांकन होऊन पंधरा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला. १९८४ मध्ये पदमश्री, २००१ मध्ये पद्मभूषण, २०१५ मध्ये पद्मविभूषण आणि आता २०१९ मध्ये दादासाहेब फाळके सन्मान पुरस्काराने अमिताभचा गौरव झाला आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nखासदार नवनीत राणा दांडीयाच्या गाण्यावर ठेका धरतात तेव्हा\nअजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याबद्दल पार्थ पवार म्हणतात…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/kashmir/page/2/", "date_download": "2021-05-10T04:53:22Z", "digest": "sha1:JA3FXSCWB5GN72BVBAH32MBVVR3GVSER", "length": 4893, "nlines": 62, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Kashmir Archives | Page 2 of 2 |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n#PulwamaTerrorAttack – पाकिस्तान म्हणे भारतानेच केला हल्ला\nजम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान उलट्या बोंबा मारू लागलंय. हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना जैश-ए मोहम्मद…\nसिनेमांमधील कामासाठी पाकिस्तानी कलाकारांना देण्यात येणाऱ्या ऑफर्समुळे यांमुळे बॉलिवूडवर अनेकदा पाकिस्तानप्रेमाचा ठपका ठेवण्यात येतो. बोनी…\n#PulwamaTerrorAttack : ‘या’ घटनेनंतर आदिल बनला आत्मघातकी हल्लेखोर…\nजम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामुळे सारा देश व्यथित झालाय. 40…\n‘मोदीजी, मदरसे बंद करा’, शिय़ा वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची मागणी\nप्राथमिक मदरसांमधून लहान मुलांवर ISISची विचारधारा थोपवली जात आहे. हे रोखण्याकरिता देशातील सर्व प्राथमिक मदरसे…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/then-only-college-will-start-in-state/", "date_download": "2021-05-10T04:52:36Z", "digest": "sha1:YFXJMHQFDH3GD5FYQIFJW4SIJ6KRUJVQ", "length": 9990, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "…तरच कॉलेज सुरू ! | Live Marathi", "raw_content": "\nHome शिक्षण/करिअर …तरच कॉलेज सुरू \nपुणे (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रसार किती होतो आहे, यावर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. ��ोरोनाची परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय राज्यातील कॉलेज सुरु होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत हिरवा कंदील दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांना कॉलेज सुरु करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते बोलत होते.\nते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करुन आम्ही परीक्षा घेतो आहे. युजीसीने जर आम्हाला मे महिन्यात परीक्षा घ्यायला सांगितली असती, तर आम्ही मेमध्येही परीक्षा घेतली असती. अंतिम वर्षातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी २० मिनिटे वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या काही दिवसात ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात एक बैठकही पार पडली आहे.\nPrevious articleटाकाळा येथून दुचाकी लंपास…\nNext articleनिराधार शेखर कुलकर्णी यांच्या कुटुंबाला मदतीची गरज…\nराज्यातील शाळांना उद्यापासून सुट्टी…\nउद्यापासून राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन…\nदहावीच्या परीक्षा रद्द ; ‘बारावी’च्या होणार : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेम���ेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=194&Itemid=18&limitstart=84", "date_download": "2021-05-10T04:37:52Z", "digest": "sha1:3RH7QCDC5JSFXZWLJC6TUMX4UQZQUYFZ", "length": 28722, "nlines": 297, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nडॉ. अंजली पेंडसे - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nआजी-आजोबांनी नातवंडांना सांभाळणं यात एक सार्थ भावना असते. परमोच्च सुखाची ती परिसीमा असू शकते, परंतु जेव्हा आजी-आजोबांच्या शारीरिक-मानसिक क्षमतांचा विचार न करता हे सांभाळणं ‘लादलं’ जातं तेव्हा ते ‘काम’ होतं. आज अनेक घरा त आजी-आजोबांची त्याच मुळे गोची होते आहे, पण बोलणार कुणाला कारण.. आपलेच दात आणि आपलेच ओठ..\n‘‘एमीने, एवढा काय तू भाव खातेयस फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे आज जाऊन उद्या रात्री परत. इतकं सोपं आहे आज जाऊन उद्या रात्री परत. इतकं सोपं आहे आपण मंगळवारी निघायचं. संध्याकाळी आपली देवीच्या देवळात पूजा. पुजारी माझ्या कित्येक वर्षांचे ओळखीचे आहेत.\nमनीषा सोमण - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nदूरचित्रवाणीवरच्या विविध हिंदी, मराठी वाहिन्यांवरील कौटुंबिक मालिका या अनेकांच्या टीकेचा विषय. परंतु याच मालिका लाखो लोकांच्या अक्षरश: रोजच्या जगण्याचा भाग होताना दिसतात. त्यातल्या व्यक्तिरेखांबरोबर त्यांचेही भावबंध जुळतात. गेली पंधरा वर्षे अशा असंख्य व्यक्तिरेखांना जन्माला घालत ५० मालिकांसाठी ५००० एपिसोड लिहिणाऱ्या, ५० शीर्षक गीतं लिहिणाऱ्या रोहिणी निनावे यांची ही मुलाखत..\nसुनीता सुडके - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nअजयराव निवृत्त होणार हे लक्षात आलं नि शैलाताई अस्वस्थ झाल्या.. यापुढचं आयुष्य कसं जाईल ही एकच चिंता त्यांना सतावीत होती.. त्यातच अजयरावांच्या निवृत्तीनंतरची सकाळ उजाडली..\nशै लाताईंनी भिंतीवरील घडय़ाळाकडे पाहिलं. सहा वाजत आले होते. ‘अगंबाई, हे येण्याची वेळ झाली.’ मार्केटमधून भाजी, दूध, आणायला हवं. या गुडघेदुखीमुळे कुठे जायला पण नको वाटतं हल्ली. वयाची साठी जवळ आली.\nएक उलट..एक सुलट : पहिलं प्रेम\nअमृता सुभाष - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nदुसरीत असताना श्री तू मला भेटलास.. तुझ्याशी लग्न करायचं होतं मला त्या वेळी.. पण ते राहूनच गेलं. अचानक तुझी ‘भेट’ झाली अलीकडेच.. केवढा मोठा, अनोळखी ‘दिसत’ होतास तू..\nतुझा चेहरा नीट आठवत नाही मला श्री.. डोळे आठवतात.. मोठे आणि लांबट.. पानासारखे.. पिंगे होते का रे होते. तू गोरापान होतास मात्र. हे पक्कं आठवतंय. तेजस्वी होतास तू. हे मात्र नीट आठ��तंय. खूप वर्षे झाली रे आता.. दुसरीत होते मी तेव्हा.. आता इतक्या वर्षांनंतर तुझ्या ज्या गोष्टी ठळकपणे कोरल्यासारख्या आठवतायेत त्यावरून वाटतं की, तुझ्या या आठवणाऱ्या गोष्टींमुळेच म्हणजे तुझे डोळे, रंग.. आणि हो, तुझं तिसरीच्या वर्गात मॉनिटर असणं.. ही तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट.. मला वाटतं या तिन्हीमुळेच मला ‘तसं’ वाटत असणार तुझ्याविषयी\nअभ्यासाशी मैत्री : अभ्यास कसा करून घ्यायचा\nआई - बाबा तुमच्यासाठी\nडॉ. नियती चितलिया - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nमाझ्याकडे एक पेशंट आले होते, ज्यांच्या मुलाला मराठी विषय खूप क्लिष्ट आणि कठीण वाटत होता. त्याच्या पुस्तकात बाबा आमटे यांच्यावर एक धडा होता, ‘बिनकाटय़ांचा गुलाब’. मी प्रथम त्या पालकांना इंटरनेटवरून बाबा आमटेंची सगळी माहिती द्यायला सांगितली. मग मुंबईच्या वडाळा भागातील महारोगी रुग्णालयाला भेट द्यायला सांगितले. हे केल्यानंतर ते म्हणाले, अशा पद्धतीने मुलाला तो धडा शिकवताना इतकी मजा आली..\nअभ्यासाशी मत्री खरंच होऊ शकते का, असा प्रश्न मला काही दिवसांपूर्वी एका वाचकाने विचारला. त्यांना अगदी इतिहास-भूगोलापासून भाषा, गणित आदी सगळे विषय कसे शिकवायचे ते समजावून सांगितले.\nपूर्र्वी कमानी , ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\n’ माझ्या बहिणीचा दुसरा विवाह झाला असून तिला पहिल्या पतीपासून एक १४ वर्षांचा मुलगा आहे. बहीण आठ वर्षांपूर्वीच पहिल्या पतीपासून विभक्त झाली असून दुसऱ्या पतीपासून कोणतेही अपत्य नाही. तिच्या दुसऱ्या पतीने या मुलाचा कायदेशीपणे ताबा घ्यावा, असे आम्ही सुचवले आहे. मेहुण्यांनाही ते मान्य आहे व मुलाची जबाबदारी घेण्यास ते राजी आहेत. मात्र कायदेशीरपणे मुलाचा ताबा घेण्यासाठी पहिल्या पतीची परवानगी आवश्यक आहे.\nभारत ‘त्यांचाही’ देश आहे\nशर्वरी जोशी ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२\nमहाराष्ट्रात येऊन भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचा अभ्यास करणाऱ्या परदेशी स्त्रिया-मुलींचं प्रमाण लक्षणीय आहे. चौथ्या वर्षांपासून भरतनाटय़म शिकणारी मरियम हॉक असो की गुजरात, राजस्थानमधील कलेचे संवर्धन करण्यासाठी ‘कला रक्षा’ ही संस्था स्थापन करणाऱ्या ज्युडी फ्रेटर असो, आयुर्वेदिक कुकिंगचं महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या ईडा बेन्जेस ऊर्फ रत्ना,अद्वैत वेदांत तत्त्वज्ञाना’वर निबंध लिहिणाऱ्या ६७ वर्षीय सोफिया रिक्स अशा अनेक जणी. आज त्यांनी भारतालाच आपली कर्मभूमी मानलंय. त्यांच्या या भारतीय संस्कृती जाणून घेण्याच्या तळमळीतून आपणही खूप शिकण्यासारखं आहे..\nर.धों.च्या निमित्ताने.. : जिवंत मरण\nडॉ. मंगला आठलेकर ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२\nबलात्काऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होता नये. त्याला नोकरीतूनही काढून टाकता नये. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्याला लिंगविच्छेदाचीच शिक्षा झाली पाहिजे आणि त्या शिक्षेनंतर त्यानं नोकरीतच राहिलं पाहिजे. लोकांच्या तिरस्काराच्या नजरांनी मान वर करण्याचं धाडस त्याला होता नये. बलात्कार झालेली बाई जसं जिवंतपणीच मरण अनुभवत असते तसंच जिवंतपणीचं मरण काय असतं, हे त्यालाही कळलं पाहिजे.. आणि म्हणूनच बलात्कार करुन नंतर त्यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना दयेच्या नावाखाली जीवदान देणाऱ्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचाही निषेध करायला हवा.\nशनिवार, १८ ऑगस्ट २०१२\nछोटा असो वा मोठा, अन्याय हा अन्याय असतो. त्याविरुद्ध आवाज उठविलाच पाहिजे.‘ओन्ली फॉर लेडीज’ या मेघना जोशी यांचा लेख प्रसिद्ध (७ जुलै) झाल्यानंतर ‘चतुरंग’च्या मैत्रिणींनी पाठवलेले हे काही अनुभव त्यांनी शिकवलेल्या धडय़ाचे.\nहे राष्ट्र प्रेषितांचे : ..आय डीड माय बेस्ट\nसंपदा वागळे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२\n‘‘चटका लावून जाणं म्हणजे काय ते मला त्या दिवशीच्या जीवघेण्या अनुभवातून समजलं. देशाच्या सेवेसाठी, सर्व प्रलोभनं बाजूला सारून अनेक वर्ष त्यासाठी तयारी करत आमचा २४ वर्षांचा मुलगा आर्मीत जातो काय आणि जेमतेम १०-११ दिवसांतच सगळा खेळ आटोपतो काय.. ती घटना घडून आता एक तप उलटलं तरी त्यावर विश्वास ठेवणं जड जातंय.’’\nहे राष्ट्र प्रेषितांचे : फक्त लढ म्हणा..\nसंपदा वागळे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२\n१५नोव्हेंबर २००१ हा तो दिवस.. काश्मीरमधील नालटी गावातल्या एका जुन्या, पडक्या घरात अतिरेकी लपले आहेत अशी खबर मिळताच मेजर राजेश नायर आपल्या तीन-चार साथीदारांसह तेथे पोहोचले. अतिरेक्यांचा वेध घेत असतानाच एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेल्या अतिरेक्याने अचूक नेम साधला. मेजर राजेश यांनी बुलेटप्रूफ जाकीट घातलं होतं,\nहे राष्ट्र प्रेषितांचे : ‘कर्नल’\nडॉ. रोहिणी गवाणकर, शनिवार , ११ ऑगस्ट २०१२\nकॅप्टन लक्ष्मींना भेटायचंच हा निर्धार केलेल्या डॉ. रोहिणी गवाणकरांनी बऱ्याच प्रयत्नांनंत�� त्यांना शोधून काढलंच आणि त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्धार बोलून दाखवला, तेव्हा कॅ. लक्ष्मींनी त्यांना १० दिवस त्यांच्या घरी मुक्कामीच बोलावलं. या काळात रोहिणीताईंना कॅप्टन लक्ष्मी अधिक जवळून अभ्यासता आल्या.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://erandolmahaulb.maharashtra.gov.in/UlbCmsHomepages/page?id=78", "date_download": "2021-05-10T04:59:57Z", "digest": "sha1:EGL3RNKS3D5PGQMXEOQQKZN4EWKDQPKE", "length": 7969, "nlines": 114, "source_domain": "erandolmahaulb.maharashtra.gov.in", "title": "रोजगार - नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / रोजगार\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nपाणी चोरी कृषी पंप जप्ती मोहीम\nनथ्थू बापू उरूस प्रारंभ\nरुग्ण कल्याण समीती अशासकीय सदस्य पदी निवड\nस्वच्छता सर्वेक्षण जाहिर आवाहन\nस्वच्छता ॲप जाहिर आवाहन\nओला कचरा पासुन निर्मित खतास हरीत ब्राँड प्राप्त\n१ लिपिक वर्गीय ७ उमेदवारांचे मनुष्यबळ पुरवण्यासंबंधी नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा डाउनलोड\n२ दीनदयाळ अंत्योदय योजना - तांत्रिक तज्ञांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणेकरिता अर्ज मागविणे बाबत - इंग्लिश डाउनलोड\n३ दीनदयाळ अंत्योदय योजना - तांत्रिक तज्ञांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणेकरिता अर्ज मागविणे बाबत - मराठी डाउनलोड\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरा���लोकन आणि सुधारणा : १०-०५-२०२१\nएकूण दर्शक : ९०९३६\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80927074529/view", "date_download": "2021-05-10T04:39:02Z", "digest": "sha1:7KUGYYIBDBH3D2KKRAELU67TZVMDY3VA", "length": 51442, "nlines": 451, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भक्त लीलामृत - अध्याय २९ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|\nमहिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना\nभक्त लीलामृत - अध्याय २९\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nजय जय सच्चिदानंदा करुणामूर्ती ब्रह्मांडीं तूझी न समाये किर्ती \nतो तूं प्रेमळाची धरितोसी आर्ती \n अवघड योग सांगितला त्यांसी \nभाळ्या भोळ्या निज भक्तासी धर्म सांगसी भागवत ॥२॥\nमग त्याणें केला तूझा स्तव सप्रेम भाव धरोनियां ॥३॥\n मग हंसरूपें आलासी तेथ \n सांगसी त्यातें निजकृपें ॥४॥\nमग त्याणें दशलक्षण भागवत \nतो प्रेमभरित होऊनि मानसीं \nतेव्हां द्वैपायन भेटोनि नारदासी \nम्हणे स्वामी ऎका वचन म्यां केलीं अठरा पुराणें \nआणिक शास्त्रें इतिहास गहन वदलों संपूर्ण हे कथा ॥७॥\nपरी मन स्थिर होवोनि पाहीं चित्त संतोष होत नाहीं \nयासि उपाय सांगावा कांहीं व्यास पायीं लागला ॥८॥\nमग शत श्लोक भागवत करून व्यासासि तेणें सांगितलें ॥९॥\nसद्गुरु म्हणती पराशर सुता हेंचि विस्तारूनि वदें आतां \nतेणें चित्ताची होईल स्थिरता \nआठरा सहस्त्र जाहला ग्रंथ उपनिषदर्थ केवळ जो ॥११॥\nमग शुकयोगींद्रें पाहोनि प्रीती \nआणिकही साधक तरले किती त्यांची गणती नोहे कोणा ॥१२॥\n तूं प्रेमळाचा प्रियोत्तम सखा \nभागवत धर्म निर्मूनि नौका भवपार लोकां करिसी तूं ॥१३॥\nत्या भागवताचा अर्थ निश्चिती कलियुगीं न कळे सर्वांप्रती \nयास्तव अवतार घेतला संतीं प्राकृत मती वदावया ॥१४॥\nत्या संतांचीं नाना चरित्रें \n बुध्दि स्वतंत्र असेना ॥१५॥\nशिकविले बोल रांवा बोलतां त्याचा नवलाव तो कोणता \n नसे अनंता तूजविण ॥१६॥\nमागिले अध्यायाचे शेवटीं कथा भांबनाथ पर्वती तुका असतां \nकान्हया बंधु तेथें येतां \nजेथें लागलें देवाचें चरण अद्याप��� ते स्थान असेकीं ॥१८॥\nते स्थळीं खिळा रचोनि देखा \nमन नमस्कारोनि बंधु तुका सप्रेम सुखी पावला तो ॥१९॥\nउभयतां भाऊ ते समयी सत्वर चालिले देहू गांवी \nमग येऊनि इंद्रायणीच्या डोही तुका ते ठायीं बैसला ॥२०॥\n सोडिले पारण ते स्थलीं ॥२१॥\nमग कान्हयापासोनि वैष्णव भक्ते \nलोकांवरी वडिलांचें द्रव्य होतें तेव्हां बोलत कान्हयासी ॥२२॥\n दुश्चित मन सर्वदा ॥२३॥\nआमुचें देईल किंवा नाहीं ऎसी दुराशा आठवे जीवी \n खतें ये समयीं बुडवितों ॥२४॥\nऎसें पुसतां भक्त प्रेमळे कान्हया बोले ते वेळ \nतुम्हीं ते विरक्त जाहलां केवळ प्रपंच सकळ मजमागें ॥२५॥\nआम्हींही वडिलांसि सांगू नये पुढें लेंकरें करितील काय \n योजिली सोय तुकयाने ॥२६॥\nदोन विभाग करूनि निश्चित \n देऊनि बोलत काय तया ॥२७॥\nभिक्षा मागोनि सेविजे अन्न निर्विघ्न येणें योग चाले ॥२८॥\nआणि तुम्हांसि उदमी हातवटी कारणें लागेल प्रपंच राहटी \nदोंहींची कैसी पडेल गांठी ऎका ते गोष्टी सांगतों ॥२९॥\n याचा काला करूं नये \nऎसा ऋषी मुखें पाहें झाला आहे निवाडा ॥३०॥\nऎसें ऎकोनि ते अवसरी कान्हया वेगळा संसार धरी \nआतां निर्वाणत्याग तुकया करी कैशा परी तें ऎका ॥३१॥\nलज्जा लौकिक टाकोनि मानसी \n इंद्रियें नेमेंसी आकळिली ॥३२॥\nअल्प आहार सेविता जाण तेणें इंद्रियें जाहली क्षीण \nनिद्रा आळस नयेचि त्यानें अनुतापें भजन करीतसे ॥३३॥\n मग वनस्थळीं जातसे ॥३४॥\nतुका जाऊनि त्या स्थळास एकांत बैसे निश्चिती ॥३५॥\nतंव श्रोते आशंकित होऊनि चित्तीं \nकीं तुकयासि भेटला रुक्मिणीपती \nदेवाची भेट जाहली असतां तरी इंद्रियांसि नेम कासया वृथा \nऎसा सज्जनीं प्रश्न करितां तरी तेंचि आतां परिसिजे ॥३७॥\n सकळ जीवांसि दर्शन होय \nपरी तो कोणाच्या स्वाधीन नोहे उभा न राहे क्षणभरी ॥३८॥\nतेवीं दैवयोगें करूनि साचार \nतो जवळीं असावा निरंतर ऎसें अंतर तुकयाचें ॥३९॥\n तरी ते सप्रेम भजन करिती \n परी मागुती धांवे चपळत्वें ॥४०॥\nप्रभंजन ब्रह्मांडीं भेदला पाहे \nपरी तो चंचळपण सांडितो काय निश्चळ न राहे क्षणभरी ॥४१॥\nपरी एकाचे विभाग दोन करून करिती भजन अहर्निशीं ॥४२॥\n आपापुल्या स्थानीं जातीं भक्त \nपरी शेषासीं वियोग नाही किंचित परी सप्रेम भजत श्रीहरीतें ॥४४॥\n अविट आवडी त्याची थोर \n भजन साचार करीतसे ॥४५॥\n तेही स्वप्नास न ये कीं ॥४६॥\nमुळींहूनि अहंता त्यागितां पाहे तरी सहजचि निर���लें संसारभय \nतैसा निमोनि गेला देह मग रोग होय कोणासी ॥४७॥\nतैशाच रीतीं तुकयानें तत्वतां संसार मूळ त्यजिली अहंता \nमग नित्य जावोनि एकांतां \n आणिक सर्वथा नाहीं साधन \nऎसा निश्चिय केला पूर्ण करीत भजन अहर्निशीं ॥४९॥\nम्हणे तुझ्या नामावीण श्रीपती आणिक विश्रांती मज नाहीं ॥५०॥\nनाम हेंचि माझे उग्रतप नाम हेंचि माझा मंत्र-जप \nनाम हेंचि माझें व्रत अमुप नामेंचि निष्पाप होईन मी ॥५१॥\nनाम हेंचि माझा कुळाचार नाम हेंचि कुळधर्म थोर \n हाचि निर्धार श्रीहरी ॥५२॥\n आणिक सांगावयासि येत नाहीं \n उतरोनि नेयी पैलतीरा ॥५३॥\nऎशाच रीतीं नित्य नित्य एकांतीं तुका करुणा भाकित \n आनंदें नाचर देउळीं ॥५४॥\nदेखोनि लोक म्हणती त्यास तुकयासि लागलें असे पिसें \n संसार आस सांडिली ॥५५॥\nएक म्हणती व्यापार खोटा उदीम करितां आला तोटा \nम्हणवूनि मुखीं भरला फांटा बडबडी चोहटा भलतेंची ॥५६॥\n तुकयानें अवघीं बुडविलीं खतें \n धरिला परमार्थ तैंहुनी ॥५७॥\nएक म्हणती विशेष पाहे प्रपंच टाकितां लाभ काय \nपोट कोणासि सुटले आहे न चलेचि देह अन्नाविण ॥५८॥\nपरी भिक्षा मागें घरोघर \nएक म्हणती टाकोनि आपला धंदा व्यर्थ कां करितां त्याची निंदा \nसंसारीं बहुतांची झाली आपदा काय गोविंदा भजताती ॥६०॥\nऎशाच रीती त्रिविध जन \nपरी तुका आनंदयुक्त मनें नाहीं देहभान सर्वथा ॥६१॥\n चालतां उदंड भुंकती श्वानें \nपरी त्यांचें भय न धरोनि मनें स्थिर गमनें चालत असे ॥६२॥\n अगस्त्य भय न धरीच मना \nतेवीं लोक दुरुक्ति बोलती नाना परी विक्षेप मना न वाटे ॥६३॥\nजन निंदेचे येतां लोट शांति उदरीं भरितसे घोंट \n करणी आचाट निरुपम ॥६४॥\nपुढें ब्रह्मचि करील काया वैष्णव तुकया हेंचि साचा ॥६५॥\nसप्रेम भाव धरोनि चित्तीं नित्य पूजित पांडुरंग मूर्ती \n भजन प्रीतीं करितसे ॥६६॥\nएक इंद्रायणीच्या तीरीं निश्चित करंजाया मावल्या असती तेथ \n भजन करीत बैसला ॥६७॥\n शेत पेरिलें होतें जाण \nतें पिकासि आलें असे सघन उमटले कण तयावरी ॥६८॥\n काय उत्तर बोलिला ॥६९॥\nम्हणे तुकाशेट ऎका वचन माझ्या शेतीं बैसा राखण \nआदमण दाणे तुम्हांसि देईन कुटुंब रक्षण करावया ॥७०॥\nसहज रिकामें बैसला घरीं \nतरी शेतीं बैसोनि निरंतरीं येथेंचि हरि हरि भजावा ॥७१॥\n अवश्य म्हणे वैष्णव वीर \n जात बरोबर तयाच्या ॥७२॥\n जों जें म्हणे ते ऎके मात \nआग्रह न करीच किंचित \nतान्ह्या बाळाची जैसी स्थ��ती बरें वाईट देतांचि हातीं \nमुखीं घालीत सत्वर गती अनमान चित्तीं न करितां ॥७४॥\nनातरीं कां जैसें तोय साकर घालितां गुळचट होय \nनातरी लवण मेळवितां पाहे क्षारत्व लाहे तत्काळ ॥७५॥\nतैशी तुकयाची स्थिती पाही कवणें विशीं आग्रह नाहीं \nजो जें म्हणेल जे समयीं तेंचि सर्वही करितसे ॥७६॥\nमग कृषियानें ते अवसरी \nगोफण दिधली त्याचे करीं म्हणे माळ्यावरी बैसे आतां ॥७७॥\nतुझ्या स्वाधीन केले क्षेत्र राखीत जाय दिवस रात्र \n तोंवर करार असावा ॥७८॥\nआदमण दाणे केले करार ते मी देईन राशीवर \n कुणबी सत्वर तो गेला ॥७९॥\nस्वहस्त धारण जये देशीं \n घरीं मनुष्यांसी सांगितलें ॥८०॥\nइकडे तुका वैष्णव भक्त \n तों पक्षी बैसत शेतावरी ॥८१॥\nम्हणे हे ईश्वराचे जीव \nआपण म्हणवितों भक्त वैष्णव तरी न उडवावे सर्वथा ॥८२॥\nमागें दुष्काळ बहुत होता \n तरी व्हावें दुरिता अधिकारी ॥८३॥\nऎसें म्हणोनि प्रेमळ भक्त \nजैसें बुजावणें मनुष्य दिसत परी जीव किंचित त्या नाहीं ॥८४॥\nदोन प्रहर येतांचि दिनकर \nआतां पोट भरले असेल जर तरी जावें सत्वर उदकासी ॥८५॥\n निवांत बैसे करीत भजन \n ऎकती दुरोन गांवकरी ॥८६॥\nघरीं वाट पहातसे राणी म्हणे घरासि नये आझुनी \n कोणतें वनीं पहावें ॥८७॥\n उगाचि फिरतो जनीं वनीं \n काय साजणी करूं आतां ॥८८॥\nकन्येसि म्हणे बाहेर जाय पिसा कोठें बैसला पाहे \nमजला क्षुधा लागली आहे जेविता न ये त्याजविण ॥८९॥\nतुकयास म्हणे ते समयीं चाल गृहीं जेवावया ॥९०॥\nतिजला देतसे प्रति वचन आम्हीं शेतीं बैसलों राखण \nत्याणें देऊं केलें धान्य घरीं जाऊन सांग आतां ॥९१॥\nकन्या परतोनि आली त्वरित \nअवली अन्न पाठवी तेथ मग आपण जेवित तेधवां ॥९२॥\nतुका भाकर खावोनि तेथ \nम्हणे रात्रंदिवस रहावें येथ वेर झार व्यर्थ कासया ॥९३॥\n देउळीं पूजीत पांडुरंग मूर्ती \nमग सत्वर येऊनियां शेती भजन एकांतीं करितसे ॥९४॥\nसायंकाळ होता एक वेळ पक्षियांसि म्हणे उठा सकळ \nबहुत पडतां अंधकार सबळ मार्ग साचार न दिसे तुम्हां ॥९५॥\nम्हणे प्रातःकाळ होतांचि समस्त यावें त्वरित या ठायां ॥९६॥\n तुका विस्मित होय चित्तीं \nम्हणे चार दाणे येथेंचि खाती घरासि न नेती कांहींच ॥९७॥\nयांज सारिखे माझिया जीवा \nतुज वांचूनी आमुचा हेवा कोण केशवा पुरवील ॥९८॥\nआत्मवत देख अवघे जन नसो देहभान किंचित ॥९९॥\nसोइरे सज्जन संबंधी पाहे यांणीं न धरावी माझी सोय \nजीत कां मेला माझा देह प्रत्यया नये तें करीं ॥१००॥\nप्रभंजने उडे गळित पान तैसें व्हावें माझें चालणें \nस्वमुखें तुझें वर्णीन गुण तें उचित दान मज देयीं ॥१०१॥\nपक्षी श्वापदें तरुवर जाण \nसर्वत्र व्यापक एक चैतन्य लेखीं समान तें करीं ॥२॥\nसोनें आणि दगड माती माझ्या दृष्टीं सारखीं दिसती \nदुराशा कदा नुपजो चित्तीं ऎसें श्रीपती करावें ॥३॥\nअपशब्द बोल कानीं पडती अथवा केली कोणी स्तुती \nतें समान वाटे मजप्रती ऎसी स्थिती करी माझी ॥४॥\nऎशाच रीतीं तुका नित्य \n स्वानंद भरित सर्वदा ॥५॥\nगोवर घालोनि तये ठायीं \nकिंचित निद्रा येताचि देहीं जागृत लवलाहीं होतसे ॥६॥\nसकळ गांवींचे पक्षी निश्चित तेथेंचि येत नित्य नित्य \nकण खातांचि वैष्णव भक्त संतोष पावत कैशा रीती ॥७॥\nजैसा कनवाळु दाता निश्चिती \nतुकयासि संतोष तैशाच रीतीं पुरवीत आर्ती क्षुधितांची ॥८॥\nएक मास लोटतां ऎशापरी तों खेप करोनि आला शेतकरी \nम्हणे धान्य पिकलें कैसें तरी ये अवसरीं पाहावें ॥९॥\n शेतासि आला ते समयीं \nतों काळीं कणसें पिशा सर्वही कण एकही दिसेना ॥११०॥\nपरम संताप वाटला तेव्हां अधर खावोनि चावितसे जिव्हा \nम्हणे तुकयानें साधिला दावा न्याय सांगावा कवणासी ॥११॥\n चार्‍ही कोपर हिंडोनि पाहात \nत्याच्या भयें करोनि निश्चित पक्षी समस्त उडाले ॥१२॥\nजैसें भोजन होतांचि पाहें \nमग ब्राह्मण उठती लवलाहें जेवितां ठाय टाकोनी ॥१३॥\nतों शेत भक्षीलें पक्षीयानें एकही कण दिसेना ॥१४॥\n निश्चित प्रेमळ तुका भजन करित \nनाना अपशब्द बोलत बोलत कुणबी येत लवलाहीं ॥१५॥\nसक्रोध तुकयासि बोलत उत्तर कैसें बुडविलें माझें घर \nतूं सा पायल्यांचा चाकर एक मासभर ठेविला म्यां ॥१६॥\n मी गेलों खेप आणावया \nतुवां शेत चारिलें पक्षीयां द्वंद्व तुकया साधिलें ॥१७॥\nम्हणे खपाट्यासी पडली गांठी आतां नव्हेचि सुटी सर्वथा ॥१८॥\nएक दुर्जन एक संत एक विषकंद एक अमृत \n तैसेंचि निश्चित हें झालें ॥१९॥\nकीं एक समुद्र एक अगस्ती एक रहु एक निशापती \n तैसीच गती हे झालें ॥१२०॥\nकी राजहंस आणि ससाणा एक कीं एक श्रोत्रिय एक हिंसक \nकीं जारिणी आणि पतिव्रतेसि देखा गांठी नावेक पडियेली ॥२१॥\nकीं एक निंदक खळ कुटिलं \nएक शुचिर्भुत एक अमंगळ मिळणी मिळे अवचिता ॥२२॥\nपाटील कुळकर्णी बैसले जाण आला घेऊनि त्या ठायां ॥२३॥\n आबावें मांडिलें तये वेळ \nदेवदत्त कुणबी मत न कळे अहाणा सकळ बोलत�� ॥२४॥\n ग्रामस्थ पुसती झाले काय \nमग आद्यंत वृत्तांत सांगताहे करावें काय म्यां आतां ॥२५॥\nतुकयासि पुसती ते वेळे मग सत्य सांगे भक्त प्रेमळ \nज्याच्या वाचेसि असत्य मळ अनुमात्र विटाळ स्पर्शेना ॥२६॥\nम्हणे हा मज बोलिला वचन \n तें म्यां मान्य केलें ॥२७॥\nमजसीं इतुकें बोलिला उत्तर माळ्यावर बैसोनि राखीं पांखरें \nतीं म्यां उडविलीं असतीं जर तरी मरतीं साचार अवचितां ॥२८॥\n चार चार दाणे खाती नित्य \nघरासि नव्हते कांहीं नेत मग म्यां निश्चित कां वर्जावें ॥२९॥\nपक्षी रक्षावें हें वचन म्हणोनि केलें त्याचें पाळण \n सकळ जन हांसती ॥१३०॥\nम्हणे पाटी बांधोनि जातो आतां आपुल्या शेता सांभाळा ॥३१॥\nग्रामस्थ म्हणती त्या अवसरा देणें लागतो दिवाण सारा \nकुणबी पळोनि गेलिया खरा विचार बरा मग नाहीं ॥३२॥\n धान्य कितीक होतसे तुज \nतें यथार्थचि सांग आज सत्य उमज धरोनियां ॥३३॥\nकुणबी सांगे तये दिवसीं दोन खंड्या धान्य होतसे मजसीं \n साक्षी गोष्टीसी उदंड ॥३४॥\n तुम्हीं स्वमुखें सांगतां खादलें शेत \nघरीं तों ऎवज नाहीं दिसत तरी द्यावे खत लेहुनियां ॥३५॥\nनायकाल जरी आमुचें वचन तरी आतांचि जाईल पळोन \nअसामी याची भरील कोण मग दंडील दिवाण आम्हांसि ॥३६॥\nया लागीं सांगतों तूम्हांसी रोखा लेहून द्यावा यासी \nशेती पिशा राहिल्या त्यांसी आपुल्या घरासी तुम्हीं न्या ॥३७॥\n संतोषयुक्त तो झाला ॥३८॥\n विष्णु महिमा न कळेना ॥३९॥\n कब्जा तोडिला ऎशा रीतीं \nम्हणती शेत खादलें तें सत्वरगती पाहावें निश्चित जावोनियां ॥१४०॥\nतों कौतुक करी पंढरीनाथ तें ऎका निजभक्त भाविकहो ॥४१॥\nपहिल्या परीस दशगुणें विशेष कण दाटोनि भरलीं कणसें \nआणिक कथा बहुत असे ग्रामस्थ दृष्टीस पाहती ॥४२॥\n कोठे न दिसें एके ठायी \nदेखोनि विस्मित जाहले ते सवेही म्हणती नवायी अगाध हे ॥४३॥\nमागें सांगत होता कजिया तो शेतकरी म्हणतसे तया \nखत फिरोनि द्यावें तुकया शेत माझिया स्वाधीन करावें ॥४४॥\nग्रामस्थ म्हणती तये क्षणीं \nआम्हांसी शब्द ठेवील कोणी ऎसी करणी न करावी ॥४५॥\nपिशाच कणसें जाहली साचीं हे तो करणी विठोबाची \n प्रचीत त्याची आली कीं ॥४६॥\nतूजला लेहोनि दीधलें याणें तोचि सकरार न टळे जाण \nराशीवर देईल तूझें धान्य उरेल तें घेऊन जाईल ॥४७॥\n आपल्या शेतीं बै राखण \nऎकोनि म्हणे वैष्णव जन हें नये होऊन सर्वथा ॥४८॥\nआम्हीं कांहीं घेतलें नसतां तों येव्हडा अभिशाप आला होता \nम्यां सगळें शेत अंगीकरितां पुढें दंड कोणता कळेना ॥४९॥\nमग एक मोलकरी करोनि ग्रामस्थ राखण तेथें बैसविती ॥१५०॥\nमजूर लावोनि वेटाळिलें शेत रास झालिया मोजूनि पहात \nतों सतरा खंड्यांची आली गणित विस्मित चित्त सकळांचें ॥५१॥\nम्हणती इतकें पीक जाणा गावांत जाहलें नाहीं कवणा \n कौतुकें नाना दाखवी ॥५२॥\nएक म्हणती तुकयाचें घरीं दुष्काळ उपवास पडले भारी \nते पारणें व्हावयासि सत्वरी त्यासि श्रीहरी पावला ॥५३॥\nएक म्हणती असत्य उत्तर त्या कुणबियाचें दैव थोर \n दाणे जन्मवर न देता ॥५४॥\nएक म्हणती पक्षियांनी खादले कण त्याचें बहुत जाहलें पुण्य \nत्याचें फळ देखिलें पूर्ण पीक सधन आलें कीं ॥५५॥\nअसो त्रिविध जन नानारीतीं \nवैष्णवी मायेची अनिवार भ्रांती सर्वा मतीं अनावर ॥५६॥\nमग दोन खंड्या धान्य त्यातूनि पहिल्या शेतकरियासि दीधलें मण \nखत दिधले होतें लेहून तेंही मागून घेतलें ॥५७॥\n हें धान्य नेऊनि सांठवी घरीं \nतूं तरी उदास अंतरीं यास्तव श्रीहरी पावला ॥५८॥\nऎसी ग्रामस्थ सांगती मात परी ते न ऎकेचि प्रेमळभक्त \nनिरपेक्ष साधक त्यासींच पूर्ण भक्ति सगुण ठसावें ॥१६०॥\nनिरपेक्ष तेथें वसे शांती निरपेक्ष त्यासीच बाणे विरक्ती \n संतोष चित्तीं सर्वदा ॥६१॥\n निरपेक्ष त्यासीचा मानिती लोक \n सिध्दि अनेक तिष्ठती ॥६२॥\nइतर स्थितीची कायसी गोष्टी निरपेक्ष भक्ति निवडे शेवटीं \n इतर गोष्टी दांभिक ॥६३॥\nऎशा स्थितीचीं सकळ लक्षणें तुकयाचे आंगीं बाणलीं चिन्हें \nअसो मागील गोष्ट ऎका धान्य देतांचि न घे तुका \nसंकट पडलें गांवींच्या लोकां विचार निका सुचेना ॥६५॥\nतेथील पांड्या भाविक पूर्ण \nत्यांणें आपलें घरीं जाण धान्य नेऊन सांठविलें ॥६६॥\nम्हणे देवाच्या इच्छेनें पिकलें जाण तें सत्कर्मी चालावें पूर्ण \n ऎकतां सज्जन संतोषती ॥६७॥\n निश्चित हेचि जाणावें परमामृत \n तेचि सेविती निजप्रीती ॥६८॥\nजे षडवैरी जिंतोनि निश्चित \nत्यांसीच आवडी लागेल येथ अधिकार इतरातें असेना ॥६९॥\n श्रवणी भक्ति लागे गोड \nत्यांसिच हें चरित्र आवडे इतरांसि गोड लागेना ॥१७०॥\nयास्तव तुम्हां संतांसी जाण \nआर्ष नम्र बोलें वचन \nतयासि लोक देखोनि दृष्टीं कांचन दृष्टीं भावितील ॥७२॥\nतैशाच परी तुम्ही संतीं \n प्रख्यात म्हणती जनलोक ॥७३॥\nप्रेमळ परिसोत भाविक भक्त एकुणतिसावा अध्याय रसाळ हा ॥१७४॥ ��ध्याय ॥२९॥ ओव्या ॥१७४॥ ६ ॥\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-home-garden-alpana-vijaykumar-marathi-article-3605", "date_download": "2021-05-10T05:09:48Z", "digest": "sha1:SIXT7WUHFF7ATP4QO74M7UJWOXGWRYSO", "length": 14289, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Home Garden Alpana Vijaykumar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 3 डिसेंबर 2019\nमंडईत मिळणारा भाजीपाला रासायनिक खते, कीडनाशके वापरून पिकवला जातो. भाज्या धुऊन घेतल्या तरीही त्यातील विषारी अंश शिल्लक राहतात. शहरात काही ठिकाणी सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जातो. त्यामुळे या सांडपाण्यातील विषारी धातूंचे अंश भाजीपाल्यात उतरण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या गच्चीवर, परसबागेमध्ये आपणच चांगल्या दर्जाचा सेंद्रिय नैसर्गिक भाजीपाला पिकवणे लाख मोलाचे\nभाजीपाल्याचे शेंगभाज्या, वेलभाज्या असे प्रकार आहेत. त्या लावण्याचे ठराविक हंगाम असतात. तसेच लागणारे पाणी, सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळाल्यास उत्पन्न चांगले मिळते. बागेमध्ये भाजीपाला पसरट कुंड्या किंवा वाफे तयार करून लावू शकतो. त्यासाठीची माती किंवा मिश्रण कसे तयार करावे हे आपण मागील लेखांमध्ये पाहिले आहे.\nफळभाज्यांच्या झाडांचे आयुष्य तीन-चार महिने असते. त्यामानाने पालेभाज्या लवकर तयार होतात. आपल्याला घरचाच भाजीपाला सतत हवा असल्यास लागवड सतत करावी लागते. लागवड करताना तीच भाजी एका ठिकाणी लावू नये. गच्चीवरील बागेमध्ये किंवा घरगुती बागेमध्ये भाजीपाला घेताना तीन ते चार महिन्यांनी सेंद्रिय खते परत घालावी लागतात.\nफळभाज्या - गवार, भेंडी, टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी या फळभाज्या आहेत. पाऊस येण्यापूर्वी या भाज्या लावल्यास तग धरू शकतात. परंतु, पहिल्या जोरदार पावसामध्ये या भाज्यांची अगदी लहान रोपे कुजून जातात. सपाट कुंडीमध्ये रोपे लावताना एक ते दोन रोपे लावावीत. वाफ्यात लावायची झाल्यास साधारण अर्ध्या फुटावर एक झाड लावावे. कोबी, फ्लॉवर आकाराने मोठे होत असल्याने एवढे अंतर ठेवणे आवश्यक आहे. वरील भाज्यांची रोपे बीपासून तयार करून लावता येतात किंवा तयार रोपे आणून लावता येतात. टोमॅटो, वांगी, मिरची ही झाडे उंच होतात. फळांच्या वजनाने झाडे मोडतात त्यामुळे काठीचा आधार, लोखंडी स्टँड उपयोगी पडतो. मिरची, वांगी, टोमॅटो वर्षभर चांगले उत्पन्न देतात. ही झाडे जुनी झाल्यावर त्यांचे उत्पन्न कमी व्हायला लागते. रोगट दिसायला लागली तर ती वेळीच काढून नवीन रोपे लावावीत. अति कीड पडलेले झाड काढणे श्रेयस्कर, अन्यथा कीड सर्व बागेमध्ये पसरते. तसेच पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. वांगी, मिरची, टोमॅटो या झाडांना पाणी अति झाल्यास कीड पडते. फळभाज्या किंवा पालेभाज्यांना शेतकरी जमिनीवरून पाणी देतात, झाडावर पाणी पडल्यास जास्त प्रमाणामध्ये कीड लागते.\nवेलभाज्या - गवार, घेवडा, बीन्स, चवळी या शेंगभाज्या, तर भोपळा, पडवळ, काकडी, दोडका, तोंडली, कारले या वेलवर्गीय भाज्या आहेत. पावसाळा व हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये लागवड करता येते. वेलासाठी मांडव करणे उपयोगी पडते. लाल भोपळा जमिनीवर पसरतो. पूर्वी जेव्हा कौलारू किंवा पत्र्याची घरे असायची, तेव्हा घरावर वेल चढवले जायचे. कारले, तोंडले यांची फुले लहान व वेल नाजूक असल्याने ते घराच्या कुंपणावर, तर दुधी, पडवळ, दोडके यासाठी मांडव करावा लागतो. वेलभाज्यांची मुळे पसरत जातात. त्यामुळे उथळ जागेवर किंवा पसरट कुंडीमध्ये लावता येतात. बीन्स, घेवडा, मटार, वाटाणा यांची झुडूपवजा झाडे असतात. या वेलामध्ये दोन प्रकारची फुले असतात. नैसर्गिकरीत्या परागीभवन न झाल्यास कृत्रिम प्रकारे परागीभवन करून फळधारणा करावी लागते.\nपालेभाज्या - पालक, चवळई, लाल-हिरवा माठ, चुका, पुदिना, कोथिंबीर, मेथी या पालेभाज्या आहेत. वाफ्यामध्ये, पसरट कुंडी, क्रेटमध्ये, अगदी टोपलीमध्ये पालेभाजी लावता येते. योग्य प्रकारे पाणी, योग्य मातीचा प्रकार यांचे नियोजन पालेभाजीसाठी करावे लागते. बी पेरल्यापासून काळजी घेणे आवश्यक असते. बिया लहान असल्याने एकदम जास्त पडतात व झाडे दाटीने येतात. त्यामुळे माती किंवा वाळू मिसळून मगच पेरावे. कोथिंबिरीसाठी धने चुरडून घ्यावे लागतात. कोथिंबीर फार खोल पेरल्यास उगवत नाही. मेथी मोड काढून लावल्यास चांगली येते. कोथिंबीर उगवायला सात दिवस लागतात. पालक लगेच उगवतो, पण रोपे अगदी लहान असताना पाणी फारच जपून घालावे लागते, नळीने पाणी घातल्यास रोपे लगेच आडवी होऊन कुजून जातात. पालक, लाल माठ, मेथी, पुदिना यांची पाने वरच्या वर तोडल्यास पुन्हा फुटतात व ते झाड आपण जास्त दिवस ठेवू शकतो. पालेभाजीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्‍यक असते, तसेच मातीमधून पाण्याचा निचरा होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे.\nभाज्यांबरोबरच आले, हळद, लसूण, कांदा तसेच कंदवर्गीय भाज्यादेखील लावणे उपयोगी पडते. परसबाग किंवा गच्चीवरील बाग मोठी असेल, तर परदेशी भाजीपाला लावता येतो. वेगवेगळ्या प्रकारची सॅलड, ब्रोकोली, रंगीत सिमला मिरची, औषधी वनस्पती सीझनप्रमाणे म्हणजे शक्यतो थंडीत लावतात.\nभाजीपाला लावताना योग्य सीझन, सेंद्रिय खताचा योग्य वापर, कीड नियंत्रण केल्यास उत्पन्न भरपूर मिळते.\nखत पाऊस कोथिंबिर थंडी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/48-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2021-05-10T05:36:43Z", "digest": "sha1:FJQ4LBQNE5JVC26ERQNVNV5H4BW7CV3Q", "length": 15420, "nlines": 113, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "48 तास महिलेवर पती, सासरा आणि चार दिरांनी केला सामूहिक बलात्कार | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\n48 तास महिलेवर पती, सासरा आणि चार दिरांनी केला सामूहिक बलात्कार\n48 तास महिलेवर पती, सासरा आणि चार दिरांनी केला सामूहिक बलात्कार\nग्वाल्हेर : रायगड माझा ऑनलाईन\nपत्नीला पोटगी द्यायला लागू नये म्हणून कोर्टाकडे दयावया करून पतीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला खरा. पण त्यानंतर तिला घरी न नेता पतीने, सासऱ्याने व चार धाकट्या दिरांनी एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिला बेदम मारहाण केल्यानंतर या नराधमांनी तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना ग्वाल्हेर येथे घडली आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपीडित महिलेचे लग्न 14 फेब्रुवारी 2015 साली गोल पहाडी भागातील तरुणाबरोबर झाले होते.पण लग्नानंतर सासरच्यांनी तिच्यामागे माहेराहून स्कॉर्पिओ गाडीसाठी पैसे आणण्याचा तगादा लावला. याबद्दल पीडितेने माहेरच्यांना कळवल्यानंतर वडील तिला माहेरी घेऊन आले. त्यानंतर पीडितेने पती व त्याच्या घरच्यांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. तसेच देखभाल खर्चासाठी त्यांनी कोर्टात खटला दाखल केला. त्यानंतर कोर्टाने पत्नीला 11 लाख रुपये पोटगी म्हणून द्यावे असे आदेश पतीला दिले. पण एवढे पैसे देणे शक्य नसल्याने पतीने व त्याच्या घरच्यांन��� कोर्टात माफी मागत महिलेला आनंदाने नांदवण्याचे आश्वासन दिले.\nत्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनीही तडजोड करत तिला पतीच्या घरी जाण्यास सांगितले. यामुळे झाले गेले विसरून तीही पतीबरोबर जाण्यास तयार झाली. मात्र पतीने तिला घरी न नेता एका हॉटेलमध्ये नेले. पण तिथे रुमच उपलब्ध नसल्याने त्याने तिला नातेवाईकाच्या ‘जस्ट क्लिक’ या हॉटेलमध्ये नेले. तिथे गेल्यावर काही वेळाने सासरे व तिचे चार दिर तिथे आले. नंतर त्या सगळ्यांनी तिथे मद्यपान व जेवण केले. पण ते परत जात नसल्याने महिलेने याबद्दल पतीला विचारले. पण यावर त्याने, सासऱ्याने व दिरांनी तिला मारझोड करण्यास सुरुवात केली. ती अर्धमेली होताच चारही नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस म्हणजे 48 तास ते तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. यामुळे तिला रक्तस्त्राव होऊ लागला व ती बेशुद्ध झाली. त्यानंतर पतीने तिला रुग्णालयात दाखल केले. पण पतीने अंमली पदार्थाचे इंजेक्शन दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.\nत्या दरम्यान मुलीचा फोन लागत नसल्याने महिलेच्या वडिलांनी जावयास फोन केला असता ती फार आजारी असून रुग्णालयात असल्याचे त्याने सांगितले. नंतर वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली व पुन्हा मुलीच्या घरच्यांविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर महिलेच्या पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली.\nPosted in क्राईम, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महाराष्ट्र\nखोपोलीतील पत्रकार अनिल पाटील यांना रायगड प्रेस क्लबचा प्रतिष्ठित युवा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान\nABP माझाच्या नम्रता वागळे यांना आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित, रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन दिमाखात साजरा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रय���्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 ���ानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/csmt-bridge-collapse-youth-pushed-father-to-safety-and-then-fell-to-his-death/", "date_download": "2021-05-10T05:35:27Z", "digest": "sha1:FCAW7Q4FQA5W225COBBCA6G7MJWAJ3PF", "length": 9015, "nlines": 84, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates CSMT Bridge Collapse: ...आणि ‘त्याने’ स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाचवले वडिलांचे प्राण Jai Maharashtra News", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nCSMT Bridge Collapse: …आणि ‘त्याने’ स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाचवले वडिलांचे प्राण\nCSMT Bridge Collapse: …आणि ‘त्याने’ स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाचवले वडिलांचे प्राण\nमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील (सीएसएमटी) पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता अनेक हदयद्रावक कहाण्या समोर येत आहेत. या दुर्घटनेत 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले आहेत. या मृतांपैकी एक असणारा ‘झाहीद खान’ याने ही दुर्घटना झाली तेव्हा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या वडिलांचे प्राण वाचवले.\nझाहीद आणि त्याचे वडील सिराज खान हे दोघे चामड्यांच्या बेल्ट विक्रीचा व्यवसाय करायचे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर त्यांचे दुकान आहे.\nदुकानातील माल आणण्यासाठी दोघेजण नेहमीप्रमाणे क्रॉफेड मार्केटमध्ये गेले होते.\nत्यावेळी हिमालय पुलावरून जात असताना पूल कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं.\nझाहीदला पूल कोसळणार हे समजले तेव्हा त्याने सर्वप्रथम वडिलांच्या छातीवर धक्का मारून त्यांना मागे ढकलले. त्यामुळे सिराज खान पूलाच्या ढिगाऱ्याखाली येण्यापासून वाचले.\nमात्र सिराज यांच्या डोळ्यांदेखत त्यांचा मुलगा ढिगाऱ्याखाली गाडला गेला.\nसिराज या दुर्घटनेतून वाचले असले तरी त्यांच्या पाठीला आणि छातीला गंभीर इजा झाली आहे.\nत्यासाठी सिराज यांना डॉक्टरांनी रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र झाहीदच्या अंत्ययात्रेला हजेरी लावण्यासाठी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला.\nसिराज खान यांच्या घाटकोपरमधील घरी झाहीदच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी जमली होती.\nझाहीदच्या पाठीमागे त्याची पत्नी, दोन मुली, लहान भाऊ असा परिवार आहे.\nदरम्यान सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले.\nतर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही चौकशी केली जाणार आहे.\nदुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर झाला असून हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट योग्यप्रकारे न झाल्याची बाब निष्पन्न झाली आहे.\nPrevious सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी चौघांवर कारवाई\nNext पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलच्या ‘त्या’ ट्विटवरून काँग्रेसवर संतापला आर.माधवन\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n‘शाळांनी पूर्ण शुल्क घेऊ नये’\nसोसायट्यांमध्ये लसीकरण करण्यास पालिकेचा हिरवा कंदील\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/view/mr/ward_office_2", "date_download": "2021-05-10T04:07:26Z", "digest": "sha1:KZRVR43JEQOYLMF3JHIQALHDTR5MPA2G", "length": 24187, "nlines": 234, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "प्रभाग समिती क्रं.२", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\n���े अँड पार्क विभाग\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमुखपृष्ठ / विभाग / प्रभाग समिती क्रं.२\nविभाग प्रमुख श्री. चंद्रकांत बोरसे ( सहाय्यक आयुक्त )\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ८४२२८११३१४\nपत्ता प्रभाग कार्यालय क्र. २, मिरा -भाईंदर महानगरपालिका,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला, भाईंदर (प.) जि. ठाणे 401 101.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 29 (अ) अन्वये महानगरपालिका हद्दीत प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण, लोकभिमुख ध्येय धोरणानुसार प्रभागाचा विकास व्हावा. त्या अनुषंगाने सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 8.14 लाख असल्याने, भौगोलिक रचना, नैसर्गिक हद्दी, मुख्य रस्ते यांचा विचार करुन पश्चि रेल्वे उपनगरीय सेवेमुळे दोन भागात झालेले विभाजन, भाईंदर (प.) येथे निवडणूक प्रभागाची हद्द क्षेत्र, सलंग्नता विचारात घेऊन प्रभाग समिती क्र.2 मध्ये, निवडणूक प्रभाग समाविष्ट करुन खालीलप्रमाणे प्रभाग समिती क्र.2 गठीत करण्यांत आली आहे. नविन प्रभाग समिती क्र.2 दि. 16 जुलै 2013 पासून अस्तित्वात आली.\nप्रभाग समिती क्षेत्रात समाविष्ट निवडणूक प्रभाग\nप्रभाग समिती क्र.2 अधिकारी/कर्मचारी यांची पदनिहाय संख्या, नांवे, भ्रमणध्वनी\n1. सहाय्यक आयुक्त श्री. गोविंद परब ९००४४०२४०२\n2. कनिष्ठ अभियंता श्री. शिरीष पवार 8422811228\n3. व. लिपीक सौ. अक्षदा बाबर 9867476338\n4. लिपीक श्री. अनंत बी. म्हात्रे 9833433270\n5. लिपिक श्री. शरद तांडेल 9892471631\n6. लिपिक श्री. संपत मदवान 9892096808\n7. लिपीक श्रीम. रेखा म्हात्रे 9819477233\n8. लिपिक श्री. अमोल मेहेरे 8888176672\n9. बालवाडी शिक्षिका सौ. कुंदा पाटील ---\n10. शिपाई श्री. पांडुरंग पिचड 9702780241\n11. सफाई कामगार श्री. प्रदिप का. भोसले 9867853477\n12. शिपाई श्री. डायगो लोपीस 9930402878\n13. सफाई कामगार श्री. किरण पाटील 9892679653\n14. शिपाई श्री. रमेश वा. पाटील 8793816061\n15. शिपाई श्री. रमेश गणपत पाटील 9892851782\n16. सफाई कामगार श्री. लक्ष्मण बा. मेहेर 9764426736\n17. मजूर श्री. उत्तम गणु थोरात 9221078714\n19. सफाई कामगार श्री. सुब्रमणी नडेशन 8689967135\n20. सफाई कामगार श्री. ईश्वर प्रेमसिंग --\n21. सफाई कामगार श्री. मुन्तुलिंग पेरामल --\n22. श्री. शंकर करमर सफा�� कामगार 9819282791\n23. वासुदेव पाटील सफाई कामगार 9870529168\n24. पद्माकर तांबे सफाई कामगार 8452976796\n25. थंडापाणी आरमुगम सफाई कामगार 7066171724\n1. श्री. गोविंद परब पद्निर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त व प्रथम अपिलीय अधिकारी/विवाह निबंधक प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यांचेवर कारवाई करणे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलमान्वये अनधिकृत बांधकामाना नोटीसा बजावून कायदेशीर कार्यवाही करणे. मालमत्ता हस्तांतरण व इतर दैनंदिन कामकाज, केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, जाहिरात बोर्ड बॅनर्स/परवानगी देणे. फेरीवाला पथकावर नियंत्रण ठेवणे.\n2. श्री. शरद तांडेल लिपीक विवाह नोंदणी दाखला मिळणे बाबत प्राप्त झालेल्या फाईलची छाननी करणे, विवाह नोंदणी दाखला तयार करुन अंतिम स्वाक्षरी करिता प्रभाग अधिकारी तथा विवाह निबंधक यांचेकडे सादर करणे. मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, जाहिरात बोर्ड बॅनर्स/परवानगी अर्जाची छाननी करुन परवानगी देणे.\n3. श्री. अमोल मेहेर (सौ. मनिषा डोके) लिपीक (रजेवर) आवक-जावक आलेल्या पत्राची नोंद घेणे, किरकोळ, परवाना, विवाह नोंदणी, बॅनर्स पावती बनवून किरकोळ चलन बनविणे. आलेला पत्रव्यवहार इतर विभागात वर्ग करणे.\n4. लक्ष्मण बाळकृष्ण मेहेर सफाई कामगार प्रभाग अधिकारी कार्यालयातील दैनंदिन काम,\n5. श्री. प्रदीप काशिनाथ भोसले सफाई कामगार प्रभाग अधिकारी दैनंदिन कार्यालय, दैनंदिन शिपाई कामकाज\n6. श्री. डायगो लोपीस शिपाई सभापती दालन दैनंदिन कामकाज\n7. श्री. किरण पाटील सफाई कामगार सभापती दालन दैनंदिन कामकाज\n8. सौ. कविता गुरव संगणक चालक प्रभाग अधिकारी कक्ष व इतर कार्यालयीन पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, जाहिरात बोर्ड बॅनर्स/परवानगी बनविणे.\n9. श्री. मंगेश घरत संगणक चालक प्रभाग समिती सभापती कक्ष पत्रव्यवहार व कर विभागातील संगणकीय कामकाज तसेच कर वसुलीचे रिपोर्ट तयार करणे.\n10. श्री. शिरीष पवार कनिष्ठ अभियंता प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे तसेच पाहणी अहवाल पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.\n11. श्री.संपत मदवान लिपीक अनधिकृत बांधकाम पाहणी अहवाल, पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली ��्रशासकिय कामे करणे. माहिती अधिकार पत्राना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे.\n12. फेरीवाला पथक पथक प्रमुख प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे व अहवाल सादर करणे.\n13. श्री. पद्माकर तांबे सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग\n14. श्री. वासुदेव पाटील सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग\n15. श्री. शंकर करमन सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग\n16. श्री. उत्तम थोराड मजूर बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग\n17. श्री. सुब्रमणी नडेशन सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग\n18. श्री. थंडापाणी आरमुगम सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग\n19. श्री. गणेश निगुडकर सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग\n20. श्री. ईश्वर प्रेमसिंग सफाई कामगार बॅनर काढणे\n21. श्री. मुन्तुलिंग पेरामल सफाई कामगार बॅनर काढणे\n22. सौ. अक्षदा बाबर उपायुक्त तथा सहा. जन माहिती अधिकारी मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे.\n23. बी-3/5 श्री. ए.बी. म्हात्रे लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारी कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, असेसमेंट उतारा, आवक-जावक, कर आकारणी दाखले, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)\n24. श्री. रमेश वा.पाटील शिपाई कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.\n25. ए-1/2/3 बी-1/2 श्रीम. रेखा म्हात्रे लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारी कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)\n26. श्री. रमेश गणपत पाटील सफाई कामगार कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.\n27. डी-1/2 श्रीम. रेखा म्हात्रे लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारी वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)\n28. श्री. पाडुरंग पि���ड शिपाई वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.\n29. सौ. कुंदा पाटील बालवाडी शिक्षिका वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक,\nसन 2015-16 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकीय जमा संवितरित केलेली व शिल्लक रक्कमेचे विवरणपत्र (दि.31/03/2016 अखेरपर्यंत) अंदाजपत्रकीय जमाव व शिल्लक रक्कमेचे विवरणपत्र निरंक आहे.\nसन 2015-16 मधील उल्लेखनीय कामगिरी (दि.31/03/2016 अखेरपर्यंत) आर्थिक गणना, मराठा आरक्षण, मालमत्ता कराची 90% वसुली\nराष्ट्रीय आर्थिक गणना-2013 व मराठा आरक्षण सर्व्हेक्षणाचे काम यशस्वीपणे पुर्ण\nअनधिकृत फेरीवाले हटविणेची दैनंदिन कारवाई फेरीवाला पथक कर्मचा-यामार्फत करणे.\nअनधिकृत बांधकाम/अतिक्रमणे हटविणेची कारवाई अतिक्रमण विभागामार्फत करणे.\nअनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत\nप्रभाग क्र.२ मंडप / पेंडॉल तपासणी बाबत\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-home-garden-alpana-vijaykumar-marathi-article-2517", "date_download": "2021-05-10T04:42:28Z", "digest": "sha1:GKQUAQAFUOJGBD7VXLJ5CXKA6QNXQUMK", "length": 11043, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Home Garden Alpana Vijaykumar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nबागेची आखणी करताना काही तांत्रिक बाबींची माहिती आपण घेत आहोत. या लेखात आपण सोलर परावर्तक, बागेसाठी कृत्रिम प्रकाशाचा वापर कसा करावा, याविषयी जाणून घेऊ.\nआपल्या बागेमध्ये प्रत्यक्ष सूर्यप्रकाश नसेल तर तो कसा आणावा यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे (फोटो क्र. १ पहा). पूर्वी सोलर कुकरमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान म्हणजे आरशाचा वापर करून केले जाणारे सूर्यप्रकाशाचे परावर्तन (Solar reflectors) थोड्याफार प्रयोगाने तुम्ही घरच्या घरी असे रिफ्लेक्‍टर्स तयार करू शकाल. बागेमध्ये भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्य�� जागेमध्ये मोठा आरसा ठेवून तिथून सावली असणाऱ्या ठिकाणी प्रकाश परावर्तित केला जातो. (आकृती क्र. १ पहा)\nआकृती क्र. १ सोलर रिफ्लेक्‍टर्स रचना\nअशाच प्रकारे घराच्या भिंतींचे बाहेरच्या बाजूला पांढरा किंवा मोतिया रंग देऊन प्रकाशाचे परावर्तन करता येईल. विशेषतः दक्षिणेकडील भिंतीला असा रंग दिल्यास संपूर्ण बागेला त्याचा फायदा होईल.\nपरदेशामध्ये थंड हवेच्या ठिकाणी सर्वत्र, अतिशय कमी किंवा थेट सूर्यप्रकाश पडतच नाही. अशा ठिकाणी घराच्या आत बागेची रचना करून विशिष्ठ दिव्यांच्या साहाय्याने कृत्रिम प्रकाश पाडला जातो व भाजीपाला आणि इतर झाडे वाढविली जातात. अशाप्रकारचे दिवे व ट्यूब लाईटस्‌ आता आपल्याकडे सुद्धा योग्य किमतीत उपलब्ध आहेत (फोटो क्र. २)\nगच्चीवरील उन्हामध्ये पाचसहा कुंड्या तग धरायला खूप त्रास होतो. परंतु छोटी झाडे, कुंडीतील झाडे, लॉन, पाण्याचा टब, छोटा धबधबा, या सर्व गोष्टी एकत्र असलेली एक रचना (ecosystem) लवकर तग धरते. याचे कारण बाष्पाचे किंवा आद्रतेचे एकूण प्रमाण वाढून एकमेकांच्या साथीने सूक्ष्म वातावरण तयार होते. झाडांची वाढ चांगली होते.\nजमिनीवर किंवा गच्चीमध्ये ज्या झाडांना सावलीतच वाढण्याची गरज आहे. अशांसाठी हरितगृहे शेडनेटगृहे यांची गरज आहे. ऑर्किडस्, अँथुरियम, फर्न, भाजीपाल्याची रोपे, यांना कायमच सावली व आर्द्रतेची जरुरी असते. अशा झाडांना वेलींच्या मांडवाखाली वेगवेगळ्या शेडनेटची जरुरी नाही (फोटो क्र. ३ पहा)\nमध्यम तापमान असणाऱ्या प्रदेशात गच्चीवरील बागांमधे भाजीपाला व इतर झाडांसाठीसुद्धा शेडनेटची गरज नसते. परंतु कडक उन्हाळा, अतिउष्ण व कोरडे हवामान असणाऱ्या ठिकाणी (उदा.औरंगाबाद, सोलापूर) गच्चीवरील तसेच जमिनीवरील बागांमध्ये भाजीपाला व नाजूक झाडांसाठी शेडनेटच्या उच्छादनाची गरज असते. बांबू किंवा लोखंडी अँगलच्या सांगाड्यावर पन्नास टक्के प्रकाश देणारे शेडनेट वापरून अशी सोय करता येईल. याबरोबरीने फॉगर्स, स्प्रींकलर्स, यांची सोय केल्यास हवेमधे आर्द्रता व थंड वातावरण राखता येईल. आजूबाजूला मोकळ्या जागा असणाऱ्या पोडीयम किंवा गच्चीवरील मोठ्या बागांना वाऱ्याचा त्रास होतो. यामुळे केळी किंवा इतरझाडांची पाने फाटतात अशावेळी बांबु, सुपारी,ऊस, पाम या उभ्या वाढणार झाडांचा आडोसा केल्यास वाऱ्यापासून संरक्षण होते व बागेचे सौंद���्यही वाढते. पॅरापीटला अँगल्स किंवा बांबूच्या साहाय्याने शेडनेट बांधून सुद्धा वाऱ्यापासून संरक्षण करता येईल.\nपाण्याची उपलब्धता, बागेला पाणी देण्याची पद्धती व त्यातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान याबद्दल पुढील लेखात माहिती घेऊ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T04:07:38Z", "digest": "sha1:GGBIFRMKYJ4U66D25HQL75XMYU4LRKIC", "length": 26448, "nlines": 174, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत", "raw_content": "\nगोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत\nस्वातंत्र्याच्या दहा कहाण्या – ५: आंध्र प्रदेशातल्या रंपामध्ये अल्लुरी सीताराम राजूंनी इंग्रजांविरोधात एक फार मोठा उठाव केला त्याची गोष्ट\nसर्वस्व हिरावून घेतले गेलेले रंपाचे कोया आदिवासी. पश्चिम गोदावरी जिल्ह्यात जमिनीचा वाद स्फोटक झालाय तर इथे पूर्व गोदावरीमध्ये तो चिघळतोय.\nआम्ही जीपमधून उतरतच होतो आणि सगळे पोलिस कडक बंदोबस्त असलेल्या राजवोमंगी पोलिस स्टेशनमध्ये आपापल्या जागी सज्ज झाले. हे पोलिस स्टेशनच पोलिस बंदोबस्तात आहे. ठाण्याच्या चारही बाजूंनी सशस्त्र पोलिसांचा पहारा आहे. आमच्या हातात केवळ एक कॅमेरा होता तरी त्यांची चिंता काही कमी झाली नाही. पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या या भागात पोलिस स्टेशनचे फोटो काढण्यावर बंदी आहे.\nप्रमुख हवालदारांना आम्ही कोण आहोत ते जाणून घ्यायचं होतं, पण आतून, सुरक्षित व्हरांड्यातूनच. पत्रकार तणाव जरा निवळला. “तुम्हाला जरा उशीरच झालाय ना तणाव जरा निवळला. “तुम्हाला जरा उशीरच झालाय ना” मी त्यांना विचारलं. “तुमच्या पोलिस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याला ७५ वर्षं झालीयेत.”\n” तो तत्त्ववेत्त्यासारखा म्हणाला. “आज दुपारीच पुन्हा हल्ला व्हायचा.”\nआंध्र प्रदेशाचे हे आदिवासी पट्टे ‘एजन्सी एरिया’ म्हणून ओळखले जातात. १९२२ मध्ये इथे जोरदार उठाव झाले. स्थानिक संतापा���ी ही लाट लवकरच मोठे राजकीय अर्थ घेऊन वाढत गेली. अल्लुरी रामचंद्र राजू ज्यांना सीताराम राजू म्हणून ओळखलं जातं - त्या बिगर आदिवासी नेत्याने डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना सोबत घेऊन मोठा उठाव केला. इथे मण्यम उठाव म्हणून हा लढा प्रसिद्ध आहे. लोकांना काही फक्त त्यांच्या अडचणींचं निवारण नको होतं. १९२२ मध्ये त्यांना इंग्रजांची राजवटच उलथून टाकायची होती. एजन्सी एरियातल्या अनेक पोलिस ठाण्यांवर हल्ले करून त्यांनी त्यांचा मानस दाखवून दिला होता. राजवोमंगीचं ठाणं त्यातलंच एक.\nइंग्रजांशी झुंज घेणाऱ्या या भागाचे अनेक प्रश्न आणि समस्या आज ७५ वर्षांनंतरही तशाच आहेत.\nपूर्व गोदावरीतला सीताराम राजूंचा पुतळा\nराजूंच्या या फाटक्या सैनिकांनी त्यांच्या गनिमी काव्याने इंग्रजांना चांगलंच जेरीस आणलं होतं. त्यांचा मुकाबला करणं अशक्य झाल्यावर इंग्रजांनी हा उठाव मोडून काढण्यासाठी मलबार स्पेशल फोर्सला पाचारण केलं. त्यांना जंगलात युद्ध करण्याचं प्रशिक्षण होतं आणि त्यांच्याकडे बिनतारी यंत्रणादेखील होती. अखेर १९२४ मध्ये राजू मारले गेले आणि हा उठाव थंडावला. पण इतिहासकार एम वेंकटरंगय्यांच्या मते इंग्रजांसाठी हा उठाव म्हणजे एक डोकेदुखीच होती. असहकार आंदोलनापेक्षा त्रासदायक.\nहे सीताराम राजूंचं जन्मशताब्दी वर्ष. त्यांना मारलं तेव्हा ते फक्त २७ वर्षांचे होते.\nकृष्णदेवीपेटमधली सीताराम राजूंची समाधी\nइंग्रजांच्या राजवटीने डोंगरामध्ये राहणाऱ्या आदिवासींची वाताहत केली. १८७० ते १९०० दरम्यान इंग्रजांनी अनेक जंगलं संरक्षित ठरवली आणि पोडू (फिरती) शेतीवर बंदी आणली. लवकरच त्यांनी गौण वन उपज गोळा करण्याच्या आदिवासींच्या हक्कांवर मर्यादा घालायला सुरुवात केली. वन विभाग आणि त्यांच्या ठेकेदारांनी हे हक्क मिळवले. नंतर त्यांनी आदिवासींकडून जबरदस्तीने आणि बहुतेक वेळा बिनमोल मजुरी करून घ्यायला सुरवात केली. सगळा भाग बिगर आदिवासींच्या ताब्यात गेला. बहुतेक वेळा शिक्षा म्हणून जमीन ताब्यात घेण्यात येत असे. या सगळ्यामुळे या भागाची जगण्यावर आधारित शेती-अर्थव्यवस्था कोलमडून पडली.\n“जे भूमीहीन आहेत त्यांचे आज तरी फार हाल आहेत.” रंपाच्या कोया आदिवासी रामयम्मा सांगतात. “५० वर्षांपूर्वीचं काय ते मला ठाऊक नाही.”\nराजूंच्या उठावानी रंपामधूनच उचल खाल्ली. १५० उंबऱ्याच्या या छोट्या गावातली ६० घरं आज भूमीहीन आहेत.\nपण ते काही कायमच भूमीहीन नव्हते. “आमच्या वाडवडलांनी १० रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्यांची जमीन गेली. बाहेरचे लोक आदिवासी म्हणून येतात आणि आणि आमच्या जमिनींवर कब्जा करतात. इथला सर्वात मोठा जमीनमालक तिथे देशावर अभिलेखा विभागात काम करणारा कारकून होता. इथल्या जमिनींचे पट्टे त्याच्याच ताब्यात होते. त्यानेच फेरफार केले असा लोकांना संशय आहे. त्याच्याकडे एकेका हंगामात ३० जण रोजाने काम करतात.” जास्तीत जास्त तीन एकर जमीन मालकी असणाऱ्या या भागात हे निश्चितच आश्चर्यकारक आहे.\nपश्चिम गोदावरी जिल्ह्यातला जमिनीचा वाद आता स्फोटक बनला आहे. पूर्व गोदावरीत तो अजून चिघळलाय. स्वातंत्र्यानंतर आदिवासींची जमीन त्यांच्या ताब्यातून निसटत गेली. खरं तर तेव्हा त्यांच्या हक्कांचं रक्षण होणं गरजेचं होतं. आदिवासी विकास विभागातले एक अधिकारी सांगतात. “या भागातली ३०% जमीन १९५९ ते १९७० या काळात आदिवासींच्या ताब्यातून दुसऱ्यांकडे गेली. १९५९चा आंध्र प्रदेश जमीन हस्तांतरण नियमन कायदा (रेग्युलेशन १/७० म्हणून प्रसिद्ध) याला आळा घालू शकला नाही. त्याचा मुख्य उद्देशच हे हस्तांतरण थांबवणं हा होता. आता या कायद्याची धार अजून कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.”\nरंपाच्या आणखी एक भूमीहीन, पी कृष्णम्मा त्यांचा रोजचा झगडा समजावून सांगताना\nआदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी हा लढा फार गुंतागुंतीचा आहे. इथले बिगर आदिवासीही गरीब आहेत. कितीही तणाव असला तरी अजून तरी आदिवासींनी त्यांचा मोर्चा या गरीब कुटुंबांकडे वळवला नाहीये. आणि याची मुळं इतिहासाच्या पानामंध्ये सापडतात. उठावादरम्यान राजूंचा नियमच होता – केवळ इंग्रजांच्या आणि सरकारी स्थळांवर, कार्यालयांवर हल्ला करायचा. रंपाच्या बंडखोरांचं युद्ध इंग्रजांविरोधात होतं.\nआज बिगर आदिवासींमधले जे जरा बऱ्या स्थितीत आहेत ते आदिवासींनाही लुबाडतात आणि गरीब बिगर आदिवासींनाही. इथल्या स्थानिक प्रशासनात बहुतेक करून बिगर आदिवासी आहेत. रेग्युलेशन १/७०मध्येही बऱ्याच पळवाटा आहेत. “इथे मोठ्या प्रमाणावर भाडेकरार होतायत.” कोंडापल्ली गावचे भूमीहीन कोया आदिवासी पोट्टव कामराज यांनी आम्हाला माहिती दिली. “एकदा भाड्याने दिलेली जमीन क्वचितच मालकाला परत मिळते. काही ब��गर आदिवासी तर जमीन घेता यावी म्हणून आदिवासी बाईशी दुसरं लग्न करायला लागलेत.” कोंडापल्ली सीताराम राजूंच्या कार्यक्षेत्रात येतं. इथनंच इंग्रजांनी बंडखोरांना अंदमानला पाठवलं, जमाती मोडून काढल्या आणि गावं गरिबीच्या खाईत ढकलली.\nकुटुंबं, समाजच विस्कळित झाल्यामुळे समुदायाची म्हणून जी स्मृती असते ती इथे दुभंगलेली आहे. पण राजूंच्या नावाची किमया काही औरच आहे. आणि प्रश्न तर आहेत तसेच आहेत. “गौण वन उपज हा फार काही मोठा प्रश्न नाहीये हो.” वायझॅग जिल्ह्याच्या मांपा गावचे कामराज सोमुलू उपहासाने म्हणतात. “वनच इतकं कमी राहिलंय, उपज काय घेऊन बसलात गरिबीमुळे फक्त पेजेवर दिवस काढावे लागतात तिथे लोकांच्या अपेष्टांमध्ये जास्तच भर पडतीये.” ग्रामीण जिल्ह्यांपैकी पूर्व गोदावरी हा बऱ्यापैकी श्रीमंत जिल्हा गणला जात असला तरी चित्र बदललेलं नाही.\n“गरिबांना बहुतेक वेळा फक्त पेजेवर दिवस काढावे लागतात,” रंपाच्या भूमीहीन कोया आदिवासी, रमयम्मा. (डावीकडे), कोंडापल्ली गावचे कोया आदिवासी पोट्टव कामराज म्हणतात, “श्रीमंत लोक नेहमीच एकमेकांना साथ देतात.” (उजवीकडे)\nआदिवासींमध्येही वर्ग तयार होत आहेत. “सधन कोया त्यांच्या जमिनी भाड्याने आम्हाला देत नाहीत, बाहेरच्या नायडूंना देतात.” कोंडापल्लीचे कामराज सांगतात. “श्रीमंत लोक नेहमीच एकमेकांना साथ देतात.” फार कमी आदिवासींना सरकारी नोकऱ्या मिळतायत. आणि इथल्या भूमीहीनांना तर वर्षातले अनेक महिने मजुरी मिळत नाही.\nपश्चिम गोदावरीत वेतनावरून संघर्ष पेटलाय आणि त्याचं लोण पूर्व गोदावरीतही पसरायला वेळ लागणार नाही. त्यात भर म्हणजे सधन बिगर-आदिवासी अनेक जमातीच्या म्होक्यांना हाताशी घेतायत. मंपामधला आदिवासी पंचायत अध्यक्ष आता मोठा जमीनदार झालाय. त्याच्या कुटुंबाच्या मालकीची १०० एकर जमीन आहे. “तो पूर्णपणे बाहेरच्यांच्या वळचणीला गेलाय.” इति सोमुलु.\nअल्लुरी सीताराम राजूंना आपल्या बाजूने वळवणं इंग्रज राजवटीला काही जमलं नाही. ५० एकर सुपीक जमीन त्यांच्या नावे केली तरी काही उपयोग झाला नाही. स्वतःला कसलीच तोशीस नसतानाही हा माणूस आदिवासींची साथ सोडायला तयार होत नाही हे कोडं इंग्रजांना उकललं नाही. इंग्रजांच्या एका अहवालात तर ते “कलकत्त्याच्या कुठल्या तरी गुप्त संघटनेचे सदस्य असावेत” असा संशयही व्यक्त केला गेला होता. इंग्रजांच्या जोडीने देशावरचे काही नेतेही - यात काही वरिष्ठ काँग्रेसनेतेही आले – राजूंच्या विरोधात होते. १९२२-२४ दरम्यान अनेकांनी त्यांचं बंड मोडून काढण्याची मागणी केली होती. मद्रास विधान परिषदेमध्ये तर सी आर रेड्डींसारख्या नेत्याने बंड मोडून काढल्याशिवाय त्यामागच्या कारणांची चौकशीदेखील करायला विरोध दर्शवला होता.\nइतिहासकार मुरली अटलुरी () यांच्या मते, “राष्ट्रवादी” वर्तमानपत्रांनी देखील विरोधाचीच भूमिका घेतल्याचं दिसतं. तेलुगु पत्रिका, द काँग्रेस म्हणते की हे बंड मोडून काढलं तर त्यांच्यावर “उपकार होतील”. आंध्र पत्रिकेनेही उठावावर जोरदार हल्ला चढवल्याचं दिसतं.\nसीतारम राजूंची अवकळा आलेली समाधी\nमृत्यूनंतर सगळ्यांनाच ते आपले वाटायला लागले. अटलुरी आपलं लक्ष वेधतात. त्यांची हत्या झाल्यानंतर “शूर योद्ध्याप्रमाणे त्यांचं स्वर्गात स्वागत व्हावं” अशी इच्छा आंध्र पत्रिकेने व्यक्त केली तर सत्याग्रहीने त्यांची तुलना जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याशी केली. द काँग्रेसने त्यांना शहीद म्हणून आपलंसं केलं. त्यांचा वारशावर हक्क सांगण्याचे प्रयत्न चालूच आहेत. या वर्षी सरकार एकीकडे त्यांच्या जन्मशताब्दीवर प्रचंड निधी खर्च करणार तर दुसरीकडे याच सरकारमधले काही रेग्युलेशन १/७०मध्ये सुधारणा करण्याची मागणी करतायत. आदिवासींसाठी या सुधारणा धोकादायक ठरणार हे निश्चित.\nकृष्णदेवीपेटमधल्या राजूंच्या समाधीची देखभाल करणारे गजाला पेड्डप्पन गेली तीन वर्षं पगाराची वाट पाहतायत. या भागातली एकंदर नाराजी दिवसागणिक वाढू लागलीये. वायझॅग-पूर्व गोदावरी सीमाक्षेत्रात कडव्या डाव्यांचा प्रभाव निवडक क्षेत्रात वाढायला लागलाय.\n“आमचे आजी-आजोबा आम्हाला सीताराम राजू आदिवासींसाछी कसे लढले त्याच्या गोष्टी सांगत असत,” कोंडापल्लीमध्ये पोट्टव कामराज सांगतात. आपली जमीन वापस मिळवण्यासाठी कामराज आजच्या घडीला लढा देतील “नक्कीच. आम्ही जेव्हा केव्हा असा प्रयत्न करतो तेव्हा पोलिस नायडूंना मदत करतात. पण आमचं बळ पाहता, एक ना एक दिवस आम्ही नक्कीच हा लढा उभारू.”\nपोलिस स्टेशनवर कधीही हल्ला होऊ शकतो ही प्रमुख हवालदाराला वाटत असणारी भीती बरोबरच होती म्हणायची.\nकोण जाणे, आज दुपारीच हल्ला व्हायचा\nपूर्वप्रसिद्धी – २६ ऑगस्ट १९९७, द टाइम्स ऑफ इंडिया\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – आयुष्यभर ओणवं (पॅनेल २)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – साफसफाई (पॅनेल ९ ब)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – धूळ उडवीत गायी निघाल्या (पॅनेल ९ अ)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – बाजारात, बाजाराला... (पॅनेल ७)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.byland-can.com/2-piece-ring-pull-metal-tin-can-for-packaging-food-product/", "date_download": "2021-05-10T03:53:16Z", "digest": "sha1:TCEYMEAYZZYD5JIRWDG6ZC3XR3MDH4YP", "length": 10147, "nlines": 220, "source_domain": "mr.byland-can.com", "title": "चीन 2-पीस-रिंग पुल-मेटल-टिन कॅन फॉर पॅकेजिंग फूड फॅक्टरी आणि उत्पादक | जमीनीवरून", "raw_content": "\nआकारानुसार टिन बॉक्स वर्गीकृत\nचौरस आणि आयताकृती टिन बॉक्स\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nबिस्किट आणि कँडी टिन\nकॅन केलेला अन्न टिन\nचहा आणि कॉफी टिन्स\nमोटर तेल आणि वंगण घालण्याचे कथील\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nकॅन केलेला अन्न टिन\nआकारानुसार टिन बॉक्स वर्गीकृत\nचौरस आणि आयताकृती टिन बॉक्स\nउपयोगाद्वारे टिन कॅन वर्गीकृत\nपेय आणि वाइन टिन\nबिस्किट आणि कँडी टिन\nकॅन केलेला अन्न टिन\nचहा आणि कॉफी टिन्स\nमोटर तेल आणि वंगण घालण्याचे कथील\n30 ग्रॅम 50 ग्रॅम 100 ग्रॅम 250 ग्रॅम 500 ग्रॅम रिक्त 8 ओझ कॅव्हियार टिन कॅन विट ...\n15g-30g-50g-125g-250g व्हॅक्यूम कॅव्हियार टिन बॉक्स रबसह ...\nगिफ्ट पॅकेजिंगसाठी स्क्वेअर आणि आयत टिन बॉक्स\nपोषण पॅकेजिंगसाठी आणि यासाठी रिंग-पुल टिन कॅन\nहर्मेटिकली सीलबंद चहा आणि कॉफी टिन कॅन\nकस्टम स्टील नाणे बँक - चीन धातू उत्पादक ...\nसानुकूल-आकाराचे डॉक्टरेट टिन बॉक्स_चीन उत्पादन ...\nकॅन केलेला फूड टिन कॅन (3-पीस) - सहज ओपन कॅन\nऑलिव तेल पॅकेजिंगसाठी 5 लिटर मेटल टिन कॅन\n4_ लिटर (1 गॅलन) टिन कॅन पॅकेजिंग इंजिन तेल_लू ...\nपेय पॅकेजिंगसाठी 3-पीस मेटल टिनप्लेट कॅन आणि ...\nपॅकेजिंग केमीसाठी 1L-2L-1 गॅलन -5 एल एफ-स्टाईल टिन कॅन ...\n1 गॅलन -2 गॅलन -3.5 गॅलन पॉपकॉर्न टिन बॉक्स बॉक्स_पेल\nवर्णन: 2-तुकडा-रिंग पुल-मेटल-टिन-पॅकेजिंग अन्न\nउत्पादन सांकेतांक: बीसी-आर -2 पी\nवापर: कॅन केलेला पदार्थ, मांस, फळ, मासे, कोरडे पदार्थ इ.\nइतर तपशीलः ईओई (रिंग पुल लिड्स)\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nटू-पीस प्रकारचे टिनचे डबे स्टँपिंग मशीनद्वारे बनवले जातात, कॅन बॉडीवर वेल्डिंग नसते, अशा प्रकारे सोप्या मोकळ्या टोकांवर सीलबंद केल्यानंतर कॅन 100% हवाबंद असतात.\nमागील: पॅकेजिंग केमिकल्ससाठी 1 एल-2 एल -1 गॅलन -5 एल एफ-स्टाईल टिन कॅन\nपुढे: पेय पेय व पेय पदार्थांसाठी पॅकेजिंगसाठी 3-पीस मेटल टिनप्लेट शकता\nकॅन केलेला फूड टिन कॅन (3-पीस) - सहज ओपन कॅन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: क्रमांक १4, लाँगचेंग मिड-रोड, लाँगचेंग स्ट्रीट, लाँगगँग जिल्हा, शेन्झेन, चीन\nचहाची कथील पेटी कशी स्वच्छ करावी आणि त्याची देखभाल कशी करावी ...\nटिन बॉक्स पॅकेजिंग वापरण्याचे फायदे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने / साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/app?uiaction=dashboard", "date_download": "2021-05-10T03:43:56Z", "digest": "sha1:32B2YZN5GS4YCEM4PP6U4XDVRCABHD2S", "length": 17584, "nlines": 200, "source_domain": "billcal.mahadiscom.in", "title": "महावितरण - कृषी पंप वीज धोरण २०२०", "raw_content": "\nकृषी पंप वीज धोरण २०२०\nकृषी पंप वीज धोरण २०२०\nवसुली कार्यक्षमता निहाय क्रमवारी\nकृषी आकस्मिक निधी खर्च\nकृषी पंप वीज धोरण २०२०\n(रक्कम कोटी रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nझालेली कामे संख्या खर्च\nनवीन रोहीत्र 0 0.0\nवीज जाळे सशक्तीकरण 0 0.0\nनवीन वीज जोडणी 0 0.0\nजिल्हानिहाय माहिती (रक्कम कोटी रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nतालुकानिहाय माहिती (रक्कम लाख रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nग्रामपंचायतनिहाय माहिती (रक्कम लाख रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर���लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nक्षेत्र निहाय माहिती (रक्कम कोटी रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nपरिमंडळ निहाय माहिती (रक्कम कोटी रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nमंडळ निहाय माहिती (रक्कम कोटी रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nविभाग निहाय माहिती (रक्कम लाख रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nउप विभाग निहाय माहिती (रक्कम लाख रु. मध्ये)\nउप विभाग ग्राहकांची संख्या\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nलोकसभा मतदारसंघ निहाय माहिती (रक्कम कोटी रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) ��ृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nविधानसभा निहाय माहिती (रक्कम लाख रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nतालुका निहाय माहिती (रक्कम लाख रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nग्रामपंचायत निहाय माहिती (रक्कम लाख रु. मध्ये)\n(१) सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी\n(२) निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट\n(३) कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट\n(४) कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी\n(६) कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n(७) कृषी आकस्मिक निधी (१-एप्रिल-२०२० पासून)\nग्राहक निहाय माहिती (रक्कम रु. मध्ये)\nग्राहक क्रमांक ग्राहकाचे नाव सप्टेंबर-२०२० रोजी एकूण थकबाकी निर्लेखनाद्वारे महावितरण कडून मिळालेली सूट कृषी वीज धोरण २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट कृषी वीज धोरण २०२० नुसार थकबाकी चालू देयक कृषी वीज धोरणा अंतर्गत वसुली (ऑक्टोबर २०२० पासून)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-australian-election-rivals-rudd-and-abbott-hold-first-debate-4346386-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:28:45Z", "digest": "sha1:MWLATSN2BNY64NDEEHLLEXYJ3NNUCJR4", "length": 7381, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Australian election rivals Rudd and Abbott hold first debate | ऑस्ट्रेलियात समलैंगिक विवाह निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nऑस्ट्रेलियात समलैंगिक विवाह निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा\nसिडनी - ऑस्ट्रेलियातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केव्हिन रूड यांनी पुन्हा सत्तेवर आल्यास समलैंगिक विवाहाचे विधेयक मंजूर करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे देशाच्या निवडणूक प्रचारात ‘गे मॅरेज’ हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे संकेत रूड यांच्या वक्तव्यावरून मिळाले आहेत.\nदेशात 7 सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सत्ताधारी लेबर पार्टीला जनतेने कौल दिला, तर शंभर दिवसांच्या आत अशा प्रकारचा विषय संसदेत मंजूर करून घेण्यात येईल, असे रूड यांनी स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावर जाहीरपणे ग्वाही देणारे रूड हे देशातील पहिलेच नेते आहेत. समलैंगिक विवाहावर देशात जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु आता चर्चा थांबवून काही तरी करण्याची वेळ आली आहे. एकूणच या विषयावर मी देखील अनेक दिवसांपासून चिंतन करत होतो. खरोखरच ही एक कठीण चर्चा आहे. त्यावर लेबर पार्टीच्या सदस्यांनी विचारपूर्वक आपला पाठिंबा द्यायचा आहे. आपण कोणावरही दडपण आणू इच्छित नाहीत. परंतु ऑस्ट्रेलियातील सर्व जनतेची एकता आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची ठरते. प्रत्येकाला आनंद मिळवण्याचा हक्क आहे. त्यामुळेच देशांतील नागरिकांचे परस्परांवरील प्रेम जास्त महत्त्वाचे आहे, असे रूड यांनी म्हटले आहे.\nपूर्वी विरोधात : रूड यांच्या लेबर पार्टीने डिसेंबर 2011 मध्ये या भूमिका बदलली होती. पक्षाने या मुद्द्याचे समर्थन केले होते. परंतु त्यावेळी रूड व ज्युलिया गिलार्ड यांनी त्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता रूड यांनी पुन्हा पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.\nऑस्ट्रेलियात समलैंगिक समुदायाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेक संघटना आहेत. परंतु देशातील विवाहाचा मुद्दा कायद्याच्या अंतर्गत येतो. त्यामुळे या संघटनांच्या कार्याला कायद्याचा आधार नाही.\nविद्यमान पंतप्रधान केव्हिन रूड यांच्याकडेच देशाची सूत्रे असावीत, असे मत देशातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या लोकप्रियतेत काही प्रमाणात घट झाली असली तरी विरोधी पक्षनेते टोनी अबॉट यांच्या तुलनेने नागरिकांनी त्यांना प्राधान्य दिले आहे. रूड यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीची दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे.\nऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कसोटीपटू नथान ब्रॅकन निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. डॉबेल (उत्तर) मतदारसंघातून ते उमेदवारी द��खल करणार आहेत. केवळ मागे बसून काही प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे पुढे येऊनच समस्यांची उकल करावी लागेल, असे ब्रॅकन यांनी ट्विट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-vijayadashami-do-this-measures-according-to-zodiac-5436160-PHO.html", "date_download": "2021-05-10T03:49:19Z", "digest": "sha1:FSJSKYIB3MCOXKEGW2O35DEWDWUL7RZD", "length": 3318, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vijayadashami Do This Measures According To Zodiac | ज्योतिष : नावाच्या पहिल्या अक्षरानुसार करा हे उपाय, दूर होईल प्रत्येक बाधा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nज्योतिष : नावाच्या पहिल्या अक्षरानुसार करा हे उपाय, दूर होईल प्रत्येक बाधा\nउद्या (11 ऑक्टोबर, मंगळवार) विजयादशमी म्हणजे दसरा सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने श्रीरामाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाची राशीनुसार पूजा केल्यास ते भक्तावर लवकर प्रसन्न होतात आणि त्याचे सर्व कष्ट दूर करतात.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीरामाला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा....\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-viral-video-stunt-young-man-walking-on-the-22nd-floor-finally-caught-by-mumbai-police-mhss-488149.html", "date_download": "2021-05-10T04:42:18Z", "digest": "sha1:YKPGHLMSJJZFHBH5CMEBX7TXTCYKBMUD", "length": 18131, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "22 व्या मजल्यावर स्टंट करून मुंबईची झोप उडवणाऱ्या तरुणाला अखेर पकडले, VIDEO | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला क���लं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\n22 व्या मजल्यावर स्टंट करून मुंबईची झोप उडवणाऱ्या तरुणाला अखेर पकडले, VIDEO\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nकोरोनाचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; VIDEO मध्ये पाहा तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता सोशल मीडियावर शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट \nलॉकडाऊनमध्ये लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; दुकानाचं शटर उघडताच पोलिसांनी धू धू धुतलं, पाहा VIDEO\n22 व्या मजल्यावर स्टंट करून मुंबईची झोप उडवणाऱ्या तरुणाला अखेर पकडले, VIDEO\nअसे जीवघेणे स्टंट करू नका आणि स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.\nमुंबई, 16 ऑक्टोबर : मुंबईतील एका इमारतीच्या 22 व्या मजल्यावर रेड बूल हेल्थ ड्रिंक पिऊन स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अखेर मुंबई पोलिसांनी या पठ्याला शोधून काढले आहे. अवघ्या 24 तासांत मुंबई पोलिसांनी या स्टंटबाज तरुणाला अटक केली आहे.\nनोमान डिसुझा असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. काही दिवसांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या मुंबईत एका इमारतीवर स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या तरुणाचा आणि जागेचा शोध सुरू केला. पश्चिम कांदिवलीमध्ये जय भारत इमारतीच्या 22 व्या मजल्यावर हा स्टंट सुरू होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.\nमृत्यूला आमंत्रण देणारा स्टंट\nमुंबई: इमारतीच्या 22व्या मजल्यावर हातावर चालत तरुणाचा जीवघेणा स्टंट, पोलीस या तरुणाच्या आणि त्याच्या दोन मित्रांचा शोध घेत आहेत. असे स्टंट करून जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. pic.twitter.com/QrpeB8IhuD\nपोलिसांनी जागेचा शोधला लावला पण तरुण फरार झाला होता. पण, अखेर या तरुणाला 24 तासात पकडले आहे. नोमान डिसुझा अशी या तरुणाची ओळख झाली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नोमान डिसुझा हा कांदिवली परिसरातच राहणार आहे. नोमान हा 22 व्या मजली इमारतीच्या बाल्कनीमध्ये उतरून स्टंट करत होता. तर त्याचे इतर दोन मित्र हे व्हिडीओ तयार करत होते.\nअसे जीवघेणे स्टंट करू नका आणि स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. आयुष्यात धाडस करण्यासाठी अनेक चांगली कामं आहेत. तरुणांनी त्या कामात लक्षं घातलं तर त्यांना आनंद मिळेल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/sambhaji-park/", "date_download": "2021-05-10T04:38:36Z", "digest": "sha1:5HEBY5E75CXKFZMILYUR7KSU3IBZIFTU", "length": 3099, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "sambhaji park Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : संभाजी उद्यान मेट्रो स्थानक व डेक्कन स्थानक यांना पादचारी पुलाद्वारे पेठ भागांशी जोडणार\nएमपीसी न्यूज - डेक्कन स्थानक डेक्कन पीएमपीएमएल बस स्थानकाच्या जवळ नदी किनारी असून कर्वे रस्ता, खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, आपटे रस्ता व जंगली महाराज रोडपासून जवळ असल्यामुळे या परिसरातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. डेक्कन…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nilanga-city-1-person-infected-with-corona/", "date_download": "2021-05-10T04:09:20Z", "digest": "sha1:EZI47BZQITHJDP7F25FHGNW7AEPULKW3", "length": 5487, "nlines": 96, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निलंगा शहरात ८ व्यक्तींना कोरोनाची लागण", "raw_content": "\nनिलंगा शहरात ८ व्यक्तींना कोरोनाची लागण\nलातूर : निलंगा शहरात ८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व व्यक्ती हरियाणाच्या फिरोजपूर झिरक येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते . त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येणार असल्याचे लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.\n२ एप्रिलच्या मध्यरात्री हे सर्व १२ जण जामबाग मज्जीदमध्ये आढळून आले होते. त्यातील आत जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पोलिसांना काही जण जामबाग मज्जीदमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील ८ रुग्णाची नमुने पॉझिटिव्ह आल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nआज 111 लसीकरण केंद्रांवर लसीकरण\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nपरप्रांतीयांमुळे स्थानिकांच्या उपासमारीत भर; उजनीतील मासेमारी घटली\nअनलॉकनंतर नागरिकांना ओपन जीमचा फायदा होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rishabh-pant-breaks-ms-dhonis-record-becomes-fastest-indian-wicketkeeper-to-1000-test-runs/", "date_download": "2021-05-10T03:46:24Z", "digest": "sha1:4J4Z4XSFJAVFF5FVGUDGJIOSAW3AWCRY", "length": 6301, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#AUSvIND : अन् पंतने मोडला धोनीचा विक्रम...", "raw_content": "\n#AUSvIND : अन् पंतने मोडला धोनीचा विक्रम…\nब्रिस्बेन : नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधार अजिंक्‍य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयाचा शिल्पकार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ठरला. त्याने नाबाद 89 धावांची खेळी करत यजमानांचे सर्व मनसुबे उद्‌ध्वस्त केले. ( Rishabh Pant breaks MS Dhoni’s record )\nदरम्यान, याच सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एक विक्रम आपले नावे केला आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात एक धाव घेताच ऋषभ पंतनं कसोटीत एक हजार धावा पूर्ण केल्या आणि कसोटीत सर्वात जलद एक हजार धावांचा टप्पा गाठणारा भारतीय यष्टीरक्षक ठरण्याचा बहुमान त्याने मिळवला. याआधी हा विक्रम माजी कर्णधार व यष्टीरक्षक एम.एस. धोनीच्या नावावर होता.\nऋषभ पंतनं 27 व्या डावांत 1000 धावा करण्याचा विक्रम केला आहे तर धोनीनं 32 डावांत कसोटीमध्ये 1 हजार धावा केल्या होत्या. यासह धोनीनं माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअरचा विक्रम मोडीत काढला होता. फारुख इंजिनिअर यांनी 36 डावांत एक हजार धावा केल्या होत्या. तर भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहानं 37 डावांत ही कामगिरी केली होती.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nआज 111 लसीकरण केंद्रांवर लसीकरण\n जिल्ह्यातील 159 गावांमध्ये “हाय अलर्ट’\nअबाऊट टर्न : विद्यापीठ\nअर्जन नागवासवाला : फारुख इंजिनिअरनंतर पहिला पारशी खेळाडू\nऑलिम्पिक स्पर्धेतून अमित धनकर बाहेर\nरणजीपटू विवेक यादवचे करोनामुळे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/niwas-watkar-as-vice-president-of-kumbhi-factory/", "date_download": "2021-05-10T04:23:18Z", "digest": "sha1:YNY524H2FYJDK56WCXOA4U66CY2R52LL", "length": 9570, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कुंभी कारखाना उपाध्यक्ष पदी निवास वातकर | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक अर्थ/उद्योग कुंभी कारखाना उपाध्यक्ष पदी निवास वातकर\nकुंभी कारखाना उपाध्यक्ष पदी निवास वातकर\nशिंगणापूर (प्रतिनिधी) : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवास वातकर (सांगरूळ) यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्ष उत्तम वरुटे यांनी एक वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ही निवड करण्यात आली आहे.\nकुंभी कारखान्यासाठी उपाध्यक्ष पदासाठी एक-एक वर्षाची संधी संचालकांना दिली जात असून आज (गुरुवार) झालेल्या उपाध्यक्ष निवडीत संचालक जयसिंग पाटील यांनी निवास वातकर यांचे नाव सुचवले. आणि त्यास संचालक आनंदराव पाटील यांनी अनुमोदन दिले. माजी आमदार व कुंभी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून एम. एम. जाधव, प्रभारी साखर सहसंचालक यांनी काम पाहिले.\nPrevious articleएम.पी.एस.सी. परीक्षा घेणे षडयंत्र : आमदार विनायक मेटे\nNext articleरिपब्लिकन पार्टीतर्फे हाथरस प्रकरणी जोरदार निदर्शने (व्हिडिओ)\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच���या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=28%3A2009-07-09-02-01-56&id=254302%3A2012-10-06-21-30-36&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=5", "date_download": "2021-05-10T05:18:25Z", "digest": "sha1:G7YKIZJCI7KWE3QVVQBPWC5VDTKUSXDK", "length": 1925, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुकुंदचे शतक, कसोटी अनिर्णीत", "raw_content": "मुकुंदचे शतक, कसोटी अनिर्णीत\nभारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील दुसरी अनधिकृत कसोटी अनिर्णीत झाली. भारताचा कर्णधार अभिनव मुकुंदने नाबाद १३२ धावांची खेळी केली. दोन सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णितावस्थेत संपली.\nचौथ्या दिवशी २ बाद ११९ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला आधार दिला तो मुकुंदच्या शतकाने. अनुस्तूप मजुमदार आणि मुंबईकर सूर्यकुमार यादव मुकुंदची साथ देऊ शकले नाहीत. मुकुंदने १७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १३२ धावांची खेळी केली.\nभारताने ४ बाद २४६ वर आपला डाव घोषित केला. भारताने मनदीप स��ंग आणि अशोक मनेरिया यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात ५५४ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र न्यूझीलंडने डीन ब्राऊनलीच्या शतकाच्या जोरावर ४२४ धावांची मजल मारली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/gold-price-today-gold-price-declines-12000-rupees-cheap-good-shopping-opportunity/", "date_download": "2021-05-10T04:11:25Z", "digest": "sha1:SQXF75K2XMJZCCNHE7YG4433QAHGKUKU", "length": 10672, "nlines": 128, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Gold Price Today: सोने खरेदीची उत्तम संधी, किंमत 12000 रुपयांनी कमी झाली - Hello Maharashtra", "raw_content": "\nGold Price Today: सोने खरेदीची उत्तम संधी, किंमत 12000 रुपयांनी कमी झाली\nGold Price Today: सोने खरेदीची उत्तम संधी, किंमत 12000 रुपयांनी कमी झाली\n एकीकडे लग्नाचा हंगाम सुरू होत असताना दुसरीकडे सोन्याच्या किंमती दररोज घटत आहे. यावेळी, ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर खाली 44,400 रुपयांवर आला आहे. सोन्याच्या भावात (Gold Silver Price) घसरण होण्याचा आज भारतीय बाजारातील सलग आठवा दिवस आहे. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) वरील सोन्याचे वायदा 0.3% घसरून ते 44,400 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचे वायदे 0.6 टक्क्यांनी घसरून 65,523 रुपये प्रति किलो झाले.\nमागील व्यापार सत्रात सोन्याचे दर कित्येक महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत 44,589 वर बंद झाली.\nआतापर्यंत 12000 रुपये स्वस्त:\nसोने गेल्या 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले आहे, तेव्हापासून त्याची किंमत सुमारे 12000 रुपयांनी कमी झाली आहे. 2020 च्या ऑगस्टमध्ये सोने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले.\nहे पण वाचा -\nGold Price: तेजी नंतरही ऑलटाइम उच्चांकातून सोने 9015…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजच्या…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत तीव्र वाढ,…\nआजची 10 ग्रॅम सोन्याची किंमत:\nदिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,400 रुपयांवर पोहोचले. 10 महिन्यांतील सर्वात खालची पातळी आहे. काल सोन्याच्या किंमतीत 368 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 9 महिन्यांच्या नीचांकावर आहेत. स्पॉट गोल्ड 0.2% खाली प्रति औंस 1,693.79 डॉलर होता.\n1 किलो चांदीची ताजी किंमत:\nदिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचा वायदा दर किलो 65,523 रुपयांवर आला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी आज 0.2 टक्क्यांनी वधारून 25.35 डॉलर प्रति औंस झाली.\nतज्ञांचे मत काय आहे ते जाणून घ्या:\nदेशांतर्गत बाजारात सोन्याला जोरदार मागणी आहे. लग्नाचा हंगाम सुरू आहे आणि किंमती खूप खाली आल्या आहेत. अशा परिस्थितीत मागणीचा दबाव आणखी वाढेल. या अर्थाने, किंमतीतील घसरण ही अल्प मुदतीची बाब आहे. सोने लवकरच परत येईल. म्हणूनच सोन्याचे दागिने विकत घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. तज्ञ म्हणतात की, सोने 43,880 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nन केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची 20 वर्ष शिक्षा भोगून आला बाहेर; पण..\nशिवसेनेचा इतर राज्यात 1 नगरसेवक देखील कधी निवडून आला नाही ; निलेश राणेंचा घणाघात\nGold Price: तेजी नंतरही ऑलटाइम उच्चांकातून सोने 9015 रुपयांनी घसरले, 2021 मध्ये…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजच्या किंमती जाणून घ्या\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत तीव्र वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील…\nGold Price Today : सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवरून 9,100 रुपयांनी स्वस्त झाल्या,…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या, आज किती महाग आहे ते त्वरीत…\nGold Price Today: सोन्या-चांदीचे दर आजही वाढले, नवीन किंमत पहा\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nGold Price: तेजी नंतरही ऑलटाइम उच्चांकातून सोने 9015…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजच्या…\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत तीव्र वाढ,…\nGold Price Today : सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवरून 9,100…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/modi-governments-hits-underworld-don-dawood-the-largest-property-auction-ever-mhmg-488205.html", "date_download": "2021-05-10T04:32:25Z", "digest": "sha1:QDBYPWUJNT24V2ZRHPYBFKL5VTSQMWQW", "length": 19121, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दाऊदचा खेळ खल्लास! मोदी सरकारचा अंडरवर्ल्ड डॉनला जबरदस्त दणका | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी ग��ड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं\n मोदी सरकारचा अंडरवर्ल्ड डॉनला जबरदस्त दणका\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही देशात Corona रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021: अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\n मोदी सरकारचा अंडरवर्ल्ड डॉनला जबरदस्त दणका\nआतापर्यंत डॉन दाऊद देशात नसल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने पहिल्यांदाच तो देशात असल्याचे मान्य केले आहे.\nमुंबई, 16 ऑक्टोबर : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर मोदी सरकार कडक कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात दाऊदच्या संपत्तीचा सर्वात मोठा लिलाव नोव्हेंबरमध्ये होणार आहे. हा लिलावर स्मगलर्स अॅंण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत होईल. यानुसार 10 नोव���हेंबर रोजी दाऊदच्या 7 संपतीचा लिलाव करण्यात येईल. कोरोनामुळे हा लिलाव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.\nही दाऊदच्या संपत्तीची आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव असणार आहे. एकाच वेळी त्याच्या 7 संपत्तीचा लिलाव करण्यात येईल. यातील 6 प्रॉपर्टी रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबाके गावातील आहे. याआधीदेखील दाऊदच्या राज्यातील मुंबई व अनेक भागातील संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे.\nहे ही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केलं 75 रुपयांचं नाणं, इथे पाहा First Look\nया संपत्तीचा होणार लिलाव\n27 गुंठा जमिन-रिजर्व किंमत 2,05,800 रुपये\n29.30 गुंठा जमिन-रिजर्व किंमत 2,23,300 रुपये\n24.90 गुंठा जमिन-रिजर्व किंमत 1,89,800 रुपये\n20 गुंठा जमिन- रिजर्व किंमत 1,52,500 रुपये\n18 गुंठा जमिन-रिजर्व किंमत 1,38,000 रुपये\n30 गुंठा जमिनीसोबत घर- रिजर्व कीमत 6,14,8100 रुपये\n2018मध्येही झाला होता लिलाव\nयापूर्वी 2018 मध्ये दाऊद इब्राहिमची मुंबईस्थित संपत्तीचा 3.51 कोटींमध्ये लिलाव झाला होता. या लिलावात खूप जणं सहभागी झाले होते. सर्वात जास्त बोली सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीएटी) ने लावली आणि दाऊदच्या संपत्तीचे मालक झाले. तेव्हा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट स्थित दाऊद आणि त्यांच्या कुटुंबाच्या 3 संपत्तीपैकी एकाचा लिलाव करण्यासाठी निविदा मागवली होती आणि बोली लावण्याचा आयोजन केलं होतं. नुकतेच पाकिस्तानने एफएटीएफच्या ग्रे सूचीमधून बाहेर पडण्यासाठी शेवटी 88 प्रतिबंधित दहशतवादी संघटना और हाफिज सईद, मसूद अजहर व दाऊद इब्राहिमसारख्या समुहावर आर्थिक प्रतिबंध लावले आहेत. सोबतच त्यांची सर्व संपत्ती जप्त करणे आणि बँक खाते फ्रीज करण्याचा आदेश दिला आहे. आतापर्यंत डॉन दाऊद देशात नसल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने पहिल्यांदाच तो देशात असल्याचे मान्य केले आहे.\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईक��ंची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:40:45Z", "digest": "sha1:UQK7STB7KZWABADOHSEJ2NM2X4CE6EKR", "length": 12609, "nlines": 107, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "“… त्यांनी संघराज्य, लोकशाहीवर न बोललेलं बर”; अतुल भातखळकरांचा रोहित पवारांवर निशाणा | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\n“… त्यांनी संघराज्य, लोकशाहीवर न बोललेलं बर”; अतुल भातखळकरांचा रोहित पवारांवर निशाणा\n“… त्यांनी संघराज्य, लोकशाहीवर न बोललेलं बर”; अतुल भातखळकरांचा रोहित पवारांवर निशाणा\nकुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी पुतण्या म्हणून राजकारणात किंमत असलेल्यांपैकी मोदी नाही, असं म्हणत भातखळकरांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यघटना आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.\nज्यांच्या राजकारणाचे दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभे आहे, त्यांनी संघराज्य, लोकशाही या विषयावर इतकं पेटून न बोललेलं बरं, असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, राज्यघटनेचा गाभा असलेल्या संघराज्य पद्धतीला जपण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून केंद्राची आहे. पण आज या गाभ्यालाच तडा जातो की काय, अशी भीती वाटू लागल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता रोहित पवार भातखळकरांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nज्यांच्या राजकारणाचे दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभे आहे, त्यांनी संघराज्य, लोकशाही या विषयावर इतकं पेटून न बोललेले बरे…\nकुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी पुतण्या म्हणून राजकारणात किंमत असलेल्यांपैकी मोदी ��ाही…https://t.co/U1xkkDdfMo\n‘…तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती’ ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार याचं मोठं वक्तव्य\nवॉटरपार्क उघडण्यास राज्य सरकारची परवानगी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2021-05-10T04:17:09Z", "digest": "sha1:435W7ZKPLBWM7RDTZBEA3H3RGMC2AYOY", "length": 11697, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कमीतकमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण मीरा भाईंदरकरांना विविध सुविधांसाठी शासनाची ७५ एकर जागा | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nजिल्हाधिकारी कार्यालयाकडून कमीतकमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण मीरा भाईंदरकरांना विविध सुविधांसाठी शासनाची ७५ एकर जागा\nठाणे – मीरा भाईंदरकरांना होळीची भेट म्हणून तब्बल ६०० कोटी रुपयांच्या बाजारमूल्य असलेली शासनाची ७५ एकर जागा विविध सुविधा विकसित करण्यासाठी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा भाईंदर येथील कार्यक्रमात केली. ही जमीन हस्तांतरित करण्यासाठी कमीतकमी कालावधीत वेगाने प्रक्रिया केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांचे कौतुक केले. या जागा मंजूर विकास आराखड्यातील प्रचलित शासन धोरणानुसार देण्यात आल्या आहेत.\nसप्टेंबर २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त मीरा भाईंदर पालिका यांनी या जागा विकसित करण्यासंदर्भात त्या हस्तांतरित करण्यात याव्यात अशी विनंती केली होती.\nज्या २९ हेक्टर जागा महसूल व वनविभागाकडून पालिकेकडे आरक्षण विकसित करण्यासाठी हस्तांतरित करण्यात आल्या आहेत त्याची माहिती पुढीलप्रमाणे :\nभाईंदर येथील (हे. आर ०.४० ) बगीचा, भाईंदर येथील (हे. आर ७.९७ ) भाईंदर चौपाटी, नवघर येथील (हे. आर ३ ) दफनभूमी, राई मुर्धे येथील (हे. आर ०.६० ) शाळा विस्तार , घोडबंदर येथील (हे. आर ०.०५ ) प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान, खारी येथील (हे. आर ०.६० ) प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान, नवघर येथील (हे. आर १४ )चौपाटी , घोडबंदर येथील (हे. आर १.६० ) स्मशानभूमी, पेणकरपाडा येथील (हे. आर १.६२ ) बगीचा,\nया जागा आरक्षण ज्या कारणासाठी आहे त्याच बाबी विकसित करण्यासाठी दिलेली असून त्यात बदल करावयाचा झाल्यास पालिकेला शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल त्याचप्रमाणे याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याची काळजी पालिकेला घ्यायची आहे असे जिल्हाधिकारी यांनी जागा हस्तांतरणाच्या आदेशात स्पष्ट केले आहे.\n← मुजोर रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत घेतला चावा\nशिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन →\nउघड्या खिडकीवाटे मोबाईल व दुचाकीची चावी चोरून दुचाकी केली लंपास\nगोळवलीत पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या सुटणार एमएसआरडीसी तर्फे पहाणी\nवरिष्ठ पोलीस अधीकारी राजेश बागलकोटे यांचे निधन\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यां��ी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/total-budget-allocation-for-the-wcd-ministry-enhanced-by-rs-4856-crores-for-the-year-2019-20-showing-an-increase-of-20/", "date_download": "2021-05-10T04:46:52Z", "digest": "sha1:J7AM6VEL2ZIAX3JHXG4EIGDKTRFYQHIP", "length": 13985, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत रु. 4500 कोटींची वाढ | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nएकात्मिक बालविकास योजनेंतर्गत रु. 4500 कोटींची वाढ\nनवी दिल्ली, दि.०३ – 2019-20 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एकंदर तरतूद 4856 हजार कोटी रुपयांनी वाढवली आहे. यापूर्वीच्या तरतुदीपेक्षा ही वाढ 20 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात देखील ही तरतुद 12 टक्क्यांनी वाढवली होती, त्यामुळे महिला आणि बालकांच्या आर्थिक तरतुदींविषयी सरकारची बांधिलकी वाढत आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात महिला आणि बालविकास मंत्रालयासाठी 29,165 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी याबाबत अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या तरतुदीमुळे कुपोषणाच्या समस्येला जास्त क्षमतेने तोंड देता येईल आणि महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारता येतील.\nहेही वाचा :- निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 90 हजार कोटी\nअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने पुढील पाच वर्षांसाठी एक आराखडा तयार करणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. सरकारने कुपोषणाच्या समस्येवर आपले लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवले असून त्यानुसार एकात्मिक बालविकास योज���ेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 4500 कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्याच प्रकारे राष्ट्रीय पोषण मोहिमेतील कार्यक्रमासाठीच्या तरतुदीत 400 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठीची तरतुद गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी 1200 कोटी रुपये तरतूद 2019-20 या वर्षासाठी 2500 कोटी रुपये केली आहे. राष्ट्रीय पाळणाघर योजनेसाठीची तरतूद 30 कोटी रुपयांवरून वाढवून 50 कोटी रुपये केली आहे. त्यामुळे नोकरदार महिलांना त्यांच्या बालकांना सुरक्षितपणे पाळणाघरात ठेवून कामावर जाणे शक्य होईल.\nहेही वाचा :- सरकारी उपक्रमांकडून महिलांची मालकी असणाऱ्या एस.एम.ई. कडून निश्चित प्रमाणात सामग्री प्राप्‍ती\nत्याच प्रकारे नोकरदार महिलांच्या वसतिगृह योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत तिपटीपेक्षा जास्त वाढ करून ती 52 कोटी रुपयांवरून 165 कोटी रुपये केली आहे. महिला शक्ती केंद्र योजनेसाठीच्या तरतुदीत वाढ करून ती 115 कोटी रुपयांवरून 150 कोटी रुपये केली आहे. महिलांना सुरक्षा प्रदान करण्याच्या मुद्द्यावर भर देत ( मानवी तस्करीतून सुटका केलेल्या महिलांसाठी) उज्वला योजनेच्या तरतुदीत 20 कोटी रुपयांवरून 30 कोटी रुपये वाढ केली आहे. त्याच प्रकारे विधवा गृहांसाठीच्या तरतुदीत 8 कोटी रुपयांवरून वाढ करून ती 15 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण आणि संरक्षण या मोहिमेंतर्गत एकूण तरतूद 1156 कोटी रुपयांवरून 1330 कोटी रुपये झाली आहे. एकात्मिक बालक संरक्षण सेवा योजनेच्या तरतुदीत वाढ करून ती 925 कोटी रुपयांवरून 1500 कोटी रुपये करण्यात आली आहे.\n← निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 90 हजार कोटी\nकोपर रेल्वे स्टेशन येथे लोकलने चार जणांना उडवले →\nमत्स्यपालन आणि जलसंस्कृती पायाभूत विकास निधी (FIDF) निर्माण करायला मंजुरी\nभाजप सरकारच्या विरोधात कोंग्रेसचा बैलगाडी मोर्चा\nसीमापार नादारी संदर्भात नादारी विधी समितीने आपला दुसरा अहवाल सादर केला\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसा��ची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://themlive.com/smith-all-time-icc-rating/", "date_download": "2021-05-10T04:40:33Z", "digest": "sha1:L33F6DV6U7ZJGC3V27VCXYJNWUH3OO4R", "length": 5164, "nlines": 69, "source_domain": "themlive.com", "title": "स्मिथ सार्वकालीन महान खेळाडूंच्या पंक्तीत - The MLive", "raw_content": "\nस्मिथ सार्वकालीन महान खेळाडूंच्या पंक्तीत\nनुकत्याच आयसीसीने घोषित केलेल्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे परंतु त्याहीपेक्षा एक मोठा विक्रम स्मिथने केला आहे. तो विक्रम म्हणजे सार्वकालीन कसोटी फलंदाज रेटिंग अर्थात ऑल टाइम आयसीसी टेस्ट रेटिंग मध्ये स्मिथ पाचव्या स्थानावर आला आहे. स्मिथचे सध्या आयसीसी टेस्ट रेटिंग ९४१ एवढे आहे.\nभारत दौऱ्यावर असणारा ऑस्ट्रेलियन संघ जरी जिंकण्यासाठी धडपडत असेल तरी कर्णधार स्मिथ येथेही खोऱ्याने धावा ओढत आहे. पुणे कसोटी २७ आणि १०९, बेंगलोर कसोटी ८ आणि २८ तर रांची कसोटी १७८* आणि २१ अश्या धावा करणाऱ्या स्मिथला एकंदरीतच भारतामधील कामगिरीचा आयसीसी रेटिंगमध्ये खूपच फायदा झाला. स्मिथने संगकारा, कॅलिस, मोहम्मद युसूफ, हेडन गॅरी सोबर्स, रिचर्ड्स यांच्या सारख्या सार्वकालीन महान खेळाडूंना मागे टाकून हा क्रमांक पटकावला आहे. सध्या स्मिथच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, प्रथम श्रेणीमध्ये विक्रमी धावा आणि शतके करणारे जॅक हॉब्स, इंग्लंडचे महान फलंदाज सर लेओनार्ड हूटटोन आणि सार्वकालीन महान फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमन आहेत.\nडोनाल्ड ब्रॅडमन यांनी १९४८ साली सर्वाधिक अर्थात ९६१ आयसीसी कसोटी फलंदाज रेटिंग कमावले होते. सध्या स्मिथचे ९४१ रेटिंग आहे. येत्या काळात स्मिथ जर असाच खेळत राहिला तर हे रेकॉर्ड निश्चित तुटेल. स्मिथ पुढील कसोटी सामना भारताविरुद्ध धर्मशाळा येथे खेळणार आहे.\nसार्वकालीन कसोटी फलंदाज रेटिंग\n९४५ सर लेओनार्ड हूटटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/marathi-bhasha-din/", "date_download": "2021-05-10T04:59:29Z", "digest": "sha1:UGP5RISVOZWCH5UFHGEXLOU53FKSSUC7", "length": 11674, "nlines": 117, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Chief minister apologies for governors speech translation in Gujarati | अनु 'वाद' तुटला, महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अभिभाषणं थेट गुजराती भाषेत. | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nCoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार\nअनु 'वाद' तुटला, महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अभिभाषणं थेट गुजराती भाषेत.\nमहाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांच अभिभाषण मराठीऐवजी गुजराती भाषेतील अनुवाद सभागृहातील आमदारांच्या कानावर पडला. मुख्यमंत्र्यांनी मागितली असली तरी विरोधकांनी संताप व्यक्त करत पहिल्याच दिवशी सभात्याग केला.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/view/mr/ward_office_6", "date_download": "2021-05-10T05:06:30Z", "digest": "sha1:POLL37QRWPGVFYEMVJCKOAGWRM4576TD", "length": 7605, "nlines": 155, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "प्रभाग समिती क्रं. ६", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\n���ामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमुखपृष्ठ / विभाग / प्रभाग समिती क्रं. 6\nप्रभाग समिती क्रं. ६\nविभाग प्रमुख श्री . स्वप्नील सावंत (विभाग अधिकारी)\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ८४२२८११४०१\nप्र.क्र.06 मंडप तपासणी संनियंत्रण नियुक्तीबाबत.\nअनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत\nसदर माहिती उपलब्ध नाही आहे. लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-10T05:08:17Z", "digest": "sha1:CALTRX4GJHQW4LJQKHOXBPOHAI4IWARP", "length": 4112, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "विवेकानंद विद्यालय, सव | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसव, तालुका बुलडाणा जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040108402\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\n���ेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/11/19/amazing-invention-from-yogesh-bari/", "date_download": "2021-05-10T05:43:44Z", "digest": "sha1:ZW5V7ZUWPGXIS6BB75HRKD43R7IPDST3", "length": 8425, "nlines": 43, "source_domain": "khaasre.com", "title": "जळगावच्या तरुणाचा अफलातून शोध ! एक लिटर पाण्यात २०५ किमी चालणार बाईक.. – KhaasRe.com", "raw_content": "\nजळगावच्या तरुणाचा अफलातून शोध एक लिटर पाण्यात २०५ किमी चालणार बाईक..\nआजकाल सर्वाधिक चर्चा होते ती पेट्रोल डिझेल वाढी बद्दल. सर्वसामान्य माणसाला जास्तीत फरक का पेट्रोल डिझेल च्या किमतीमुळे पडत असतो. देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये एक समस्या भेडसावत आहे ती म्हणजे इंधनतेलांच्या वाढणाऱ्या किमती व त्यांचा वाढलेला अवाढव्य वापर. पेट्रोल डिझेल हे नैसर्गिक साठे आहेत त्यांचा अतिवापर झाला तर कधी काळी ते संपू शकतील. त्यामुळे जगभरातील संशोधक हे इंधन तेलाला पर्याय देण्यासाठी संशोधन करत आहेत.\nसध्या एका युवकांचा शोध महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरत आहे. सर्वत्र त्यांच्या शोधाबद्दल मेसेंज सोशल मीडियावर वायरल होत आहेत. आता हा शोध म्हणजे त्यांनी पाण्यावर बाईक चालवायची किमया केली आहे का असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर असाच काहीसा शोध त्या युवकाने लावला आहे.\nजळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या योगेश बारी या तरुणाने एक असाच शोध लावला आहे. एक लिटर शुद्ध पाण्यात २०५ किलोमीटर बाईक चालवण्याची किमया त्याने केली आहे. आता हा अनेकांना काल्पनिक शोध वाटत असेल पण तो नाही आहे. योगेश हा शोध लावला आहे. त्यासाठी त्याला खर्च हा फक्त १२ हजार रुपये आला आहे. या खर्चात २० रुपये मध्ये २०५ किलोमीटर पर्यंत बाईक नेलेली. ९० रुपये लिटर पेट्रोल मध्ये पण एवढेच काय याच्या अर्धे पण ऍव्हरेज बाईक ला मिळत नाही. त्यामुळे योगेश च्या शोधा मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. योगेश कशाप्रकारे पाण्यावरून बाईक बनवली हे पण पाहणे उत्सकतेचे ठरेल.\nयोगेश बारी या तरुणाने आजपर्यंत अनेक शोध लावले आहेत काही वर्षांपूर्वी तो बाईक चे मायलेज वाढवण्यासाठी काही यंत्र बनवता येते का म्हणून संशोधन करत होता तेव्हा त्याच्या लक्षात आले कि बाईक हि पाण्यावर सुद्धा चालू शकते. मग त्याने २ वर्ष संशोधन करून बाईक पाण्यावर चालवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला त्याला हे करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर, शुद्ध पाणी, नळी, प्लास्टिक बॉक्स, व्ह���ल,डायड्रोजन सेल, सेफ्टी व्हाल.बॅटरी हि साधने लागली. व एकूण १२ ते १३ हजार खर्च आला. व पाण्यावर चालणारी बाईक तयार झाली.\nसध्या योगेश ला हे संशोधन लोकांपर्यंत नेण्याची इच्छा आहे त्याच्या शोधाची दखल सरकारने घेऊन पाण्यापासून चालणाऱ्या गाड्या येण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे. योगेश च्या या हटके संशोधनाला खासरे चा सलाम. आणि आशा करूया कि लवकरच हि बाईक सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी बाजारात यावी.\nCategorized as तथ्य, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nइंदिरा गांधींनी खरोखर आपल्या हातांनी देशाच्या धाडशी सैनिकांना जेवायला वाढले का\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी रोहित शर्मा चक्क मराठीमध्ये बोलला \nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/17/hasmukh-shaha-hit-women/", "date_download": "2021-05-10T06:00:25Z", "digest": "sha1:XW5JNUQPQFG67J3VG5HIQ4YEQTHKQGZG", "length": 8139, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "मनसेने धडा शिकवलेल्या ‘त्या’ गुजराती हसमुख शहाने यापूर्वीही घेतलाय एका महिलेचा जीव – KhaasRe.com", "raw_content": "\nमनसेने धडा शिकवलेल्या ‘त्या’ गुजराती हसमुख शहाने यापूर्वीही घेतलाय एका महिलेचा जीव\nठाण्यातील नौपाडा भागामध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाला एका गुजराती व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घटना घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या मारहाणीच्या घटनेला ५ दिवस उलटूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती.\nलिफ्टचा दरवाजा अर्धवट उघडा राहिल्याचा शुल्लक कारणावरून राहुल पैठणकर आणि त्यांच��या कुटुंबियांना हसमुख शहा आणि त्याच्या मुलाने अमानुष मारहाण केली होती.\nमारहाण करणाऱ्या या हसमुख शहाला मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चांगलाच धडा शिकवला. मारहाण करणाऱ्या हसमुख शहाने महाराष्ट्रातील मराठी जनतेची कान पकडून माफी देखील मागितली. अविनाश जाधव यांनी त्याचा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला होता.\nयाच हसमुख शहाबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याने यापूर्वीही एका महिलेचा जीव घेतला असून त्याला याप्रकरणी अटक झाली होती. आपल्या भरधाव मर्सिडीजने रिक्षाला धडक दिल्यानंतर एका महिलेलाही ठोकर दिल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता.\nनुकतीच मी महिन्यात हि घटना घडली होती. घोडबंदर रोडवरील पानखंडा गावातील रिक्षाचालक प्रवीण भागीवले (२७) मंगळवारी सायंकाळी ५ वाजता रिक्षातून उमेमा दाऊदी लोदकर (३४, रा. ओवळा नाका) यांना घेऊन निघाले होते. ओवळा येथे उजव्या बाजूकडे वळण घेत असताना घोडबंदरकडून ठाण्याकडे भरधाव येणाऱ्या मर्सिडीजने आधी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका रिक्षाला धडक दिली. नंतर याच रिक्षाच्या बाजूला उभ्या असलेल्या वंदना भगत (४४ रा. पानखंडा गाव) यांनाही गाडीने जोरदार धडक दिली होती.\nतरीही कार थांबली नाही. गाडीने भागीवले यांच्या रिक्षाला डाव्या बाजूने ठोकर दिली. यामुळे पुढे असलेल्या रिक्षालाही धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वंदना यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.\nरिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर हसमुख शाहविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी अटकही केली. नंतर त्याला जामीन मिळाला.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nप्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंच्या किंमती तुम्हाला माहीत आहे का \nव्हायरल व्हिडीओ: आपल्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये आलेल्या व्यक्तीला मोदी हुसकावतात तेव्हा\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/drdo-jobs-know-the-details-of-defense-research-and-development-organization-drdo-announced-junior-research-fellowship-gh-501535.html", "date_download": "2021-05-10T05:54:41Z", "digest": "sha1:NWG7T6SIMAJZUKHNJEN6TENMMJXQD3L3", "length": 19877, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sarkari Naukri: थेट मुलाखत देऊन DRDO मध्ये मिळेल नोकरी, दरमहा इतका मिळेल पगार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक��षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nSarkari Naukri: थेट मुलाखत देऊन DRDO मध्ये मिळेल नोकरी, दरमहा इतका मिळेल पगार\nमाझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मा���णी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन: विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nSarkari Naukri: थेट मुलाखत देऊन DRDO मध्ये मिळेल नोकरी, दरमहा इतका मिळेल पगार\nकोरोना (Coronavirus) कालावधीदरम्यान देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची (Unemployment) परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी भारत सरकार लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत.\nनवी दिल्ली, 02 डिसेंबर: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्वांचंच नुकसान झालं आहे. अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत आणि देशभरात लाखो लोकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची (Unemployment) परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी भारत सरकार लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. लोकांना सरकार अनेक संधी उपलब्ध होत आहे, त्यात DRDO ने लोकांसाठी जॉब इंटरव्ह्यू आयोजित केले आहेत.\nडिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाइझेशनने (DRDO) ज्युनिअर रिसर्च फेलाशीपअंतर्गत पदांवर भरती सुरु केली आहे. विशेष बाब म्हणजे याकरता थेट एका मुलाखतीमधून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. एकूण 16 जेआरएफची निवड केली जाणार आहे. जानेवारीमध्ये निवड प्रक्रिया होईल. इंटरव्यू 4 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान असेल. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 31 हजार रुपये पगार मिळणार आहे\nडीआरडीओच्या जेआरएफ भरतीच्या मुलाखतीमध्ये भाग घेण्यासारखा संबंधित उमेदवाराकडे इंजिनियरिंगची पदवी असणं आवश्यक आहे. उमेदवाराने फर्स्ट क्लासमध्ये बीई किंवा बीटेक केलेलं असावं. यासोबतच उमेदवार नेट/गेटची परीक्षा देखील पास असावा किंवा संबंधित विषयात मास्टर डिग्री असायला हवी.\n(हे वाचा-चंदा कोचर यांना आणखी एक मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका)\nडीआरडीओमध्ये ज्युनियर रिसर्च फेलाशीपच्या ज्या पदांवर भरती होणार आहे, त्यात मॅकेनिकल इंजीनियरिंग 6 जागा, ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग 3 जागा, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग 3 जागा, कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग 4 जागा आहेत. अहमदाबादमधील वहान्नगरात असलेल्या व्हेइकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅ��्लिशमेंट मध्ये संबंधित उमेदवाराला मुलाखतीसाठी जावं लागणार असून सोबत अर्ज आणि योग्य मार्कशीट, फोटो आयडी कार्ड, पॅन कार्ड इत्यादी घेऊन जावं लागेल.\n(हे वाचा-कोरोना लशीचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम, 5 महिन्यातील नीचांकी स्तरावर सोनं)\nया मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड होईल आणि त्याला डीआरडीओसारख्या देशातील महत्त्वाच्या संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळेल. एक चांगलं करिअर करण्याची संधी या उमेदवारांना मिळणार असून डिफेन्समधील या संधीचा फायदा पात्रता पूर्ण करणाऱ्या सर्व उमेदवारांनी घ्यायला हवा. सामान्यपणे प्रवेश परीक्षा आणि इतर परीक्षा देऊन नोकरीसाठी निवड केली जाते पण इथं केवळ मुलाखत घेऊन निवड होणार आहे.\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahahousing.mahaonline.gov.in/", "date_download": "2021-05-10T04:54:11Z", "digest": "sha1:NGMZHNKHYFWML6JHQJBLIPMY62HIB3YC", "length": 5288, "nlines": 79, "source_domain": "mahahousing.mahaonline.gov.in", "title": "मुख्य पृष्ठ - Official Website of Maharashtra Housing Development Corporation Limited, India", "raw_content": "\nप्रधानमंत्री आवास योजनेबद्दल माहिती\nमहाराष्ट्र हौसिंग डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन\nमहाराष्ट्र शासनाने \"महाराष्ट्र हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\" स्थापन केले आहे, त्यानंतर पुढे 2022 पर्यंत महाराष्ट्र राज्यात 5 लाख प्रशस्त घरे बांधण्याचे प्राथमिक उद्दिष्ट असलेले \"महाहाऊसिंग\" म्हणून संदर्भित केले आहे.\nमहामंडळासोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर जमीनमालक... + more\nराष्ट्र स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यावर माननीय पंतप्रधानांनी 2022 पर्यंत सर्वांसाठी घरांची कल्पना केली. या संदर्भात केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री आवास योजना - सर्वांसाठी घरे (शहरी)' या उद्देशाने सर्वसमावेशक अभियान सुरू केले आहे.\n२०२२ पर्यंत महाराष्ट्राला 19.40 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीची गती वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ” ची स्थापना केली, त्यानंतर “ सन २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यभरात 5 लाख परवडणारी घरे बांधण्याचे प्राथमिक उद्दीष्ट असलेले महाहाऊसिंग.\nमा. अध्यक्ष, महाराष्ट्र हौसिंग डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन\nमा. अतिरिक्त अध्यक्ष, महाराष्ट्र हौसिंग डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन\nमा. व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र हौसिंग डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन\nएकूण दर्शक : 50352\nआजचे दर्शक : 24\nसोम-शुक्र 9:45 ते 18:15 वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:50:17Z", "digest": "sha1:MWI6EV27ZCD6QUN67JKIBSZNH5GCQD7X", "length": 5687, "nlines": 109, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "बुलढाणा जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेते यांच्या करिता कृषि विस्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रमाकरिता करावयाचे अर्ज | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nबुलढाणा जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेते यांच्या करिता कृषि विस्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रमाकरिता करावयाचे अर्ज\nबुलढाणा जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेते यांच्या करिता कृषि विस्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रमाकरिता करावयाचे अर्ज\nबुलढाणा जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेते यांच्या करिता कृषि विस्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रमाकरिता करावयाचे अर्ज\nबुलढाणा जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेते यांच्या करिता कृषि व���स्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रमाकरिता करावयाचे अर्ज\nबुलढाणा जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेते यांच्या करिता कृषि विस्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रमाकरिता करावयाचे अर्ज\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-aurangabad-zp-news-in-divyamarathi-5437388-NOR.html", "date_download": "2021-05-10T05:15:50Z", "digest": "sha1:LVTAEAOCE3GFO5GRMYPJ7VG23IZC6NLD", "length": 8453, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "aurangabad zp news in divyamarathi | जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडतीवर आक्षेप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडतीवर आक्षेप\nऔरंगाबाद - जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांच्या आरक्षणामुळे ७० टक्क्यांवर सदस्यांचे गट हिरावले गेले. काही ठिकाणी नको त्या गट गणांत गावांचा समावेश झाल्याने ग्रामस्थ तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. यातून दिग्गज सदस्यांसह ग्रामस्थांनी आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला असून राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. न्याय मिळाला नाही तर निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.\nगट गणांच्या आरक्षण सोडतीमुळे बहुतांश आजी माजी सदस्य नाराज आहेत. काही गावे, तालुके असे आहेत जेथे अनुसूचित जाती-जमातींची संख्या जास्त असूनही तेथील गण-गट सर्वसाधारण ओबीसी, महिलांसाठी राखीव झाले आहेत. काही ठिकाणी खुल्या प्रवर्गातील लोकसंख्या जास्त असताना अनुसूचित जाती-जमातीसाठी गट गण आरक्षित झाले आहेत. यामुळे मतदार नाराजी व्यक्त करत आहेत. आरक्षण सोडतीमुळे काही गावे नको असलेल्या गणांत गटात समाविष्ट झाल्यामुळे येथील ग्रामस्थ अस्वस्थ आहेत.\nप्रकरण दोन : वैजापूर तालुक्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.\nयेथून अनुसूचित जाती जमातीचा उमेदवार निवडून जाणे आवश्यक आहे. मात्र, आरक्षण सोडतीने हा हक्क हिरावून घेतला आहे. विशेष म्हणजे, जागांपैकी एकाही ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आरक्षण सुटले नाही. कटकारस्थान करून चुकीच्या पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. बहुसंख्येने असलेल्या अनुसूचित जातीवर झालेला हा अन्याय आहे. तो दूर व्हावा, अनुसूचित जातीला गट मिळावेत, यासाठी देविदास कचरू त्रिंबके यांनी जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून न्याय मागितला आहे. न्याय मिळाला नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.\nतक्रारी, हरकतींसाठी २० ऑक्टोबरची मुदत\nआरक्षणसोडतीवर२० ऑक्टोबरपर्यंत तक्रारी हरकती दाखल करता येणार आहेत. आमच्याकडे अद्याप कुणाचीही तक्रार आलेली नाही.\nप्रकरण एक : ओव्हर ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव, न्याय द्या नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू.\nसोडतीवरदहा दिवस मतदारांच्या हरकती, तक्रारी जाणून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाणार आहे. हा एकमेव पर्याय आशा असल्याने नाराज ओव्हर ग्रामवासीयांना आरक्षण सोडतीचा निर्णय अमान्य असून अन्याय करणारा असल्याचे म्हटले आहे. सावंगी गण ओव्हरपासून जवळ आहे, तर पळशी लांब पडते. सेवा सुविधा, दळणवळणाच्या बाबतीत सावंगी सोयीस्कर आहे. आजूबाजूच्या सर्व गावांचा सावंगीत केवळ ओव्हर गावाचा पळशीत समावेश करणे योग्य नाही. याचा प्रशासन शासनाने गांभीर्याने विचार करावा. सावंगी गणातच ओव्हर गाव घ्यावे, अन्यथा आगामी जि. प. पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा ग्रामपंचायतीचा ठराव तालुका निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. त्यावर सरपंच सखुबाई सोनवणे, उपसरपंच गणेश नलावडे, माजी सरपंच नामदेव नलावडे दामोदर जाधव, अरुण काळे, लक्ष्मण फुके, ज्ञानेश्वर तारे, जमीरखाँ पठाण, दादाखाँ पठाण, गफार पठाण, मोईनखाँ पठाण, पुंडलिक नलावडे, बबन नलावडे, शिवनारायण वैद्य, रऊफ पटेल आदींच्या सह्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-news-about-fracas-in-dhule-5352127-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:48:58Z", "digest": "sha1:7LFZJJPMCY2IVJNNTNPOKVXOZU7E52OY", "length": 7055, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about fracas in dhule | पाेलिस-जमावात नव्हे, तर दाेन समूहातच झाली दंगल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपाेलिस-जमावात नव्हे, तर दाेन समूहातच झाली दंगल\nधुळे- शहरातील मच्छीबाजार भागात झालेली दंगल दाेन समूहात झालेली हाेती. पाेलिस अाणि एका समूहात ती झाली नव्हती, अशी माहिती काेल्हापूरचे पाेलिस अधीक्षक तथा तत्कालीन पाेलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी चाैकशी अायाेगासमाेर साक्षीत उलटतपासणीत दिली.\nशहरातील एका भागात झालेल्या दंगलीच्या चाैकशीसाठी शासनाकडून निवृत्त न्यायाधीश के.यू.चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चाैकशी अायाेगाची नियुक्ती करण्यात अाली अाहे. या समितीचे कामकाज भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महािवद्यालयात सुरू अाहे. त्यात शुक्रवारी सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी प्रदीप देशपांडे यांची सरतपासणी घेतली. तसेच दाेन्ही गटांकडून अॅड. जी.बी.गुजराथी अॅड.प्रकाश परांजपे यांच्याकडून उलटतपासणी घेण्यात अाली. या वेळी त्यांना दंगलीसंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात अाले. त्यात पाेलिस दलातील स्थिती, २००८ अाणि २०१३मध्ये झालेल्या दंगलीवेळी करण्यात अालेल्या कारवाईची तुलनात्मक माहिती, जातीय सलाेख्यासाठी करण्यात अालेले प्रयत्न, दंगलीच्या काळातील पाेलिसबळ अाणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेली साधने, शांतता कमिटीच्या बैठका, २०१२मध्ये शहरात पसरलेल्या एका अफवेनंतर घेण्यात अालेली खबरदारी, दंगलीच्या काळातील राजकीय प्रसारमाध्यमांची भूिमका अादींचा समावेश हाेता. या माहितीसह पाेलिस दल जास्त संख्येने असल्यास त्याचा जमावावर परिणाम हाेत असताे, अशी माहिती दिली. तसेच समाेरच्यावरही दबाव येताे. कमरेच्या वर गाेळीबार करण्याचा अादेश दिला हाेता, हे म्हणणे खाेटे असून, अापल्यासमाेरच गाेळीबार झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय दंगलीला कुठून सुरुवात झाली ती विशिष्ट भागात सीमित राहून तेथेच शमवण्यात अाली. शहरातील इतर भागात त्याचे पडसाद उमटू नये यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीही देण्यात अाली. उलटतपासणीतही देशपांडे यांना विविध प्रश्न विचारण्यात अालेे. या प्रकरणातील प्रदीप देशपांडे यांची साक्ष ही सर्वात महत्त्वाची मानली जात अाहे. साक्षसाठी गेल्या अाठ िदवसांपासून प्रदीप देशपांडे हे शहरात मुक्काम ठाेकून हाेते.\nपाेलिसअधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी अापल्या कार्यकाळात अनेकांशी चांगले संबंध निर्माण केले हाेते. ते साक्षसाठी शहरात अाल्याची माहिती मिळाल्यानंतर पाेलिस दलातील अधिकाऱ्यांसह इतरही क्षेत्रातील व्यक्तींनी हिरे मेडिकल काॅलेज अाणि पाेलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/6-lakh-38-thousand-new-corona-cases-in-the-world-in-the-last-24-hours/", "date_download": "2021-05-10T05:46:26Z", "digest": "sha1:H26PFSMOJQYLUOSAWHRLK2FFYPOTRVL4", "length": 7196, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जगात गेल्या 24 तासांत 6 लाख 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद", "raw_content": "\nजगात गेल्या 24 तासांत 6 लाख 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद\nनवी दिल्ली : जगातील 217 देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आताही कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जगभरात गेल्या 24 तासांत 6 लाख 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 9 हजार 593 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश अमेरिकेत कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट होतआहे. अमेरिकेत दररोज दीड ते दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.त्यामुळे तिथली परिस्थिती अत्यंत वाईट होताना पहायाला मिळत आहे.\nवर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, आतापर्यंत जगात 5 कोटी, 30 लाख 69 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली गेली आहे. तर आतापर्यंत 12 लाख 98 हजार 493 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या महामारीतून 3 कोटी 71 लाख लोक बरे झाले आहेत. सध्या 1 कोटी 45 ​​लाख रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 95 हजार लोकांची प्रकृती गंभीर आहे.\nकोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1 लाख 59 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर भारताचा नंबर येतो. भारतात 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 43 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका आणि भारतानंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो. ब्राझीलमध्ये 24 तासांत 34 हजार नवी प्रकरणे नोंदविली गेली आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nग्रामीण भागात करोना बाधितांची रुग्णवाहिकेसाठी लूट\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् घात झाला; ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू\nकोरोनाची भरतीय पुन्हा धडकी देशात कुठे लॉकडाऊन, तर कुठे कर्फ्यू; अनेक राज्यात कठोर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/adverse-effects-of-pollution-on-mens-private-parts-on-the-claim-of-scientists-dia-mirza-said/", "date_download": "2021-05-10T05:08:11Z", "digest": "sha1:5JFNP6FE63B7BENE35SQAPQM3VXCZRDE", "length": 7410, "nlines": 106, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरुषांच्या प्रायव्हेट भागावर प्रदूषणामुळे दुष्परिणाम; वैज्ञानिकांच्या दाव्यावर दीया मिर्झा म्हणाली...", "raw_content": "\nपुरुषांच्या प्रायव्हेट भागावर प्रदूषणामुळे दुष्परिणाम; वैज्ञानिकांच्या दाव्यावर दीया मिर्झा म्हणाली…\nमुंबई – दिया मिर्झा आणि बिजनेसमन वैभव रेखी यांचा विवाह नुकताच धुमधडाक्‍यात पार पडला. या विवाह सोहळ्याचे फोटो अजून सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सध्या दिया आणि वैभव मालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतेय. दीया मिर्झा आणि वैभ रेखी या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.\nवैभव रेखी हा प्रख्यात योगा इन्स्ट्रक्‍टर सुनैना रेखीचा पती होता. त्यांच्यात घटस्फोट होऊन गेला आहे आणि त्यांना एका मुलगी देखील आहे. तर दिया मिर्झानेही 2014 साली बॉयफ्रेंड साहिल संघाबरोबर लग्न केले होते.\nसध्या सोशल मीडियावर दिया आणि वैभव यांच्या मालदीव्हज मधील व्हॅकेशनचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान याचवेळी दिया आणखीन एक ट्विट करत चर्चेत आली आहे. सध्या तिच्या फोटोंपेक्षा तिच्या या ट्विटनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.\nवातावरणात होणाऱ्या बदलांमुळे विषारी रसायने पुरुषांच्या प्रायव्हेट भागावर परिणाम करतात, असं एका संशोधनातून समोर आलंय. यावर दिया ट्विट करत म्हणते की… “या माहितीनंतर लोक कदाचित पर्यावरण रक्षणासाठी जागरूक होतील, अशी मार्मिक प्रतिक्रिया तिने दिली. दियाचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, अनेकांनी यावर प्रितिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दीया नेहमीच आपल्या ट्वीटद्वारे लोकांना निसर्गाविषयी जनजागृती करताना दिसते.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nकंगणाला रोल दिल्याने आदित्य पांचोलीच्या मुलीने ऍक्‍टिंग सोडली\n“राधे’ मध्ये सलमाननेच घेतले 21 कट्‌स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/compensation-should-be-given-to-the-agricultural-produce-damaged-due-to-heavy-rains-otherwise/", "date_download": "2021-05-10T03:42:53Z", "digest": "sha1:DLQRQFAKHHNQ4IZWXMF7ZRCPMBFCZ6XK", "length": 10991, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा.. | Live Marathi", "raw_content": "\nHome कृषी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा..\nअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा..\nपन्हाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यभर अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतमालाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामधून शेतीसाठी केलेल्या मेहनतीचे पैसे त्याला मिळणारा नाही ही परिस्थिती आहे. सध्या सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर बनली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता सरासरी ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे.\nशासनाकडून मिळणारी तोकडी आर्थिक मदत त्याला अदयाप मिळाली नाही. हवालदिल परिस्थितीमध्ये रब्बीच्या पेरण्यांसाठी त्यांच्याकडे आर्थिक भांडवल उपलब्ध नाही. अशा नैसर्गिक संकटकाळात प्रशासनाकडून शेतकऱ्याला विना विलंब प्रत्येक एकरी २५,००० आर्थिक मदत शेतकऱ्याच्या बँक अकाउंट वर जमा करण्यात यावी, तसेच राज्यभर सुरू असलेल्या दूध दरवाढ आंदोलने लक्षात घेता गायीच्या प्रति लिटर दुधास ३० रुपये भाव शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी शिवशंभू शेतकरी आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार विनय कवलवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.\nयेत्या १० दिवसात प्रशासनाकडून मागणीची पूर्तता करण्यात यावी, अन्यथा शिवशंभू शेतकरी आघाडी संघटनेकडून येत्या ३ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्र राज्यात प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय उपोषण करण्यात येईल, अशी घोषणा संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष योगेश कावळे यांनी केली. यावेळी संपत खाके अविनाश केकरे उपस्थित होते.\nPrevious articleकृषी सुधारणा विधेयक, संधी आणि आव्हाने यावर मार्गदर्शन\nNext articleदि���्यांग संघटनेतर्फे नायब तहसिलदारांना निवेदन\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त��यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/2018/", "date_download": "2021-05-10T04:19:09Z", "digest": "sha1:VRMCTRGBCHYDC33OAO52M7ZUFOWGTE4T", "length": 11560, "nlines": 117, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Former Parliament speaker Mr. Somnath chatterjee dies | माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन\nज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी सोमवारी सकाळी निधन झाले. काही दिवसांपासून चॅटर्जी हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे त्यांना १० ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nHealth First | नाकातून रक्त आल्यास काय करावे उपाय पहा \nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-10T05:23:11Z", "digest": "sha1:4VZBVN2CCJUWM2WSC2AK7AR6CL6MP7UK", "length": 15647, "nlines": 107, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "अनधिकृत शाळांची यादी तात्काळ घोषित करा; मंगल घरत यांची मनपा आयुक्तांकडे मागणी | महाराष्ट्र News24", "raw_content": "रविवार, 9 मे 2021\nअनधिकृत शाळांची यादी तात्काळ घोषित करा; मंगल घरत यांची मनपा आयुक्तांकडे मागणी\nअनधिकृत शाळांची यादी तात्काळ घोषित करा; मंगल घरत यांची मनपा आयुक्तांकडे मागणी\nनवी मुंबई : साईनाथ भोईर\nनवी मुंबई शहरात काही शिक्षण संस्थाने मान्यता प्राप्त नसून देखील या शाळांमध्ये प्रवेश देऊन शिक्षण दिले जात आहे. आणि अशा अनधिकृत शाळांची यादी नवी मुंबई महानगर पालिका दरवर्षी जाहीर करते. मात्र ही यादी मनपा उशीराने जाहीर करीत असल्याने तोवर प्रवेश प्रकिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे नवी मुंबईतील विद्यार्थ्याचा अनधिकृत शाळेत प्रवेश होऊ नये म्हणून या शाळांची यादी तात्काळ जाहीर करून तसे फलक त्या शाळांसमोर लावावे, अशी मागणी भाजप महिला मोर्च्याच्या सरचिटणीस मंगल घरत यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.\nशिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांची नोंदणी मनपा जिल्हा परिषद व राज्य शिक्षण संचालक यांच्याकडे करणे बंधनकारक आहे. मात्र नवी मुंबईत काही खाजगी शिक्षण संस्था मान्यता प्राप्त नसून देखील शिक्षण देत आहेत. आणि अशा अनधिकृत शाळांची यादी नवी मुंबई मनपा दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर घोषित करते. मात्र ही यादी घोषित करेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन अनधिकृत शाळांच्या पटलावर प्रवेश प्रक्रिया झालेली असते. त्यामुळे सरकारी नियम तुडवून होणाऱ्या या प्रवेशाला मनपा शिक्षण विभाग ही तितकाच जबाबदार आहे. दरवर्षी या यादीमध्ये शाळांची संख्या कमी अधिक होत असते. याचे कारण मनपा प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या आढाव्यातील कमतरता हे आहे. साधारणपणे जून महिन्यात शाळा सुरू होतात. आणि त्या आधी डिसेंबर पासून केजी आणि सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते. त्यामुळे या अनधिकृत शाळांची यादी त्याआधी जाहीर करणे गरजेचे आहे. जेणेकरून शिक्षण हक्कापासून कोणी वंचित राहणार नाही. मात्र नवी मुंबई शिक्षण विभाग डोळ्यावर झोपडे लावल्यागत मार्च महिन्यात यादी जाहीर करते. आणि ही यादी जाहीर करेपर्यंत प्रवेश झाल��ला असतो. त्यामुळे नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता असल्या अनधिकृत शाळांची यादी तात्काळ जाहीर करून जनतेला सजग करण्याकरिता त्या प्रत्येक शाळेबाहेर ती शाळा अनधिकृत असून त्या शाळेत प्रवेश घेऊ नये असे फलक लावण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्ष नवी मुंबई महिला मोर्च्याच्या सरचिटणीस मंगल घरत यांनी मनपा आयुक्त या अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.\nनेरुळ मधील सिवूडस परिसरात एका शाळेचे बांधकाम सध्या सुरू असून त्याच ठिकाणी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आद्यपी इमारत तयार नसताना प्रवेश प्रकिया कोणत्या आधारावर केले जात आहे याचीही चौकशी करावी. व संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील घरत यांनी केली आहे.\nPosted in महामुंबई, शैक्षणिक\n‘मग तुम्ही शत्रूसारखे वागून महाराष्ट्रद्रोह का करताय’; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nहर्षवर्धन पाटील यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 ���ृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/08/23/mithun-daughter-entry/", "date_download": "2021-05-10T03:53:16Z", "digest": "sha1:WYUOZOHQBC4IGUTKCS4NCTHMIR46DN43", "length": 7415, "nlines": 48, "source_domain": "khaasre.com", "title": "सापडली होती कचराकुंडीत, आता करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण – KhaasRe.com", "raw_content": "\nसापडली होती कचराकुंडीत, आता करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण\nआजहि महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रेक्षकामध्ये एक मिथुनचा चाहता वर्ग वेगळा आहे. मिथुन जसा चित्रपटात हिरोची भूमिका ���िभावतो तसेच खर्या आयुष्यात देखील तो हिरो आहे हे त्याने सिद्ध केले आहे. खेड्यात जो पर्यत मिथुनचा चित्रपट लागत नाही तो पर्यंत लोक झोपत नाही हि खरी गोष्ट आहे.\nवाचा खासरे वर मिथुनने असे काय केले \nमिथुन व योगिता बाली ह्यांना तीन मुले आहेत मिमोह,उश्मेय व नमाशी परंतु या व्यतिरिक्त एक मुलगी सुध्दा त्यांना आहे ती दत्तक घेण्यात आली आहे. आणि त्या मागचे कारण सुध्दा असेच आहे ती मिथुनला मिळाली होती रस्त्यावर कचरा पेटीमध्ये…\nहो कचरा पेटी मध्ये मिथुनने तिला तिथून उचलून घरी नेले तिला मोठे केले व आज तुम्ही तिला बघाल तर तोंडात बोटे गेल्याशिवाय राहणार नाही. तिच्या सुंदरतेची चर्चा संपूर्ण सोशल मिडियावर सुरु आहे. दिशांनी चक्रवर्ती आज ट्रेंडीग विषय आहे.\nसध्या दिशानि न्यूयॉर्कला Acting Course करत आहे. हा कोर्स झाल्यानंतर ती पूर्णतः तयार आहे bollywood मध्ये तिचे पदार्पण करायला. तेव्हा आता ती नेमकी कोणत्या चित्रपटातून या कलाविश्वात पदार्पण करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nमिथुन सोबत अनेक अभिनेते आणि अभिनेत्र्यानी हे मनाचे औदार्य दाखविले आहे. नुकतेच सनी लीयोनी व तिच्या पतीने लातूर येथून एका अनाथ मुलीला दत्तक घेतले व तिचे नाव निशा कौर वेबर ठेवले आहे.\nरविना टंडने १९९५ साली दोन मुली पूजा आणि छाया दत्तक घेतल्या होत्या. सुश्मिता सेन हिने वयाच्या २५व्या वर्षी पहिली मुलगी दत्तक घेतली होती आता तिला दोन दत्तक मुली आहे. सुभाष घाईने सुध्दा मेघना नावाची मुलगी दत्तक घेतली आहे.\nसलीम खान व मिथुनची मुलगी यांची कथा परंतु या सर्वा पेक्षा वेगळी आहे. अर्पिता खान सलमानची बहिण मागील वर्षी तिचे धूमधडाक्यात लग्न झाले तीही सलीम खानने रस्त्यावरून उचलून आणून दत्तक घेतले होते.\nदिशांनी चक्रवर्ती लवकरच रुपेरी पडद्यावर दिसेल परंतु सध्या ती बर्याच युवकांच्या हृदयाचे ठोके चुकवत आहे हे नक्की…\nमिथुन दाच्या या कामाला खासरे तर्फे सलाम….\nविश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..\nविवाहापूर्वी सेक्स करण्याचे हे आहेत काही फायदे-तोटे\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्र��ान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/safe-sex/", "date_download": "2021-05-10T05:41:24Z", "digest": "sha1:ZTJOUF5WWZDWVNI5FKGUMXE775TQSWCH", "length": 9404, "nlines": 159, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "सुरक्षित, सुखकर लैंगिक संबंध – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nसुरक्षित, सुखकर लैंगिक संबंध\nसुरक्षित, सुखकर लैंगिक संबंध\nलैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे\nअसे संबंध ज्यात जबरदस्ती नाही\nज्यामध्ये नको असलेल्या गर्भधारणेची भीती नाही\nज्यामध्ये एकमेकांना लिंगसांसर्गिक आजाराची लागण होण्याचा धोका नाही\nही काळजी घेतली तर आपले लैंगिक संबंध सुरक्षित मानता येतील. दोन्ही जोडीदारांना कशातून सुख मिळतं हे समजून घेतलं तर जबरदस्ती टाळता येईल. गर्भधारणा टाळायची असेल तर निरोध किंवा इतर गर्भनिरोधकांचा वापर एकमेकांच्या संमतीने केला तर तो धोका, भीती टळेल. एच आय व्ही, एच पी व्ही, ब प्रकारची कावीळ, गरमी, परमा आणि इतरही लिंगसांसर्गिक आजारांची लागण टाळण्यासाठी निरोधचा वापर करणं सर्वात उत्तम.\nprotectionsafetySTDtrashupdateनक्की वाचासुरक्षित सुखकर लैंगिक संबंध\nया देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून\nगर्भधारणा नक्की कशी होते\nहस्तमैथुन: आनंददायी आणि सुरक्षित लैंगिक क्रिया\nलैंगिक सुखास मारक घटक\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2021-05-10T05:04:12Z", "digest": "sha1:UFB3K6GQ56CTOGVJDXKJP47UV7JP4O3T", "length": 4171, "nlines": 82, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:हॉकी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण ११ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ११ उपवर्ग आहेत.\n► आइस हॉकी‎ (१ क, ४ प)\n► ऑलिंपिकमधील हॉकी‎ (रिकामे)\n► देशानुसार हॉकी खेळाडू‎ (६ क)\n► भारतीय हॉकी‎ (१ क, १ प)\n► राष्ट्रीय हॉकी संघ‎ (३७ प)\n► हॉकी खेळाडू‎ (१ प)\n► हॉकी विश्वचषक‎ (२ क, १२ प)\n► हॉकी संघटना‎ (रिकामे)\n► हॉकी १९७१ मध्ये‎ (रिकामे)\n► हॉकीचे प्रकार‎ (१ क)\nएकूण २२ पैकी खालील २२ पाने या वर्गात आहेत.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकी\nआशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक\nसुलतान अझलन शहा चषक\nLast edited on २२ जानेवारी २०१८, at ०४:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१८ रोजी ०४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/smart-clinic-awarded-nationally/", "date_download": "2021-05-10T05:28:17Z", "digest": "sha1:47ETZCKLACMYEHV7DI7GU2THTG7QW45O", "length": 6915, "nlines": 100, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मार्ट क्‍लिनिकचा राष्ट्रीय पातळीवर गौरव", "raw_content": "\nस्मार्ट क्‍लिनिकचा राष्ट्रीय पातळीवर गौरव\nरूबल अग्रवाल यांनी स्वीकारला पुरस्कार\nपुणे – केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील “इंडिया स्मार्ट सिटीज्‌’ पुरस्कारांमध्ये पुणे स्मार्ट सिटीने पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे. पुण��� स्मार्ट सिटीचा स्मार्ट क्‍लिनिक प्रकल्पास सामाजिक श्रेणीतील पुरस्कार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते स्मार्ट सिटीच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी स्वीकारला.\nविशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या स्मार्ट सिटी परिषदेत या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यावेळी उपस्थित होते.\nस्मार्ट क्‍लिनिक उपक्रमांतर्गत पुणे स्मार्ट सिटीने बाणेर येथे मागील वर्षी पहिले स्मार्ट क्‍लिनिक सुरू केले. मूलभूत आरोग्य सेवेसाठीच्या सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हे क्‍लिनिक नागरिकांसाठी सोयीस्कर वेळांमध्ये सेवा पुरविते. यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. विनामूल्य ओटीसी औषधे पुरवण्यासोबतच काही महत्त्वाच्या चाचण्या अनुदानित दराने येथे केल्या जातात.\nस्मार्ट क्‍लिनिक प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर मान्यता व सन्मान मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत आणखी लोकोपयोगी राबवण्यास प्रेरणा मिळणार आहे.\n– रूबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nआजचे भविष्य ( रविवार, दि. २ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शनिवार, दि. १ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शुक्रवार, दि. ३० एप्रिल २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/uttar-pradesh-government-enacted-law-to-combat-moblicking/", "date_download": "2021-05-10T05:40:18Z", "digest": "sha1:SH7TPZCO4R3AH3KX6AS2V4T7JOA3Z6MN", "length": 6688, "nlines": 96, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मॉब लिचींगच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकार कायदा करण्याच्या तयारीत", "raw_content": "\nमॉब लिचींगच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकार कायदा करण्याच्या तयारीत\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nनवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून मॉब लिचींगच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, या मॉब लिचींगच्या विरोधात उत्तर प्रदेश ���रकार कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. उत्तरप्रदेश सरकार यासंबंधी कायदा अमंलात आणण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री यासंबंधी लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nउत्तर प्रदेश सरकारच्या विधी आयोगाने मॉब लिचींगच्या विरोधात विशेष कायदा बनवण्याची शिफारस केली आहे. आयोगाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे या शिफारसी पाठवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जर मॉब लिचींगच्या विरोधात जर कायदा झाला तर याअंतर्गत दोषींना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. तर यातील पीडितांच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत करण्यात येईल. तसेच विधी आयोगाच्या शिफारसींचा गंभीरतेने विचार केला जाणार असल्याचे राज्याचे कायदामंत्री ब्रजेश पाठक यांनी म्हटले आहे. विधी आयोगाने 128 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. या अहवालात मॉब लिचींगच्या बचावासाठी अनेक उपायदेखील सुचविण्यात आले आहेत.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् घात झाला; ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू\nकोरोनाची भरतीय पुन्हा धडकी देशात कुठे लॉकडाऊन, तर कुठे कर्फ्यू; अनेक राज्यात कठोर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T05:27:41Z", "digest": "sha1:CLI7GE4L3KSFCNSH4TCJPSKP57NRKQGC", "length": 5153, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक 2/2020-21/नावखुर्द ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये कलम 11 ची अधिसुचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 2/2020-21/नावखुर्द ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये कलम 11 ची अधिसुचन��\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 2/2020-21/नावखुर्द ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये कलम 11 ची अधिसुचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 2/2020-21/नावखुर्द ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये कलम 11 ची अधिसुचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 2/2020-21/नावखुर्द ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये कलम 11 ची अधिसुचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 2/2020-21/नावखुर्द ता. जळगांव जा. जि. बुलढाणा मध्ये कलम 11 ची अधिसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/sukanu/", "date_download": "2021-05-10T05:11:16Z", "digest": "sha1:S2JHERQG773BM3UYSSRJ6QUTF3KYIQZD", "length": 5900, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates शेतकरी सुकाणू समितीत फूट पडण्याची चिन्हं", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशेतकरी सुकाणू समितीत फूट पडण्याची चिन्हं\nशेतकरी सुकाणू समितीत फूट पडण्याची चिन्हं\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nशेतकरी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांकरता शेतकरी आंदोलनाला दिशा देण्याकरता तयार करण्यात आलेल्या सुकाणू समितीत फूट पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सुकाणू समितीतील सदस्य डॉ. गिरीधर पाटील यांनी समिती अंधारात ठेवून निर्णय घेत असल्याचा थेट आरोप केला.\nआज पार पडणाऱ्या सुकाणू समितीला न जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे सुकाणू समितीच्या एकूणच कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. समितीच्या सामूहिक निर्णय प्रक्रियेतही समन्वयाचा अभाव असल्याची खोचक टीकासुद्धा त्यांनी केली आहे.\nPrevious सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेसची छुपी युती\nNext आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचा विनयभंग; पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला चपराक\nनाशिकचा तरुण कोरोनाबाधितांसाठी ठरतोय प्लाझ्मादूत\nअंत्यसंस्कारासाठी आता ऑनलाइन नोंदणी\nराज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्त���ंच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/778?page=1", "date_download": "2021-05-10T05:38:14Z", "digest": "sha1:3XMG7PT6SZ4E6MZ5DHB27IQCGYR7CRSD", "length": 16732, "nlines": 210, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचन : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचन\nमी आज/इतक्यात काय वाचले\nमायबोलिवरचे वाचक मला माहिती आहेत त्यावरुन माझ्या असे लक्षात आले की मराठी भाषेतील सकस दर्जेदार साहित्य त्यांनी आत्तापर्यंत वाचले आहे. नवीन साहित्य मिळावे असे त्यांना मनापासून वाटते. किंवा जुन्यातील एखादे राहून गेलेले, कानाडोळा झालेले, न मिळू शकलेले साहित्य वाचायचे राहून गेले आहे.\nRead more about मी आज/इतक्यात काय वाचले\nभारताबाहेर मराठी वाचनाच्या सोयी/वाचनालये.\nन्यूयॉर्कच्या पब्लिक लायब्ररीमध्ये मराठी पुस्तकं पाहून आनंदाचं भरतं आलं.\nविशेष म्हणजे ही सोय विनामुल्य आहे\nन्यूयॉर्कमध्ये राहणारे किंवा काम करणारे भारतीय या लायब्ररीचे सदस्य बनू शकतात.\nइतर माबोकरांनी ते सध्या वास करत असलेल्या देशातल्या/शहरातील अशा वाचन सोयींची माहिती द्यावी.\nRead more about भारताबाहेर मराठी वाचनाच्या सोयी/वाचनालये.\nमराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे\nमराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे तुम्हाला काय वाचायला आवडेल\nकेवळ लेखकासाठीच नव्हे, तर विक्रेते, प्रकाशक लेखक वाचक या सर्वांसाठी हा प्रश्न विचारला आहे.\nवाचकांना नक्की काय वाचायला आवडेल यामध्ये कुठले विषय आवडतील कूठल्या घटनांवर लिहिलेलं आवडेल कूठल्या घटनांवर लिहिलेलं आवडेल\nखरं तर हा नंदिनी यांनी विचारलेला हा प्रश्न.\nRead more about मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे\nमराठीमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका कोण आहेत\nकाहींना हा प्रश्न बाळबोध वाटेल. पण गेली काही वर्षे वाचनाशी संबंध काहीं तुटला होता. पुन्हा वाचायला सुरुवात करतो आहे. मला जाणून घ्यायला आवडेल -\nपुल, वपु , मतकरी , कणेकर ,सुशि यांच्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका सध्या कोण आहेत\nमाझ्या अगोदर आधी कुणी अशी पोस्ट केली असल्यास मला त्याची लिंक द्यावी.\nRead more about मराठीमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका कोण आहेत\nआतापर्यंतच्या प्रवासात निस्वार्थीपणे बऱ्याच पुस्तकांनी सोबत दिली. त्या पुस्तकांचे आणि त्या लेखकांचे आभार मानण्याचा एक अपुरा, तुटपुंजा प्रयत्न.\nका कुणास ठाऊक, पण पहिलं आठवलं… वीरधवल. नाथ माधव यांचं हे पुस्तक लहान पणी मनावर गारुड करून गेलं. आज हँरी पॉटर लहान मुलांवर जी जादू करतो, तीच जादू वीरधवलने त्या काळी माझ्यावर केली होती. त्याचं दुसरं पुस्तक पुस्तक - राय क्लब उर्फ सोनेरी टोळी सुद्धा भन्नाट होतं. त्यावर अशोक सराफचा चित्रपट निघाला होता. बहुधा द मा मिरासदारांचे संवाद होते. मला पुस्तक जास्त आवडलं चित्रपटापेक्षा.\nRead more about आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..\nकुकुल्या वयात असताना काही वाटा आपोआप सुरूच होतात ... म्हणजे त्या न कळत्या वयामध्ये \"या वाटेवरून चालायला सुरुवात करायची की नाही\" वगैरे प्रश्न पडतच नसतात आपल्याला चालणे असो, बोलणे, वाचणे असो - स्वतःहून या वाटांवरून पुढे जायला सुरुवात करतो. वाचन वगळता बाकीच्या मुलभूत गोष्टी आपल्या आपोआप चालूच राहतात. (मी 'वाचणे' असे न लिहिता मुद्दामून 'वाचन' लिहिले आहे.अगदीच नाईलाज म्हणून काही गोष्टी डोळ्याखालून घालणे - यात वाणसामानाच्या यादीपासून अभ्यासाच्या पुस्तकापर्यंत बऱ्याच अपरिहार्य गोष्टी आल्या - म्हणजे 'वाचणे' झाले, आणि मनापासून एखाद्या गोष्टीत रस वाटून ती वाचून संपवणे म्हणजे \"वाचन\" ).\nRead more about चिरतरुण आजोबा\nवाचनाचा भस्म्या जडलेल्यांसाठी, पुस्तकांच्या गप्पा मारण्यासाठी..\nकृपया इथे बेकायदेशीर/ प्रताधिकारांचं उल्लंघन करणारे दुवे अथवा माहिती देऊ नये.\nमुलांचा पुस्तक क्लब - चालु करायचा का\n\"आई, माझ्याकडे सगळीच लहान मुलांची पुस्तके आहेत. आता मला मोठ्या मुलांची पुस्तके घेऊन दे.\"\n हे नको मला. खुप वेळा वाचुन झालंय माझं. आणि ते पण नको. मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, लहान मुलांचं \nअसे संवाद तुमच्या घरी ऐकु येतात का आमच्याकडे सुरु झालेत सध्या.\nपुस्तके किती आणि कोणती विकत घ्यायची, पुन्हा ठेवायची कुठे हे प्रश्न आहेतच.\nमग मला वाटले इथे आपण मुलांचा पुस्तक क्लब सुरु केला तर\nमहिन्यातुन एकदा किंवा जसे जमेल तसे एकत्र भेटुन मुलांची पुस्तके शेअर करायची.\nRead more about मुलांचा पुस्तक क्लब - चालु करायचा का\nमाझ्या अगदी पहिल्या-पहिल्या आठवणींमध्ये मी भाऊंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या पाठीवर उभा राहून त्यांची पाठ चेपून देतो आहे. दुपारी बारा वाजता शाळेतून परतल्यावर वरच्या खोलीत ते गादी घालून पालथे झोपत. मग मी थोडा वेळ भिंतीचा आधार घेत हलके हलके त्यांच्या पाठीवर उभा राहत, चालत त्यांची पाठ चेपून द्यायचो आणि मग अभ्यासाला बसायचो. भाऊ मानेखाली दोन-तीन उश्या लावून मग ग्रंथालयाचे पुस्तक घेऊन वाचायला लागत आणि वाचता-वाचताच झोपी जात. ते झोपलेले असताना त्यांच्या हातातून गळून शेजारी पडलेले जाडजूड ’तुंबाडचे खोत’ नावाचे पुस्तक माझ्या चांगलंच लक्षात आहे.\nया बीबीचा उद्देश -- वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना -- काहीच्या काही वाचन करणारे वाचक नक्की काय वाचतात त्याबद्दल इथे लिहा.\nRead more about वाचनाची आवड अशीही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-bhusar-bazaar-in-the-market-yard-will-also-continue-on-sunday/", "date_download": "2021-05-10T05:17:49Z", "digest": "sha1:KVGLBUU7EJGGCQUYTJNLIINLPNYW4DO6", "length": 5603, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रविवारीही मार्केट यार्डातील भुसार बाजार सुरू राहणार", "raw_content": "\nरविवारीही मार्केट यार्डातील भुसार बाजार सुरू राहणार\nकिराणा दुकानदार आणि विक्रेत्यांना अन्नधान्य-किराणाची खरेदी करता येणार\nपुणे :- लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभाग रविवारी सुरू राहणार आहे. रविवारीही अन्नधान्य आणि किराण्याची खरेदी शहरातील विक्रेत्यांना करता येणार असल्याची माहिती दि पुना मर्चंट्‌स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी दिली.\nवाढत्या करोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने 13 जुलैपासून लॉकडाऊन पुकारले आहे. या कालावधीत मार्केट यार्डाती भुसार बंद राहणार आहे. उद्या (शनिवारी) हा बाजार सुरू असतो. मात्र, रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. शहरातील किराणा दुकानदार आणि विक्रेत्यांना अन्नधान्य आणि किराणा खरेदी करता यावा, यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही भुसार बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्याता आला असल्याचे लोढा यांनी सांगितले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nआजचे भविष्य ( रविवार, दि. २ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शनिवार, दि. १ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शुक्रवार, दि. ३० एप्रिल २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2784", "date_download": "2021-05-10T04:44:24Z", "digest": "sha1:RHCOBPA34V5BGL24BOGPIJPD6N56ROAF", "length": 18576, "nlines": 185, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सोप्पा पास्ता | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सोप्पा पास्ता\nएंजल हेअर पास्ता (घेतलात तर फारच लवकर शिजतो.) मी स्पगेटी वापरते.\nचुलीवर शेकलेललं कोंबडं , नाही तर तळलेलेल मासे, उरलेले, शिजलेले इतर जलचर घरात असल्यास. (नसल्यास वा न घातल्यास काSSSही फरक पडत नाही.) म्हणून कृती शाकाहारीत टाकलीय.\nइथे बाजारात JM foods exotics inc चा Parmesan bread dip seasoning मिळतो. तो वापरावा. मस्त चव येते. किंवा लसणीचं तयार मीठ चालेल.\nपास्ता त्याच्या डब्यावरच्या कृतीप्रमाणे शिजवून घ्यावा. (पाण्यात मीठ आणि ऑलिव्ह तेल घालून.)\nकढईत ऑलिव्ह तेल घालून ब्रॉकोलीचे बारिक केलेले तुरे खमंग परतून घ्यावेत. त्यावर बाळ गाजरं घालून आणखी जरा परतावं.\nवरून पारमेजॉयुक्त पाव बुडवण्याचा आयता मसाला घालावा.\nपास्त्यातलं पाणी काढून त्यात ह्या भाज्या मिसळाव्या. वरून हवं तर हा पा. बु. आ. म. घालून गरम खावा.\nलागणारा वेळ (पास्ता शिजायला लागेल तेव्हडाच. तोवर भाज्या परतून होतात.)\nभाज्यांबरोबरच जे काही मांसाहारी जिन्नस घालणार असाल ते घालायचे. (रश्श्यातले तुकडे काढून घालु नयेत.)\nह्याला काही प्रमाण वगैरे लागत नाही. पास्ता उरला तर शिळा खावा. कमी पडल्यास पुन्हा करावा. भाज्या हव्या तितक्या घालाव्यात. (२ पाऊंड दब्यातला पास्ता ८जणांना पुरतो.)\nवेळखाऊ प्रकार करण्याचा आळस. त्यामुळे हा स्वतः केलेला प्रयोग.\nमला एंजल हेअर आणि स्पगेटी हे दोन्ही प्रकार आवडत नाहीत. penne/Farfalle/Fusilli किंवा तत्सम काही घेतले तर चालु शकेल ना \n चिकन किंवा ईतर काही जलचर वगैरे असले तरी ते हरकत घ्यायच्या अवस्थेत नसतील .. आणि तूला तर angel hair आणि spaghetti पेक्षा हे दुसरे प्रकार आवडतात, मग हरकत कोणाची\nहो, पण मला वाटतं, angel hair पेक्षा penne, fusilli ह्यांना शिजायला थोडा जास्ती वेळ लागतो त्यामुळे हा सोप्पा पास्ता थोडा कठिण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .. :p\nसिंड्रेला, बिनधास्त घे वाट्टेल तो पास्ता कुणाच्या xxची टाप आहे नाही म्हणायची कुणाच्या xxची टाप आहे नाही म्हणायची उकळत्या पाण्यात टाकलं की कायबी शिजतं उकळत्या पाण्यात टाकलं की कायबी शिजतं तेव्हा पास्ता सोप्पा तो सोप्प्पाच\nकाय बाई इनोदी बाया तुमी समद्या\nमृ, पास्ता त्या प्लेट मध्ये एकदम ऑथेंटिक दिसतोय.\nबरं जोक्स् जाऊ देत .. पास्ता हा माझ्या आवडीचा विषय .. तर माझीही एक relatively सोपी कृती देतेय ..\nकुठलाही पास्ता, टोमॅटो सॉस, EVOO (म्हणजेच ते extra virgin olive oil, extra virgin नसलं तरी बाकी प्रकार ही चालायला हरकत नाही), असले तर shallots किंवा मग कांदा, लसूण, फ्रेश किंवा dried herbs, मी सहसा बेसिल आणि पार्सली वापरते, मीठ, मीरपूड आणि कायेन पेप्पर ..\nयात आवडतील तशा कुठल्याहि भाज्या घालता येतील .. मी availability किंवा मूड प्रमाणे, कॉर्न, मटार दाणे, पालक, mushrooms, गाजर, ब्रॉकोली, झ्युकिनी असलं काहिही घालते ..\nएका बाजूला पास्ता शिजवण्यासाठी पाणी उकळत ठेवावं .. भाज्या वगैरे चिरून तयार असल्या तर पास्ताचं सॉस आणि पास्ता शिजवणे एकाच वेळेला होऊ शकतं आणि वेळ वाचतो .. तर सॉस करायच्या पॅन मध्ये olive oil तापवावं .. तेल तापलं की त्यात कांदा/shallots आणि लसूण घालून परतावं .. ज्या भाज्यांना शिजायला जास्त वेळ लागतो म्हणजे गाजर आणि मोठे तुकडे असले तर ब्रॉकोली तर मी त्या पास्त्याबरोबरच शिजवून घेते .. बाकीच्या पटकन शिजणार्‍या भाज्या कांद्याबरोबर परतून घ्याव्या .. मग त्यात चवीप्रमाणे मीठ, मीरपूड, cayenne pepper घालावं .. canned टोमॅटो सॉस मध्ये मीठ असतं हे लक्षात ठेवून मीठाचं प्रमाण घालावं .. मग त्यात टोमॅटो सॉस, herbs (dried असले तर आताच आणि फ्रेश असले तर सगळ्यांत शेवटी) घालावेत .. सॉस ला छान उकळी आली कि अगदी मंद आचेवर गरम रहण्याकरता ठेवून द्यावं .. बाजूला पाण्याला उकळी आली की त्यात मीठ घालून मग पास्ता घालावा .. पास्त्याच्या पॅकेटवरच्या सूचनांप्रमाणे तो शिजला की मग drain करून सॉस मध्ये घालावा .. एकत्र करून सर्व्ह करावा आणि आवडत असेल तर सर्व्ह करताना त्यावर grated parmesan cheese घालावं ..\nमला जेवायला बोलावल्यास आणि बरोबर गार्लिक ब्रेड असल्यास फारच चविष्ट लागतो हा पास्ता .. :p\nपास्ता करायला खूप सोपा पडतो हे खरं आहे. पार्मेजान चीज ताजंच ग्रेट करून वापरावं; त्याने चवीत खूपच फरक पडतो. शिवाय मॅरिनेटेड कालामाटा रेड ऑलिव्हज मिळत असले तर तेही बिया काढून पास्त्यात इतर भाज्यांबरोबर (झुकिनी, ब्रॉकोली/फ्लॉवरचे तुरे, गाजर, रेड/येलो पेपर्स, वगैरे) घातले तर अतिशय सुरेख चव येते. हे ऑलिव्ह्ज जरा महाग असतात पण वर्थ इट. कुठल्याही मोठ्या सुपरमार्केटच्या डेली सेक्शन मधे मिळायला हवेत.\nचाफा, तुझ्या रेसिपीची आतुरतेने वाट बघतोय.;)\nपास्ता हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय. रोज एकाच चवीचा पास्ता खायलाही माझी ना नसते.\nमाझी अगदी सोप्पी आणि कदाचित हेल्दी(ही) रेसिपी अशी आहे.\nजेवढा हवी असेल तेवढी होल व्हिट लिंग्विनी ( माझा आवडता -Gia Russa brand) , EVOO, लसणीच्या पाकळ्या-स्लाईस करुन- मी शक्यतो 'एलिफंट गार्लिक' वापरते, ४,५ कंपारी टोमॅटो, चवीला हवं असेल ते सिझनिंग, रेड पेपर फ्लेक्स, मीठ चवी प्रमाणे,हवं असल्यास पर्मेजान चीज, किंवा मोझरेल्ला चीजचे क्युब्ज, वरुन बेजिलची पानं बारीक चिरुन.\nपास्त्याकरता पाणी उकळत ठेवून उकळी आल्यावर हवं असल्यास मीठ घालून लिंग्विनी शिजवून घ्यावी-साधारण ७,८ मिनिटं, हवं असल्यास थोडं ऑलिव्ह ऑईल्ही घालावं म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटणार नाही.\nएका पॅनमध्ये ऑ.ऑ गरम करुन त्यात लसणीचे स्लाईसेस परतून घ्यावेत. प्रत्येक कंपारी टोमॅटोचे चार तुकडे करुन ते ही तेलावर परतून घ्यावेत व जरा ठेचावेत.त्याला पाणी सुटल्यावर त्यावर पेपर फ्लेक्स घालावेत. हवं असेल ते सिझनिंग घालून जरा शिजू द्यावं. मग त्यावर शिजलेला पास्ता पाणी काढून टाकून घालावा. चांगलं एकजीव होईपर्यंत परतावं. साधारण २,३ मिनिटं. त्यावर फ्रेश बेजिलची पानं घालावीत. आणि प्लेटमध्ये घेतल्यावर ��ीज घालावं.\nमृण, तुझी रेसिपीज बरोबर फोटो द्यायची आयडिया आवडली एकदम\nलवकरच करुन बघेन सगळे पास्ते\nमृ, पास्ता खाता खाताच पोस्टते आहे. मस्तच झालाय. दुकानात पा. बु. आ. म. च्या शेजारीच लसुण आणि बेसिल मसाला मिळाला. मी तो पण घातला भाज्या परतुन झाल्यावर. चांगला लागतो आहे.\nसिंड्रेला, वा वा मस्तच आता लसूण- बेसिल (तुळस) (ल. तु. मसाला) आणते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nचना कोफ्ता इन योगहर्ट सॉस दिनेश.\nसुरणाचे कुरकुरीत काप. सुलेखा\nपिठलं - ज्वारीच्या पिठाचं योकु\nरवा + रताळे लाडू (फोटोसह) दिनेश.\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/778?page=2", "date_download": "2021-05-10T05:37:39Z", "digest": "sha1:JEEZ7PNLZAGTREPNMNKJCKBAXOE2SVRF", "length": 3545, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचन : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचन\nदुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक\nजुनी मासिकं, दिवाळी अंक, काही निवडक ब्लाँग्स वाचताना काही पुस्तकांची, लेखकांची नावं वाचायला मिळातात जी पुर्वी कधी वाचलेली नसतात. थोडा शोध घेतला की कळतं ते पुस्तकं खरचं खूप छान आहे पण ते इतके दुर्लक्षित का झाले\nRead more about दुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/play", "date_download": "2021-05-10T05:23:02Z", "digest": "sha1:2LVQU5XUAENVDVQ2G4Y64AQCG2JSLKJA", "length": 5063, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nगुगल प्ले स्टोअरवर paytmची वापसी\nगुगलनं प्ले स्टोअरमधून paytm हटवलं, जाणून घ्या तुमचे पैसे सुरक्षित आहेत का\nJioMart App लाँच, १० लाख युजर्सचा टप्पा पार\nMitron app: ‘मित्रों’चे २.५ कोटी डाऊनलोड्स\nझूमला करा टाटा, भारतीय कंपनीला बोला 'से नमस्ते'\nमित्रो अ‍ॅपला गुगलचा दणका, प्ले स्टोअरमधून हटवलं\nव्हॉट्स अॅपच्या डार्क मोडसाठी करावी लागेल प्रतिक्षा\n‘हे’ अॅप मोबाईलमध्ये चुकुनही ठेवू नका\n 'निम्मा शिम्मा राक्षस' आलाय\nयापुढं नाटकात काम करणार नाही, असं का म्हणतोय सुबोध भावे\nTik Tok अॅप डिलिट करा, केंद्राचे गुगलला आदेश\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/many-decisions-were-reversed-in-a-month-and-a-half-due-to-lack-of-coordination-127303798.html", "date_download": "2021-05-10T04:53:55Z", "digest": "sha1:NWMRECMC7M2OXDC4L3BBB4NTDTRYBYGG", "length": 3538, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Many decisions were reversed in a month and a half due to lack of coordination | समन्वयाच्या अभावामुळे फिरवले गेले दीड महिन्यात अनेक निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकभी हां कभी ना:समन्वयाच्या अभावामुळे फिरवले गेले दीड महिन्यात अनेक निर्णय\nलॉकडाऊनमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनात प्रचंड गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे\nकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनात प्रचंड गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन खाती तसेच प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमधील विसंगतीमुळे सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी मागे घेण्याची नामुष्की येत आहे. काही निर्णय तर मंत्र्यांच्या परस्पर रद्द करण्यात आले. तर प्रशासकीय अधिकारीच सरकारवर भारी होताना दिसले. काही ठिकाणी राज्य आणि स्थानिक प्रशासनात समन्वयाचा अभाव निदर्शनास आला. पहिला लॉकडाऊन सुकर गेला. मात्र, पुढील दोन लॉकडाऊनमध्ये संभ्रमाची स्थिती राहिली. यात सर्वसामान्य नागरििक पोळून निघाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-hingoli-regime-change-in-two-places-and-quite-a-bump-mp-satav-5469848-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:02:16Z", "digest": "sha1:XK76UADPDH2KLVJTMGNTYO6VXTTDZ3BW", "length": 4781, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hingoli regime change in two places, and quite a bump MP Satav | हिंगोलीत दोन ठिकाणी सत्तापरिवर्तन, खासदार सातव यांना जोरदार दणका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहिंगोलीत दोन ठिकाणी सत्तापरिवर्तन, खासदार सातव यांना जोरदार दणका\nहिंगोली : आजच्या नगर परिषद निकालात हिंगोली नगर परिषदेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपने मिळवली असून कळमनुरीत काँग्रेसचा सफाया केल्यागत शिवसेनेने भगवा फडकावला. वसमत येथे शिवसेनेने आपली सत्ता कायम ठेवली आहे.\n१० महिन्यांपूर्वी सेनगाव आणि औंढा नागनाथ येथे झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपने सत्ता हस्तगत केली. तर सोमवारी लागलेल्या तिन्ही नगर परिषदांच्या निकालात नगराध्यक्षांच्या तीन जागांपैकी कळमनुरी आणि वसमत या दोन जागा शिवसेनेने आणि हिंगोलीची जागा भाजपने मिळवली. त्यामुळे आता जिल्ह्यातील पाचही प्रमुख शहरांवर हिंदुत्ववादी पक्षांची सत्ता स्थापन झाली आहे. कळमनुरी या मुस्लिमबहुल शहरात १७ सदस्यांच्या सभागृहात ९ जागा मिळवत शिवसेनेने नगरसेवकांच्या संख्येच्या बाबतीतही स्पष्ट बहुमत मिळवले आहे. हिंगोली येथे मात्र परिस्थिती उलट आहे. हिंगोलीत ३२ सदस्यीय सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १५ जागा पटकावल्या असून काँग्रेसने ४ जागा पटकावल्या आहेत. या ठिकाणी हिंदुत्ववादी पक्ष अल्पमतात आहेत. वसमत येथेही २८ सदस्य असलेल्या सभागृहात काँग्रेसला ६ तर राष्ट्रवादीला ८ अशा १४ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला ६ तर भाजपला ७ अशा १३ जागा मिळाल्या आहेत. कळमनुरी वगळता वसमत आणि हिंगोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला सभागृहात मतदारांनी बहुमत दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/attaches-kashmiri-seperatist-leader-shabir-shahs-property/", "date_download": "2021-05-10T03:43:00Z", "digest": "sha1:RO6DUOHQ45NHKS2I3KX6DNXDKNZXTB6I", "length": 8230, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates काश्मीरमध्ये फुटीरतावादी शबीर शाहाची संपत्ती ईडीकडून जप्त", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकाश्मीरमध्ये फुटीरतावादी शबीर शाहाची संपत्ती ईडीकडून जप्त\nकाश्मीरमध्ये फुटीरतावादी शबीर शाहाची संपत्ती ईडीकडून जप्त\nअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्तीची कारवाई केली आहे. दहशतवादासाठी पैसा पुरविणे आणि हवाला प्रकरणी त्याच्याविरोधात खटला सुरू आहे.याच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे.शाहच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन २५.८ लाख रुपये इतके करण्यात आले आहे.तर ही मालमत्ता त्याच्या पत्नीच्या आणि मुलींच्या नावावर आहे, अशी माहिती ‘ईडी’ने दिली आहे. शाह न्यायालयीन कोठडीत असून जैशचा सदस्य असलेल्या महंमद अस्लम वानी याच्या साथीने तो गैरकृत्य करत होता.\nनेमका कोण आहे शबीर शाह\nकाश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांमध्ये शबीर शाहचे नाव आहे.\nशाह न्यायालयीन कोठडीत असून जैशचा सदस्य असलेल्या महंमद अस्लम वानी याच्या साथीने तो गैरकृत्य करत होता.\n‘शाह हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद याच्या संपर्कात असल्याचे ही निष्पन्न झालं आहे.\nजम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी कृत्ये करण्यासाठी शाह पैसा स्वीकारत असल्याचे आरोप आहेत.\nहवाला मार्गातून पाकिस्तानातून आलेल्या पैशांचे वहन देखील तो करत होता आहे.\nईडीने जप्त केलेल्या शाहच्या मालमत्तेचे मुल्यांकन\nशाहच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन 25.8 लाख असून ही मालमत्ता त्याच्या पत्नीच्या आणि मुलींच्या नावावर आहे.\nशाहच्या सासऱ्याने 1999 मध्ये खरेदी केली असून 2005 मध्ये शाहच्या मेव्हण्याने ती शाहच्या पत्नीच्या आणि मुलींच्या नावे केली.\nआपण शाहला अनेक टप्प्यांत एकूण 2.5 कोटी रुपये पुरविल्याचे वानीने चौकशीत कबूल केले होते.\nशाहच्या गैरहजेरीत त्याची पत्नी बिल्कीस शाह हिच्याकडे पैसा दिला असल्याचेही वाणी याने सांगितले.\nPrevious सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करणार – राहुल गांधी\nNext दिल्लीमध्ये कारसाठी ‘हम दो हमारे दो’ लागू करा -सर्वोच्च न्यायालय\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/s-class/", "date_download": "2021-05-10T04:07:15Z", "digest": "sha1:D3BOVLIHKYAAEKQZN2HTBX67RE4GCYNT", "length": 10830, "nlines": 117, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Mercedes-Benz S-Class | मर्सिडीज-बेंझ एस-क्लास | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले\nमर्सिडीज-बेंझ एस-क्लास, ५९८० सीसी, पेट्रोल, किंमत रु. १.१९ लाख\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होती��\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nHealth First | नाकातून रक्त आल्यास काय करावे उपाय पहा \nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/emphasis-on-livestock-farming-will-improve-economy-in-rural-areas-minister-of-animal-husbandry-sunil-babu-kedar/03022306", "date_download": "2021-05-10T04:09:49Z", "digest": "sha1:K67WN3JXC2PZ5TAJ32Y3IFDRXZOEA62H", "length": 15316, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पशुपालन विषयावर जोर दिल्यास ग्रामीण भ��गातील अर्थव्यवस्था दुरुस्त होणार:-पशुसंवर्धन मंत्री सुनीलबाबू केदार Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपशुपालन विषयावर जोर दिल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुरुस्त होणार:-पशुसंवर्धन मंत्री सुनीलबाबू केदार\nग्रामीण भागातील कष्टकरांच्या हाताला काम देण्यास सदैव तत्पर-सुनीलबाबू केदार\nकामठी :- भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतकऱ्यांचा जोडधंदा हा दुग्धव्यवसाय आहे .मागील काही वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे येथील बळीराजा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलंमडल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे अशा कठीण परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या सोबतीला उभे असून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांचे मनोबल मजबूत करीत आहे त्यातच कर्जमाफी करण्याच्या आश्वासनपूर्ती ला पूर्ण करीत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडी चे आभार मानत ग्रामीण भागातील कष्टकरी हाताच्या कामाला काम दिल्यास येथील ग्रामस्थ शहराकडे धाव घेत कामासाठी वणवण भटकंती करणार नाही तसेच शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या पशुपालणासह दुग्धव्यवसायावर भर दिल्यास ग्रामीण भागातील बिकट अर्थव्यवस्थेत सुधार होऊ शकते असे मौलिक प्रतिपादन पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील बाबू केदार यांनी काल कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे आयोजित कामठी तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनी कार्यक्रमात व्यक्त केले.\nतसेच शेतकऱ्यांनी बकरी चे दूध हे अतिशय पौष्टिक असून विविध प्रकारच्या रोगासाठी बकरीचे दुधाला महत्व असल्याने जोड धंद्यातून बकरी दुधाच्या व्यवसायासह बकरी पालन व्यवसायाला गती द्यावी असे मार्गदर्शन खासदार कृपाल तुमाणे यांनी केले तर शेतकऱ्यांनी जैविक शेती ही काळाची गरज असून जैविक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल तर रोगमुक्त आयुष्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून विषमुक्त शेती करण्याचा सल्ला आमदार टेकचंद सावरकर यांनी केला तर शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रकारचे भव्य पशु पक्षी प्रदर्शन प्रत्येक तालुक्यासह गावागावात घ्यायला पाहिजे असे मत जी प अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी व्यक्त केले.\nयाप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता अनिल निधान, कृषी पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाडे, जी प सदस्य नाना कंभाले, जी प सदस्य मोहन माकडे, कामठी पंचायत समिती चे सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मललेवार, पंचायत समिती सदस्य दिशाताई चनकापुरे, सुमेध रंगारी, दिलीप वंजारी, लिहिगाव ग्रा प सरपंच गणेश झोड, कांग्रेस चे पदाधिकारी ज्योती झोड, रमेश लेकुरवाडे, सरपंच प्रांजल वाघ, सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे,कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, सहाययक आयुक्त डॉ उमेश हिरुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ मंजुषा पुंडलिक , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ अरविंद ठाकरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी ,पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील, पशुधन पर्यवेक्षक डॉ रमेश गोरले , माजी सभापती सेवक उईके, सचिव उनचेकर, केम ग्रा प उपसरपंच अतुल बाळबुधे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.\nया तालुका स्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनी चे उदघाटन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी प्रदर्शनासाठी आणलेले संकरित वासरे, गायी, म्हशी, कोंबडे ,बकऱ्या, शेळी , बोकुड, देशी गाई आदींची पाहणी केल्या नंतर संकरित वासरांचा गट, संकरित कालवडी, संकरित गाई, वळू , बैल, देशी गाई, म्हैस, शेळी, बोकुड, कुक्कुटपक्षी या दहा गटामधून निवड झालेले प्रति गटातील प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांकाने असलेले क्रमशः 3 हजार, 2 हजार, 1 हजार असे 60 हजार रुपयाचे धनादेश वितरण करण्यात आले तसेच लिहिगाव येथील संकरित कालवडी साठी पुरस्काराचे मानकरी ठरलेले प्रकाश ठाकरे यांना चॅम्पियन ट्रॅफि सोबत 50 किलो पशुखाद्य असा विशेष पुरस्कार देण्यात आला.\nकार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ प्रीती शिरसाट, , डॉ श्रद्धा वासनिक, डॉ वौशाली चलपे, डॉ मंगला टीचकुले, डॉ प्रदीप येवतकर, डॉ रुपेश खोडनकर तसेच परिचर शंभरकर, वाणळे, नागपुरे, बोरकर, श्रीरामे, मेंढे, झाडे, काटेखाये यांनी केले असून कार्यक्रमाचे संचालन व आभार पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील यांनी केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nनागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन को जानिये\nआप ने शुरू की कोरोना मरीज़ों के लिए मुफ्त ऑटो सेवा\nहल्दीराम की नकली वेबसाइट बनाकर की ग्राहकों से धोखाधड़ी\nछत से गिरकर व्यक्ति की मौत\nपदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र\nनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे\nआगामी रमजान ईद पर्वानिमित्त शांतता समिती ची बैठक\n‘त्या’ सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी\nस्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nMay 9, 2021, Comments Off on स्वत: काळजी घ्या, लोकांचे संसर्गापासून रक्षण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nMay 9, 2021, Comments Off on राष्ट्रवादी काँग्रेस के सदस्यों ने कोरोना से बचाव के लिए नागरिकों को बांटे सेनिटाइजर और मास्क\nबिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\nMay 9, 2021, Comments Off on बिगड़ैल मौसम: गोंदिया में बारिश तूफान का कहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/business/rtgs-facility-closed-till-sunday-afternoon-56673/", "date_download": "2021-05-10T04:25:53Z", "digest": "sha1:2W2PJFW5QGUTPA65HNYPTEZEBMIOW7VF", "length": 9139, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "रविवार दुपारपर्यंत 'आरटीजीएस' सुविधा बंद", "raw_content": "\nHomeउद्योगजगतरविवार दुपारपर्यंत 'आरटीजीएस' सुविधा बंद\nरविवार दुपारपर्यंत ‘आरटीजीएस’ सुविधा बंद\nनवी दिल्ली : देशात मागच्या काही वर्षांपासून डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मात्र आज या डिजिटल व्यवहाराचा फटका आरटीजीएस सेवेला बसला असून, रविवार दुपारी २ वाजेपर्यंत सदर सेवा बंद राहणार आहे़ कोरोनामुळे तर डिजिटल व्यवहारांवरच भर दिला जात आहे. तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ही बातमी महत्वाची आहे. ज्यांना आरटीजीएस करायचे असेल त्यांनी आज रात्री १२ पर्यंत करून घ्या. अन्यथा पुढचे १४ तास व्यवहार बंद राहणार आहे.\nदि. १�� रात्री १२ वाजल्यापासून ते उद्या दि. १८ च्या दुपारी २ पर्यंत सलग १४ तास आरटीजीएस सेवा बंद राहणार आहे.\nयाबाबत रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, १७ एप्रिल २०२१ या दिवसातील कार्यकाळ संपल्यानंतर ही सुविधा बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी १४ डिसेंबर २०२० रोजी २४ तासांसाठी ही सुविधा बंद करण्यात आली होती. आरटीजीएस म्हणजे रियल टाईम गॉस सेटलमेंट म्हणजे जलद गतीने केलेला ऑनलाइईन व्यवहार. भारत हा देश २४ तास आरटीजीएस सुविधा देणा-या महत्वाच्या देशांपैकी एक आहे.\nमहाराष्ट्राचा औषध पुरवठा रोखला नवाब मलिक यांचा आरोप; भाजपचे प्रत्युत्तर\nPrevious articleदेशांत मृतकांचा उच्चांक; २४ तासांत १३४१ मृत्यू\nNext articleयुध्दपातळीवर सज्ज व्हा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्योगांना आवाहन\nजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज\nराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर\nदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील\nराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त\nआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार\nभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nकोरोना काळातही ऑटोमोबाईल क्षेत्राची दमदार वाढ\nअदानींच्या संपत्तीत २ लाख कोटींची वाढ\nआरबीआयने आयसीआयसीआय बँकेला ठोठावला तीन कोटींचा दंड\nसलग सातव्या महिन्यात GST कलेक्शनने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा आकडा\nदेशात लवकरच सुरू होणार ८ नव्या बँका\nमार्चमध्ये उत्पादन क्षेत्रात घसरण\nमार्चमध्ये जीएसटीची उच्चांकी वसुली\nबँकेची कामे करण्यासाठी फक्त 3 दिवस; ‘पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद\nलोन मोरेटोरियमवरील संपुर्ण व्याजमाफी अशक्य; सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालु���्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/photo-viral-wuhan-corona-virus-patient-view-sunset-mhkk-440180.html", "date_download": "2021-05-10T05:48:31Z", "digest": "sha1:2JJGFNGOGHH6W5RZBZU63ZS6CL3F76BY", "length": 18076, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "87 वर्षीय कोरोना पीडितासाठी 20 वर्षीय डॉक्टर झाला बाबा, रुग्णाचा हट्ट पुरवला photo viral wuhan corona-virus patient-view sunset mhkk | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\n87 वर्षीय कोरोना पीडितासाठी 20 वर्षीय डॉक्टर झाला बाबा, रुग्णाचा हट्ट पुरवला\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nकोरोनाचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; VIDEO मध्ये पाहा तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता सोशल मीडियावर शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आत��� व्हर्जिनिटी टेस्ट \nलॉकडाऊनमध्ये लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; दुकानाचं शटर उघडताच पोलिसांनी धू धू धुतलं, पाहा VIDEO\n87 वर्षीय कोरोना पीडितासाठी 20 वर्षीय डॉक्टर झाला बाबा, रुग्णाचा हट्ट पुरवला\n87 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा असा काय हट्ट होता जो विनाशर्त डॉक्टरांनी पूर्ण केला वाचा सविस्तर\nवुहान, 08 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या सगळ्यामध्ये एका 87 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णानं डॉक्टरकडे हट्ट केला आहे. हा हट्ट या डॉक्टरांनी विनशर्त पुरवल्यानं याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या रुग्णाची इच्छा पूर्ण करतानाचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या डॉक्टरनं अनेक अनेक सोशल मीडिया युझर्सचं मन जिंकलं आहे. त्याचं तुफान कौतुक केलं जात आहे.\nहा फोटो चीनमधला आहे. वुनहा इथल्या रुग्णालयाबाहेर सूर्यास्त बघत असल्याचा हा फोटो आहे. या फोटोवरील कॅप्शनही मनाला भिडणारं आहे. सिटीस्कॅनला जाण्याआधी या रुग्णाला सूर्यास्त पाहण्याची फार इच्छा झाली. त्याने डॉक्टरांजवळ आपला हा हट्ट बोलून दाखवला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाचा हट्ट पूर्ण केला आहे.\nहे वाचा-कोरोनाची इडा पीडा टळू दे, शिर्डीत महिलांनी सर्व शहरा भोवती काढली पीठाची रांगोळी\n'वुहानमधील यूएनआई रुग्णालयात 20 वर्षांच्या एका डॉक्टरने 87 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाला सिटीस्कॅनसाठी घेऊन जात होते. त्यावेळी या रुग्णानं सूर्यास्त पाहण्यासाठी हट्ट धरला. डॉक्टरांनी त्यांची इच्छा पूर्ण करत दोघांनीही सूर्यास्ताचा आनंद घेतला. हा रुग्ण एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा फोटो जसा व्हायरल झाला तसं सोशल मीडियावर या पोस्टवर युझर्सनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.\nहे वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी आता पोलिसांनीच घातलं हेलमेट, VIDEO VIRAL\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकव�� क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3/", "date_download": "2021-05-10T04:50:04Z", "digest": "sha1:QKO6AFP4NWEBGE7I7LPZBFDJ6PMQFX7K", "length": 10535, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन\nमुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे निधन झाले.. आपल्या मुंबईतील राहत्या घरी अरुण दाते यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.\nआज दुपारी दोन वाजता मुंबईतील सायन स्मशानभूमीत त्यांच अंतिमसंस्कार होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. मराठी भावसंगीताचा शुक्रतारा निखळल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त होत आहे. सध्या ते त्यांचा मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहत होते. दोन वर्षापूर्वी त्यांचा मुलगा संगीत दाते यांचं निधन झालं होतं. ४ मे रोजी अरुण दाते यांचा ८४ वा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यांची तब्येत ठिक नसल्याने ते तिथे उपस्थित राहू शकले नव्हते.\nआयुष्यातील प्रत्येक मैफल त्यांनी शुक्रतारा या गाण्याने गाजवली होती. अरुण दाते यांचे वडील रामूभैय्���ा दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. १९६२ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली होती. अरूण दाते गेल्यानंतर त्यांच्या गाण्यांची आठवण प्रत्येक चाहत्यामध्ये आहे. अरूण दाते यांची तशी अनेक गाणी गाजली आहेत, पण अरूण दाते यांच्या निधनानंतर त्यांचं, असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे गीत सर्वांच्या मनात रूंजून घातंल आहे.\n← हळदीच्या दिवशीच विहिरीत सापडला नवरदेवाचा मृतदेह, कुटुंबीयावर शोककळा\nकल्याण वनविभागची कारवाई,कासव तस्कर ताब्यात →\nडोंबिवलीत उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या चायनीज कॉर्नरवर कारवाईची मागणी\nपर्यावरणाबरोबरचे संबंध सहकार्यावर आधारित असायला हवे-डॉ. महेश शर्मा\nबसची दुचाकीला धड़क ; महीला जखमी\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-padegaon-arch-angan-robbery-news-in-divyamarathi-5465662-PHO.html", "date_download": "2021-05-10T04:24:24Z", "digest": "sha1:XWNOLKKRI55B7RWYKQVUIJ3UOK7TQJD6", "length": 7488, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "padegaon arch angan robbery news in divyamarathi | चार वेळा चोरी; तरीही दुर्लक्ष, पाचव्यांदा तीन घरे फोडली! पडेगाव परिसरातील आर्च अंगणमधून २५ तोळे सोने लुटले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nचार वेळा चोरी; तरीही दुर्लक्ष, पाचव्यांदा तीन घरे फोडली पडेगाव परिसरातील आर्च अंगणमधून २५ तोळे सोने लुटले\nदौलताबाद - पडेगाव परिसरातील आर्च अंगणमधील दूर्वा इमारतीतील दोन प्राध्यापक आणि एका अभियंत्याच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी भरदुपारी चोरट्यांनी डल्ला मारला. तिन्ही घरांतून चोरट्यांनी २५ तोळे सोने आणि पाच हजारांची रोकड लुटली. विशेष म्हणजे याच अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी यापूर्वी चार वेळेस चोरी केली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे पाचव्यांदा चोरट्यांचे फावले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआर्च अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर दुर्गेश मोतीराम राठोड राहतात. ते पुण्यातील एलएमटी टूल्स या कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांच्या फ्लॅटसमोर विजय प्रकाश डुकरे हे वाळूज परिसरातील एका तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचे शेजारी अनिरुद्ध अरविंद देशमुख हे राष्ट्रमाता इंदिरा गांधी मिलिट्री शाळेत शिक्षक आहेत. त्यांची पत्नीही याच शाळेत शिक्षिका आहे. ही तिन्ही कुटुंबे घराला कुलूप लावून सकाळीच गेली. दुपारी दीड ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी या तिन्ही घरांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. सोन्या-चांदीच्या ऐवजासह नगदी ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.\nघटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करण्यासाठी हातमोजे वापरले. ते घटनास्थळी सापडले. या मोज्यांचा वास श्वानांना दिला असता त्यांनी केवळ अपार्टमेंटच्या मुख्य गेटपर्यंतच माग काढला.\nतिघांच्या घरात होते सोने\nतीनवाजेच्या सुमारास याच इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीला ही तिन्ही घरे उघडी दिसल्याने त्याने मोबाइलवरून या कुटुंबांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच तिन्ही कुटुंबीय घरी परतले तेव्हा घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. राठोड यांच्या घरातून १३ तोळे सोन्याचे दागिने, डुकरेंच्या घरातून सात तोळे सोन्याचे दागिने काही रोख रक्कम आणि देशमुख यांच्या घरातून पाच तोळे सोने चार हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे.\nना सीसीटीव्ही ना सुरक्षा रक्षक\nपडेगाव परिसरात पंधरा दिवसांपूर्वी एकाच गल्लीतील तीन घरांत एकाच दिवशी चोरी झाली होती. तरीही या भागातील अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत ना सुरक्षा रक्षक नेमले. घरांच्या दरवाजाला साधी लोखंडी ग्रील बसवण्याची तसदी रहिवाशांनी घेतली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-05-10T04:43:59Z", "digest": "sha1:N6KOSPIL5T4WDMJFZBI2D3VX3YEXUALS", "length": 3068, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८७७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १८७७ मधील जन्म\n\"इ.स. १८७७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at १०:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mental-hai-kya-in-theatres-on-21st-june-2019/", "date_download": "2021-05-10T04:23:10Z", "digest": "sha1:3PVOWPT6FOFXBGJIOXPT2LHBDZAJ6LNH", "length": 6948, "nlines": 100, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'कंगना-राजकुमार'चा 'मेंटल है क्या' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित", "raw_content": "\n‘कंगना-राजकुमार’चा ‘मेंटल है क्या’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\nबॉलीवुड अभिनेत्री कंगना रानौत आणि राजकुमार राव यांच्या चाहत्यांना ‘मेंटल है क्या’ या सिनेमाची प्रतिक्षा होती. पण आता ही प्रतिक्षा अखेर संपली असून यावर्षी 21 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nअभिनेता राजकुमार राव याने या सिनेमाचं नवीन पोस्टर सोशल मिडियावर शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. कंगना आणि राजकुमार हे क्वीन या चित्रपटानंतर आता ‘मेंटल है क्या’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात कंगना आणि राजकुमारव्यतिरिक्त जिमी शेरगिल आणि अमायरा दस्तूर या दोघांच्याही भूमिका आहेत. जिमीनं याआधी कंगनासोबत ‘तनु वेड्स मनु’ सिनेमामध्येही काम केलं आहे.\n‘मेंटल है क्या’ची निर्मिती एकता कपूर करत असून सिनेमाची कथा मानसिक आरोग्य बिघडलेल्या लोकांच्या जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.\n‘मेंटल है क्या’ची रिलीज डेट याआधी अनेकदा बदलण्यात आली. याआधी 22 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता मात्र नंतर या तारखेत बदल करण्यात आला आणि 29 मार्च ही तारीख सांगण्यात आली होती. पण आता या सिनेमाची नवीन तारीख समोर आली असून हा सिनेमा अखेर 21 जूनला बॉक्सऑफिसवर झळकणार असल्याचे निश्चित झाले आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nकंगना राणावतला ‘ट्विटर’पाठोपाठ ‘इन्स्टाग्राम’चा दणका; केली कारवाई\nअभिनेत्री ‘कंगना राणावत’ करोना पॉजिटीव्ह\n ‘या’ बॉलिवूड स्टार्सकडे आहेत चक्क प्रायव्हेट जेट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258200:2012-10-27-21-44-19&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4", "date_download": "2021-05-10T05:38:00Z", "digest": "sha1:GARGKSEYE46FAZ4C3H753MRO3C33CPCY", "length": 14662, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रिचर्ड ओल्सन अमेरिकेचे पाकिस्तानातील नवे राजदूत", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> देश-विदेश >> रिचर्ड ओल्सन अमेरिकेचे पाकिस्तानातील नवे राजदूत\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरिचर्ड ओल्सन अमेरिकेचे पाकिस्तानातील नवे राजदूत\nपाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत म्हणून रिचर्ड ओल्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी शनिवारी त्यांचे येथे आगमन झाले. परस्पर आदरभाव आणि समान हितांबाबत दोन्ही देशांमधील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे ओल्सन यांनी म्हटले आहे.\nपाकिस्तानात कामाची सुरुवात करण्यास आपण उत्सुक आहोत, राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांची लवकरच भेट घेतल्यानंतर पाकिस्तानातील सर्व समाजाला बरोबर घेऊन दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध प्रस्थापित होतील यासाठी आपण काम करू, असे ओल्सन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.\nपाकिस्तानात गुणवत्ता ठासून भरलेली असून या देशातील जनतेसमवेत आपल्याला काम करावयाचे आहे. आर्थिक संधी वाढविणे, दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धिंगत करणे, वीजटंचाईवर मात करणे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणे यासाठी आपण काम करण्यास उत्सुक आहोत, असेही ते म्हणाले.\nयापूर्वी ओल्सन यांनी काबूलमधील अमेरिकेच्या दूतावासात विकास आणि आर्थिक व्यवहार समन्वयक संचालक आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची श��धयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/jayant-patil-speech-in-rain-at-pandharpur/", "date_download": "2021-05-10T05:11:55Z", "digest": "sha1:CFN4YR65PCTANTP6FBD5KHEPHLXL7QKZ", "length": 9071, "nlines": 120, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राष्ट्रवादीची प्रचार सभा पुन्हा भरपावसात, सातारच्या सभेची पुनरावृत्ती (Video) - Hello Maharashtra", "raw_content": "\nराष्ट्रवादीची प्रचार सभा पुन्हा भरपावसात, सातारच्या सभेची पुनरावृत्ती (Video)\nराष्ट्रवादीची प्रचार सभा पुन्हा भरपावसात, सातारच्या सभेची पुनरावृत्ती (Video)\nपंढरपूर | पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भरपावसात सभा घेतली. त्यामुळे शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील त्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या समोर ताजी झाली.\nआज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या भगीरथ भारतनाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांनी पावसाच्या साक्षीने सभा घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेल्या पावसातील सभेने साताऱ्यातील शरद पवार यांच्या सभेची आठवण करून दिली.\nहे पण वाचा -\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nराज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी एखादं पत्र केंद्रालाही…\nमंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळाव�� यासाठी भारत नाना भालके नेहमीच पाठपुरावा केला. भाजप सरकारने या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. भारत नाना म्हणायचे मला मंत्री नका करू पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या, अशी आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.\nकेंद्रीय पथकाचा महापालिका कर्मचा-यांना दणका\nनाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ आलीय; रोहित पवारांची सूचक पोस्ट\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा फोटो पोस्ट करत रोहित…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nराज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहा ; रोहित पवारांचा…\nकर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न द्या; राष्ट्रवादीची मागणी\nमोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं,मग योग्य कोण तुम्ही की पंतप्रधान\nनवाब मलिक हे राष्ट्रवादीचे गुलाम; सदाभाऊंची घणाघाती टीका\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nराज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी एखादं पत्र केंद्रालाही…\nकर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न द्या;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/the-central-team-took-stock-of-the-corona-infection-in-the-district/", "date_download": "2021-05-10T05:32:57Z", "digest": "sha1:CT3CQA64VB5OKAN7G23AVR7R2CXK5APZ", "length": 10022, "nlines": 124, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "केंद्रीय पथकाने घेतला जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा - Hello Maharashtra", "raw_content": "\nकेंद्रीय पथकाने घेतला जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा\nकेंद्रीय पथकाने घेतला जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा\nप्रशासनाला केल्या उपयुक्त अशा सूचना\nसातारा | केंद्रीय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला उपयुक्त अशा सूचना केल्या. या केंद्रीय पथकामध्ये डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन हे होते.\nया आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.\nहे पण वाचा -\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला…\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44…\nसातारा येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये व्हेंटेलेटरीची संख्या वाढवावी तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती जनतेला व्हावी यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पीटलच्या बाहेर बेड उपलब्धतेची माहिती रोजच्या रोज अपडेट करावी. जो भाग कटेन्मेंट जाहीर केला आहे अशा भागात केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रभावी अमंलबजावणी करावी. कोरोना संसर्ग रुग्णाच्या जे-जे संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांची तातडीने कोरोना टेस्टींग करावे, यासह विविध सुचना केंद्रीय पथकातील डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन सुविधा वाढण्यावर भर देत असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.\nसातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nछ. उदयनराजेची बाॅक्सिंग किटवर तुफान फाईट करत लाॅकडाऊनला विरोध\nमुसळधार पावसात अंगावर वीज पडून युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला विकणाऱ्या वॉर्ड बॉयला अटक\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44 बाधितांचा मृत्यू\nसातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी\nराजमाचीत मारामारीत एकजण जखमी, तिघांवर गुन्हा\nकराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांचे थेट मुख्यमत्र्यांना पत्र\nकोरोनाबाबत तज्ज्ञा��चा धक्कादायक दावा ; मे महिन्यात…\nअखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..\nसंजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना…\nहमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ\n कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nसातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू,…\nरेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला…\nकोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44…\nसातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8/", "date_download": "2021-05-10T05:03:56Z", "digest": "sha1:75KSX4YEPNHY2H7IWHBYCCIPSBSSEBDO", "length": 12539, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "दादा, आम्ही बारामतीत येऊन लढणारच-गिरीश महाजन | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nदादा, आम्ही बारामतीत येऊन लढणारच-गिरीश महाजन\nदादा, आम्ही बारामतीत येऊन लढणारच-गिरीश महाजन\nजळगाव: रायगड माझा वृत्त\nआम्ही बारामतीत येऊन पालिका निवडणूक लढविणारच आहोत, असे प्रत्युत्तर आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. काही दिवसांपूर्वी महाजनांना बारामती येथे येण्याचे आव्हान अजित पवार यांनी दिले होते. येथे आयोजित भाजपच्या शक्ती संमेलनात महाजन बोलत होते.\n‘मी मागे बारामती पालिका निवडणूक संघटनेच्या बळावर लढण्याचे आव्हान दिले होते. त्यावर पवार यांनी आपल्याला बारामतीला येण्याचे आव्हान दिले आहे, पवार म्हणताहेत तर त्यांना म्हणावं, मी येतोच आहे. आपण संघटनेच्या माध्यमातून बारामती पालिका लढविणार आहोत,” असे महाजन यांनी सांगितले.\nआमदार अनिल गोटेंवर टीका करताना ते म्हणाले की, त्यांनी धुळे महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहेच, परत ते आपल्याला लढण्याचे आव्हान देत आहेत. त्यांनी आता भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसमोर निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावे, असे आव्हान महाजनांनी गोटेंना दिले आहे.\nसरकार “असंवेदनशील’ असल्याच्या शरद पवार यांच्या वक्‍तव्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘त्यांचे सरकार असताना ते कधीही मोर्चाला सामोरे गेले नाहीत. आमच्या काळात आम्ही मोर्चाला सामोरे जाऊन त्यांचे प्रश्‍न सोडवित आहोत. मराठा समाजाला आम्ही न्यायालयात टिकणारे आरक्षण दिलेले आहे. हीच आमची संवेदनशीलता आहे.’\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारणTagged अजित पवार, गिरीश महाजन\nआप लढविणार राज्यात दहा जागा\nधक्कादायक; सेक्सला नकार दिल्याने महिलेची हत्या\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यध���काऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mehbooba-muftis-demand-for-a-war-against-terrorists-in-jammu-kashmir-during-ramzan-month/", "date_download": "2021-05-10T05:58:05Z", "digest": "sha1:VVSACHIN3QBKECU2MQBWDMHQ4XDIOJ74", "length": 6635, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रमझान महिन्यात जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांविरोधात संघर्षविरामाची मेहबुबा मुफ्ती यांची मागणी", "raw_content": "\nरमझान महिन्यात जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांविरोधात संघर्षविरामाची मेहबुबा मुफ्ती यांची मागणी\nश्रीनगर – मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमझानच्या महिन्यामध्ये जम्मू काश्‍मीर राज्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या एकतर्फी सशस्त्र कारवाईची किंवा संघर्ष विरामाची अंमलबजावणी करण्याची मागणी, पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज केली आहे.\nमेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला आवाहन करत, रमझानचा महिना संपल्यावर येणारी ईद हा सगळ्यांत मोठा सण असतो. त्यामुळे या काळात अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. गेल्या वर्षी रमजान दरम्यान केंद्र सरकारकडून संघर्षविराम जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे यंदा देखील सर्च ऑपरेशन आणि एकतर्फी कारवाई थांबवावी. जेणेकरून राज्यातील लोक रमझानचा महिना शांततेमध्ये सणसाजरा करू शकतील, असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हंटले आहे.\nयावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकार सोबतच उग्रवाद्यांना देखील शांततेचे आवाहन केले आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nग्रामीण भागात करोना बाधितांची रुग्णवाहिकेसाठी लूट\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\nमनी लॉण्डरिंग प्रकरण : मेहबुबा मुफ्ती यांची ईडीकडून पाच तास चौकशी\nमेहबुबा मुफ्तींचे दहशतवाद्यांशी होते संबंध\nमेहबुबा मुफ्ती यांची पीडीपी अध्यक्षपदी फेरनिवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://erandolmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoFacilities/pagenew", "date_download": "2021-05-10T03:54:28Z", "digest": "sha1:NEVAPC7OK4ZUQUY56DQZNKEX2SIGBJ2E", "length": 8299, "nlines": 147, "source_domain": "erandolmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoFacilities", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सामाजिक सुविधा / इतर सोयी सुविधा\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nपाणी चोरी कृषी पंप जप्ती मोहीम\nनथ्थू बापू उरूस प्रारंभ\nरुग्ण कल्याण समीती अशास���ीय सदस्य पदी निवड\nस्वच्छता सर्वेक्षण जाहिर आवाहन\nस्वच्छता ॲप जाहिर आवाहन\nओला कचरा पासुन निर्मित खतास हरीत ब्राँड प्राप्त\nनाट्यगृह (होय / नाही)\nजलतरण तलाव (होय / नाही)\nशासकीय क्रिडा संकुल ( जिल्हा / तालुका )\n1.इनडोअर हॉल होय / नाही\n2.स्टेडीयम होय / नाही\nएकूण क्षेत्र हेक्टर मध्ये\nनगरपरिषद वाचनालय (होय / नाही)\nदर हजार लोकसंख्येस उपलबध होणारे क्षेत्र\nविकसित करण्यात आलेल्या जागा\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १०-०५-२०२१\nएकूण दर्शक : ९०८९२\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bold-and-beautiful-swapna-sane-marathi-article-4155", "date_download": "2021-05-10T04:55:25Z", "digest": "sha1:Z2OIE2TLRSLQED26S4BJZNFYHTMQJTCY", "length": 13335, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bold and Beautiful Swapna Sane Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 जून 2020\nकाळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...\nलॉकडाउनमध्ये विविध रेसिपीज करण्यापासून कलाकुसर, DIYs, आर्ट, पेंटिंग, योगा, वाचन असे सगळे करून झाले, पण लॉकडाउन काही संपेना. आता नवीन काय करायचे हा प्रश्‍न आहेच. चला तर मग, आज आपण लक्ष देऊया आपल्या स्वतःकडे आणि आपल्या शरीराच्या ‘उपेक्षित’ आणि ‘दुर्लक्षित’ अवयवांकडे. म्हणजेच, चेहऱ्याव्यतिरिक्त आपण ज्या भागांची काळजी घेत नाही, नीट स्वच्छता करत नाही आणि उपेक्षा करतो, दुर्लक्ष करतो... जसे मानेवर तयार झालेला काळा पट्टा, काळी आणि रफ झालेली कोपरे (elbow), गुढघे, मांड्यांच्या आतला भाग आणि काळे झालेले अंडरआर्म्स\nआपल्यापैकी बरेच जण काळजी घेतही असतील किंवा काहींची त्वचा मुळातच खूप नितळ आणि सॉफ्ट असेल. पण बहुतांश लोकांची या भाग��ंमधील त्वचा रफ आणि काळी झालेली असते. बहुतेक स्त्रियांची त्वचा प्रेग्नन्सीमध्ये काळी पडते, त्याचे कारण हार्मोन्समध्ये होणारे बदल. मेनोपॉजमध्येही अचानक चेऱ्यावर वांग येणे, कोपरे आणि मान काळी होणे, अंडरआर्म्स काळे होणे या सगळ्या गोष्टी हार्मोनल चेंजेसमुळे होतात. काहींची त्वचा मुळातच सेन्सिटिव्ह असते, तर काहींचे ‘मेलॅनिन’ म्हणजेच त्वचेमधील कलर पिगमेंट हे जास्त ॲक्टिव्ह असते.\nम्हणजेच मानेवर तयार झालेला काळा पट्टा. खूप सिव्हियर झाल्यास त्वचाही रफ होते. ही स्किन कंडिशन बहुतेक वेळा प्रेग्नन्सीमध्ये होते. पण इतरही कारणे आहेत, जसे खूप जास्त वजन वाढल्यास, सतत गळ्यात खूप दागिने घालून ठेवल्यास आणि मान नीट स्वच्छ न केल्यासही मान काळी पडते. हार्मोनल इम्बॅलन्समुळेही हे होऊ शकते. मानेवरच्या त्वचेवर मृतकोशिकांचे थर साचत जातात आणि दुर्लक्ष केल्यास त्यावर काळपट लेयर तयार होतो.\nउपाय : रोज आंघोळीच्या वेळी लुफाने, शक्य असल्यास वाळ्याचा लुफा घेऊन मान स्वच्छ करावी. एक दिवसाआड उटणे लावावे आणि त्वचा मॉइस्चराईझ करावी.\nडार्क एलबो अँड नीज\nम्हणजेच काळी आणि रफ झालेली कोपरे आणि गुढघे. लहान मुलांचे गुढघे बरेच वेळा डार्क आणि रफ जाणवतात. पण मोठ्यांचीसुद्धा कोपरांची आणि गुढघ्यांची त्वचा रफ आणि काळी होते. रोजच्या धावपळीच्या रुटिनमध्ये घाईत केलेल्या आंघोळीमुळे गुढघे आणि कोपरे व्यवस्थित स्वच्छ करायचे राहून जातात. त्यामुळे मृत त्वचेचा थर साचत जातो. त्यात जर वारंवार कोपर किंवा गुढघ्याच्या त्वचेचे घर्षण होत असेल तर ती जागा रफ होत जाते. दुर्लक्ष केल्यामुळे काळपटपणा वाढत जातो.\nउपाय : घरगुती उपाय म्हणून लिंबाचे साल घासावे. व्हिटॅमिन सी स्किन लायटनिंगचे काम करते. त्यामुळे लिंबाचे साल घासून १० मिनिटांनी त्वचा धुऊन घ्यावी. असे रोज करावे. शुगर आणि कॉफीचा स्क्रब तयार करून आठवड्यातून दोन वेळा त्वचा सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करावी आणि गार पाण्याने धुऊन बॉडी लोशन लावावे.\nडार्क अंडरआर्म अँड इनर थाय\nबऱ्याच जणांचे अंडरआर्म्स आणि मांड्यांच्या आतील भाग काळा आणि रफ झालेला असतो. याचे कारण हार्मोनल बदल तर आहेत, पण काही वेळा वजन जास्त वाढून चालताना मांड्यांचे घर्षण होऊन ती त्वचा डॅमेज होते; परिणामी रफनेस येतो. सतत घट्ट जीन्स घातल्यामुळेही रक्ताभिसरण नीट होत ��ाही, त्यामुळे त्वचा काळी पडते. अंडरआर्म्सची त्वचाही काळी आणि रफ होते, पण नाजूक जागा असल्यामुळे खूप जोरात घासून स्वच्छ करता येत नाही. काहींचे अंडरआर्म्स डिओचा सतत वापर केल्यामुळेही काळे होतात, तर काहींचे हेअर रिमुव्हर प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे.\nउपाय : अंडरआर्म्स स्वच्छ करायला कॉफी आणि शुगर स्क्रब वापरावा. त्वचेवर हळुवार स्क्रब करून मृत त्वचा साफ करावी. मुलतानी आणि चंदन पावडरचा पॅक दह्यात मिक्स करून १५ मिनिटे लावून ठेवावा आणि गार पाण्याने धुऊन घ्यावे. दह्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी आहे, त्यामुळे त्वचा लाइट होते.\nमांड्यांच्या आतील भाग रोज आंघोळ करताना लुफाने स्वच्छ करावा. आठवड्यातून दोन वेळ उटणे लावावे. मसूर डाळ पीठ दह्यात मिक्स करून तो पॅक १५ मिनिटे लावून ठेवावा आणि गार पाण्याने धुऊन बॉडी लोशन लावावे.\nवरील सर्व उपाय नित्य नेमाने केले, तर नक्कीच तुम्हाला त्वचा उजळलेली आणि सॉफ्ट जाणवेल. पण खूप जास्त डॅमेज झालेली त्वचा असेल, तर आपल्या ब्यूटी थेरपिस्ट किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. वेळेत काळजी घेतली तर त्वचा लवकर हील होईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-10T04:24:27Z", "digest": "sha1:TSM2LLXKXTL7F7VJJHXXPBZOQMXKAGFJ", "length": 11849, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "नोकरभरती विरोधात बँकेच्या आवारातच संचालकांचे उपोषण | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nनोकरभरती विरोधात बँकेच्या आवारातच संचालकांचे उपोषण\nनोकरभरती विरोधात बँकेच्या आवारातच संचालकांचे उपोषण\nनगर : रायगड माझा वृत्त\nनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या नोकरभरती प्रकरणाचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. कोणालाही पत्र न देता परस्पररित्या भरती करण्याचा घाट घातल्यामुळे संतप्त झालेल्या काही संचालकांनी बँकेच्या आवारातच उपोषण सुरू केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माध्यमिक शिक्षक बँकेच्या 12 जागांसाठी नोकरभरती करायची होती. ही नोकरभरती करताना संचालक मंडळाने परस्परर आपल्या जवळच्या ना���ेवाईकांना स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले, त्यांना बोलावून अवघ्या काही तासांमध्ये त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, या नोकरभरतीचा तीन संचालकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यांनी बँकेच्या आवारातच उपोषणाला सुरुवात केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नोकरी प्रक्रिया न्याय प्रविष्ट असल्याने संचालक मंडळाने घाईगडबडीत निर्णय का घेतला याचा खुलासा करण्याचत यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसाय\nमुरबाडमधील काट्याच्या वाडीत बिबट्या आला रे… वनखाते म्हणते फटाके फोडा\nभारताचा माजी क्रिकेटपटू अमित भंडारीवर जीवघेणा हल्ला\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित ��ाळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/ncp-jitendra-avhad-taunt-bjp-in-poem/", "date_download": "2021-05-10T04:28:36Z", "digest": "sha1:VS6MTTQQPVRY4TW2ZPNQMMIRU4U7FZLV", "length": 14082, "nlines": 184, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!! कविता सादर करत आव्हाडांनी भाजपला लगावले टोले - Hello Maharashtra", "raw_content": "\nखरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.. कविता सादर करत आव्हाडांनी भाजपला लगावले टोले\nखरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.. कविता सादर करत आव्हाडांनी भाजपला लगावले टोले\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. दरम्यान विरोधी पक्ष भाजपने कोरोनासाठी मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला जबाबदार धरले असून ��्यांच्यावर टीका केली जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक कविता सादर करत भाजपला जोरदार टोले दिले आहेत.\nखरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..\nना कधी मेणबत्या आणि दिवे\nशांत राहून तो लढत आहे\nविरोधकांचे खरंच राईट आहे….\nखरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….\nमंदिर उघडा, बाजार उघडा\nशाळा उघडा ते म्हणाले…..\nपरीक्षा पुढे ढकलल्या तर\nते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….\nकोरोना वाढला तर ते आता\nफक्त सरकारला दोषी ठरवत आहे…\nविरोधकांचे खरंच राईट आहे….\nखरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….\nइमान तर विकले नाहीच\nना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..\nकोरोनाचे आकडे लपवले नाहीच\nखोट्याने न कधी माना झुकल्या….\nघरी पत्नी आणि मुलगा\nआजारी असतांना तो मात्र लढत आहे….\nविरोधकांचे खरंच राईट आहे….\nखरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….\nना कुठे बडबोले पणा\nजे करतोय ते प्रामाणिक पणे\nविरोधकांचे खरंच राईट आहे….\nखरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….\nहे पण वाचा -\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nएकवेळ शिवभोजन मोफत देतोय….\nसाठी तो शांततेत लढतो आहे ……\nविरोधकांचे खरंच राईट आहे….\nखरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..\nना क्लीन चिट देता आली…\nना खोटी आकडे वारी देता आली…\nनिवडणूक काळात तर कधी\nना अशक्य घोषणा त्याला करता आली…\nजे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…\nविरोधकांचे खरंच राईट आहे….\nखरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….\nनिधी पंतप्रधान निधीला ते देताय…\nउठ सूठ, सकाळ संध्याकाळ\nते टीका सरकार वर करताय…..\nतो मात्र टिकेला उत्तर न देता\nविरोधकांचे खरंच राईट आहे….\nखरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….\nजितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळ्या, थाळ्या वाजवण्यास, मेणबत्या, दिवे पेटवण्यास सांगितले नाही. ते शांतपणे लढत आहेत. विरोधक मात्र कोरोना संकटातही मंदिर उघडा, बाजार उघडा असं सांगून रस्त्यावर उतरले होते, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचं निमित्त साधून सरकारी कंपन्या विकल्या नाहीत आणि कोरोनाचे आकडेही लपवले नसल्य��चा टोला त्यांनी लगावला आहे. कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री सर्वांशी संवाद साधत आहेत. व्यापाऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचं ऐकून घेऊनच निर्णय घेत आहेत. मग हा मुख्यमंत्री खरंच वाईट आहे का असा सवालच आव्हाड यांनी केला आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nतुघलकी लॉकडाउन लावणे अन् घंटी वाजवणे हीच मोदी सरकारची रणनीती : राहुल गांधी\nकर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा फोटो पोस्ट करत रोहित…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी स्टंट : प्रवीण दरेकरांची…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nएकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना चिमटा\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम\nगोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ‘ही’ मागणी\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nकोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nएकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2021-05-10T05:30:56Z", "digest": "sha1:7A42WJYCYSW3DUO4SNPWFUH4G4OHXYYR", "length": 20521, "nlines": 129, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "एलएलआयएन रसायनी प्रकल्प भूमिपूजन | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nएलएलआयएन रसायनी प्रकल्प भूमिपूजन\nएलएलआयएन रसायनी प्रकल्प भूमिपूजन\nसार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनमहत्वाचा प्रकल्प- ना.डी. बी.सदानंद गौडा\nअलिबाग-देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात सरकार जागृत असून एलएलआयएन रसायनी प्रकल्प सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरेल, असा विश्वास केंद्रीय रसायन मंत्री डी. बी. सदानंद गौडा यांनी गुरुवारी (दि.14) रसायनी येथे केले.\nरसायनीस्थित हिल (एचआयएल) इंडिया लिमिटेड कंपनीत मच्छर नष्ट करण्याच्या अद्यावत मच्छरदाणी तयार करण्याचा अर्थात एलएलआयएन प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन ना. गौडा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.\nया सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायन व खते स्थायी समिती अध्यक्ष खासदार आनंदराव आडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, युनिडोचे डॉ. रेनेवॅन बेरकेल, केंद्रीय रसायन विभागाचे सचिव पी. राघवेंद्र राव, हिल इंडियाचे सीएमडी एस. पी. मोहंती तसेच अधिकारी, परिसरातील लोकप्रतिनिधी, कामगार आणि नागरिक उपस्थित होते.\nना.गौडा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी धोरणे तयार केली व त्याची यशस्वी अंमलबजावणीही केली आहे. रसायनी येथील या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेण्याचे एक साधन निर्माण होत आहे. वैशिष्ट्यपूर्ण निर्णय घेत असताना जनतेचे कल्याण कुठे आहे याचा विचार सरकारने केला आहे. त्यामुळे आपला देश विविध क्षेत्रात झपाटयाने प्रगती करत आहे.\nएलएलआयएन प्रकल्पाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले कि, हा प्रकल्प हिल कंपनी, कामगार, आणि नागरिकांच्या पर्यायाने सरकारच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अधिकाधिक प्रगती करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,खासदार आनंदराव आडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, युनिडोचे डॉ. रेनेवॅन बेरकेल, केंद्रीय रसायन विभागाचे सचिव पी. राघवेंद्र राव यांचीही भाषणे झाली.\nअसा आहे एलएलआयएन हिल इंडिया,रसायनी प्रकल्प\nहिल (इंडिया) लिमिटेड हे केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली एक सीपीएसई आहे. हिल (इंडिया) लिमिटेड पूर्वी हिंदुस्तान इंसेक्टिसाइड���स लिमिटेड म्हणून ओळखले गेले होते ज्यामुळे 1954 मध्ये आरोग्य आणि राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाच्या मंत्रालयाला डीडीटीचे उत्पादन व पुरवठा करण्यात आला होता आणि आजपर्यंत उत्पादनांची सार्वजनिक आरोग्य श्रेणी पुरवून समर्थन देत आहे.\nमलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, जिका, जपानी एनकेफलायटीस आणि फिलेरिया यासारख्या मछारापासून झालेल्या आजारांमध्ये आज देशातील सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.\nसर्व किटक बाधित रोगांमधे, मलेरियामुळे बहुतेक रोगांचे ओझे वाढते. डब्ल्यूएचओ वर्ल्ड मलेरिया रिपोर्टनुसार, जगातील लोकसंख्येच्या निम्मे लोक मलेरियाच्या ट्रान्समिशन भागात राहतात. मुख्यत्वे आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रामध्ये विकसनशील राष्ट्रांमध्ये ही सार्वजनिक आरोग्याची काळजी आहे. दक्षिण-पूर्व आशिया विभागात भारत मलेरियाच्या 70% प्रमाणात आणि 69% मलेरियाचे योगदान करते. आदिवासी भागात राहणा-या लोकांना मलेरियाच्या 30% प्रकरणे आणि मलेरियाच्या 50% लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील लहान मुले (<5 वर्षे) आणि गर्भवती महिलांना या रोगाने ग्रासले आहे.\nडब्ल्यूएचओने दोन प्राथमिक वेक्टर कंट्रोल हस्तक्षेपांची शिफारस केली आहे जसे इंडोर रेसिड्युअल स्प्रेईंग म्हणजे मानवी आवास व कीटकनाशके आणि लांबलचक स्थायी कीटकनाशक जाळी (एलआयएल) वापरुन फवारणी करणे.\nवर्ष 2030 पर्यंत देशातील मलेरियाचा नाश करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उद्दीष्टास समर्थन देण्यासाठी कंपनीने आपल्या मजबूत वचनबद्धतेसह संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (यूएनआयडीओ) च्या सह-निधीसह एलआयएलची निर्मिती सुविधा स्थापित केली आहे. त्यांच्या प्रकल्पाचा ‘गैर-पीओपी विकल्प डीडीटीला विकास आणि प्रोत्साहन’ देऊन 2009 मध्ये देशात एल एल आय एन सुरू करण्यात आली आणि राष्ट्रीय कार्यक्रमांची सध्याची मागणी वार्षिक 60 दशलक्ष नेट्स आहे. देशात मागणी आणि पुरवठा यांच्यात प्रचंड अंतर आहे आणि पुरवठा प्रामुख्याने आयातवर अवलंबून आहे.\nएलएलआईएन मच्छर नष्ट करण्याचे एक किटकनाशक आहे. एलआयएलने दोन स्तरांचे संरक्षण प्रदान केले आहे, प्रथम मलेरिया-वाहक व चावण्याच्या मच्छरांच्या विरूद्ध यांत्रिक अडथळा आणि दुसरे कीटकनाशकाच्या संपर्कात मच्छर मारण्याचा मार्ग म्हणून. हिल ने रसायनी ���ुनिटद्वारे एलएलआईएन प्लांटची स्थापना करुन कंपनीला ‘मेक इन इंडिया’ च्या प्रमुख कार्यक्रमाच्या अंतर्गत स्वदेशी उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी प्रथम सीपीएसई बनले. शिवाय ते एलएलआईएनसाठी आरोग्य मंत्रालयाच्या आयातीवर अवलंबून राहतील.\nPosted in Uncategorized, जागतिक, टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, रायगड\nपंतप्रधानांनी उद्घाटन केलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ रुळावरून घसरली\nरामदास स्वामींचे शिल्प बसवल्यास आंदोलन-संभाजी ब्रिगेड\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-10T05:29:44Z", "digest": "sha1:OTL5VIAKDN5AK5NO4BSJLYUL4KD2SXOI", "length": 12070, "nlines": 115, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "‘दादा मी प्रेग्नंट आहे’, मुंबई-पुण्यात विचित्र होर्डींग | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\n‘दादा मी प्रेग्नंट आहे’, मुंबई-पुण्यात विचित्र होर्डींग\n‘दादा मी प्रेग्नंट आहे’, मुंबई-पुण्यात विचित्र होर्डींग\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nमुंबई आणि पुण्यातील एक होर्डिंग्स सध्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष वेधून घेत आहे. दादरमधील प्रभादेवी आणि पुण्यातील कर्वेरोड येथील डेक्कन टी पॉईंट येथे लावण्यात आलेल्या या होर्डिग्समुळे नागरिकांची उत्सुकता मात्र वाढली आहे. या होर्डिंगवर ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ असे लिहिण्यात आलेले आहे, त्यामुळे नागरिकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. या होर्डिग्समागे का उद्देश असावा अशी चर्चा सुरू आहे. काहींनी हे होर्डिंग्स कलाविश्वाशी संबंधित असावं अशी शक्य़ता व्यक्त केली आहे.\nयाआधी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचे ‘कार्ड मिला क्या’ नावाने होर्डिंग्स लागले होते आणि या होर्डिग्सनंतर लगेचच कोटक महिंद्राने एक कार्ड बाजारात आणले. हे एक व्यावसायिक होर्डिग्स होते. याशिवाय पुण्यात ‘शिवडे आय एम सॉरी’ या नावाचे देखील 400 होर्डिग्स लावण्यात आले होते. हा सर्वकाही प्रमोशनचा भाग असावा आणि लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यासाठी हे सर्व सुरू असावं अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, मनोरंजन, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल\n‘मराठा आरक्षणानुसार राज्यात 24 हजार शिक्षकांची भरती होणार’\nएक जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड ���णि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/internet/", "date_download": "2021-05-10T04:44:31Z", "digest": "sha1:6QIBKSHE324VIGVJA3HJDERU6HWOMF5N", "length": 3151, "nlines": 23, "source_domain": "khaasre.com", "title": "internet – KhaasRe.com", "raw_content": "\nSarahah या लोकप्रिय ऍप बद्दल ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे का \n५० लाख डाउनलोड्स आणि १५ लाख युजर्ससह हे app सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. Apple व Android मोबाईलच्या बाजारातील सध्याचा टॉप अॅप Facebook किंवा Snapchat नसून, Sarahah नावाचे नवीन सोशल मीडिया अॅप्लिकेशन्स आहे. सौदी डेव्हलपर झैनअलाब्दीन त्वाफीक( ZainAlabdin Tawfiq) यांनी तयार केलेला अॅप वापरकर्त्यांना निनावी मेसेज पाठवायची परवानगी देतो. Sarahah चा अर्थ होतो इमानदारी दुबई येथील… Continue reading Sarahah या लोकप्रिय ऍप बद्दल ह्या गोष्टी आ���ल्याला माहिती आहे का \nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pdfsearches.com/%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%A6-%E0%A4%A8-%E0%A4%A6-%E0%A4%A8-%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%A4-%E0%A4%A4-%E0%A4%AE-%E0%A4%B9-%E0%A4%95-%E0%A4%A3%E0%A4%A4-%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%A7%E0%A4%A4-%E0%A4%85-%E0%A4%97-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%B9", "date_download": "2021-05-10T05:38:21Z", "digest": "sha1:YVJGAB27NSTB2SE3TCB3KW4NGMH7FR7Q", "length": 2398, "nlines": 5, "source_domain": "pdfsearches.com", "title": " तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणत्या पर्यावरणपूरक पद्धती अंगिकारू शकता ते लिहा.pdf - Free Download", "raw_content": "\nतुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणत्या पर्यावरणपूरक पद्धती अंगिकारू शकता ते लिहा.pdf\nमाहितीपत्र्काचे सादरीकरण व त्यावर आपली निरीक्षणे वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार उपलब्धtygghhf वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार उपलब्ध माहितीपत्रकाचे सादरीकरण Wa Tyawer Aapli Nirikshane Nondwa माहितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावर आपली निरीक्षणे नोंदवा Download Pdf माहितीपत्रकाचे सादरीकरण माहितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावरील निरीक्षण माहितीपत्रकाचे सादरीकरण Pdf महितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावर निरीक्षणे नोंदवा माहितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावर आपली निरीक्षणे नोंदवा महितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावर निरक्षण नोंदवा कारखान्यातील दूषित द्रव पदार्थाचा सजीवांवर होणार दुसपरिणाम महितीपत्रका चे तोटे Pdf तुमच्या परिसरातील विविध फुलांच्या प्रजातीचा सामाजिक किंव्हा धार्मिक दृष्टिकोनातून अभ्यास करा सामाजिक उत्तरदायित्व जपणारे उद्योग समूह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/in-the-18-days-of-june-the-number-of-coronaries-increased-by-two-lakhs/", "date_download": "2021-05-10T05:20:19Z", "digest": "sha1:WWSSCCFJBUGGT57VSTKRNDG6LHXM7OPI", "length": 7562, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जूनमधील 18 दिवसांत करोनाबाधितांच्या संख्येत पावणे दोन लाखांची भर", "raw_content": "\nजूनमधील 18 दिवसांत करोनाबाधितांच्या संख्येत पावणे दोन लाखांची भर\nनवी दिल्ली -देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 12 हजार 881 नवे करोनाबाधित आढळले. तो एकाच दिवसातील उच्चांक ठरला. देशात सलग 7 व्या दिवशी 10 हजाराहून अधिक बाधितांची नोंद झाली. त्या वाढत्या संख्येमुळे जूनमधील 18 दिवसांत देशातील करोनाबाधितांमध्ये 1 लाख 76 हजार 411 इतक्‍या संख्येची भर पडली.\nदेशात सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. बाधित संख्येत देशात दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या तामीळनाडूने याआधीच 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. बाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहता दिल्लीही तामीळनाडूपाठोपाठ तो टप्पा ओलांडण्याची शक्‍यता आहे. गुजरातमध्ये बुधवारीच बाधितांची संख्या 25 हजारांपेक्षा अधिक झाली. बाधित संख्या वेगाने वाढत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशासाठी दिलासादायक ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सध्या 1 लाख 60 हजारपेक्षा अधिक सक्रिय बाधित आहेत. तर करोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या 1 लाख 95 हजारच्या घरात आहे. देशातील बाधित बरे होण्याचे प्रमाण 53 टक्‍क्‍यांजवळ पोहचले आहे.\nमहाराष्ट्र, दिल्लीमुळे मृत्यूदरातही वाढ\nकरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र आणि दिल्लीने सुधारणा केली. याआधी नोंद न झालेल्या मृतांचा समावेश त्या राज्यांनी आकडेवारीत केला. त्यामुळे बुधवारी देशात एकाच दिवसातील उच्चांकी 2 हजार करोनाबळींची नोंद झाली. त्यापाठोपाठ गुरूवारी बळींच्या संख्येत 334 ची भर पडली. संबंधित दोन दिवसांतील बळींच्या संख्येमुळे देशातील करोना मृत्यूदर 2.8 टक्‍क्‍यांवरून वाढून 3.3 टक्के इतका झाला.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nबांगलादेशने भारताबरोबरची सीमा बंदी 14 दिवसांनी वाढवली\nNagpur | टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा – पालकमंत्री नितीन राऊत\nऑक्‍सिजन आणि व्हेंटीलेटर्सची ब्रिटनची भारताला मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-10T05:49:40Z", "digest": "sha1:3P43IWBDD7RABIFSZ6BMFXDEPHPKCZXR", "length": 5513, "nlines": 109, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "निवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://kachapani.wordpress.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-10T04:20:58Z", "digest": "sha1:NOMMXPYHJFJKKOWXXJG743YSOUNHBO5S", "length": 9797, "nlines": 163, "source_domain": "kachapani.wordpress.com", "title": "कविता | काचापाणी", "raw_content": "\nकशाने आलात पुण्याहून डेक्कननं की सिंहगड\nडेक्कनची अवस्था बघवत नाही म्हणता\nचालायचंच हॊ, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं\n कापुचीनो की थंड बर्फ़ाळलेलं बाटलीतलं\nतुमच्याच देशातलं ज्वलंत पाणी\nयानंतर आपण सरळ मल्टिप्लेक्समधल्या-\nस्क्रीनवर छान गारेगार एसी मध्ये बसून\n“स्त्री- शोषण एक सामाजिक प्रश्न” बघणार आहोत.\nतुमच्याशी थेट संवाद दूरध्वनीवरुन भगिनींना\nहो आहे ना, महिला मंडळात साडी ड्रेपिंगवर कार्यशाळा–\nत्यात तुमच्या नऊवारीवर माझे भाषण आहे. प्रात्यक्षिकही आहे.\nत्यानंतर ताज मध्ये लंच-\nतुम्ही हातात लेखणी दिलेली छकुली\nआता साक्षर नी प्रौढ झाली आहे- काळजी करु नका\n त्या आता उरल्याच नाहित.\nगेल्यात कुठल्यातरी मोर्चात सामील व्हायला,\nकोणी मंत्री येणार आहेत, मिळतात दहा दहा रुपये प्रत्येकिला\nकिती समजावं लागतं बाई तुम्हाला.\nअम्रुता, जेसिका लाल , खैर लांजी ही कुठली नावं\nनका हो अशी भाषा बोलु प्लिज…..\nआम्ही सुशिक्षीत मांडतो आहोत ना त्यांचे प्रश्न ,\nचर्चा सत्रे , मेळावे काव्यसम्मेलने आयोजित करुन\nतुम्ही नका काळजी करु.\nहं…. तो मात्र बापडा तस्साच आहे हं,\nबसलाय बापडा कित्येक वर्षाच्या जुन्या खुणा,\nअंगावर बाळगीत, अन नविन वार सोसत\nचला , तुमच्याबरोबर दिवस घालवल्यावर,\n“एक दिवस सावित्रीचा” या प्रोजेक्टवर रिपोर्ट\nव्ही. सी. ना द्यायचाय.\nतुम्हाला नाही हो कळायच्या अश्या गोष्टी.\nप्रवर्ग: कविता टॅगस्एक दिवस सावित्रीचा, कविता, मराठी, मराठी कविता, सावित्री, सावित्रीबाइ फुले, savitribai phule\nमाहीत होते काटे असतात\nतरीही मी गुलाब झाले\nमाहीत होते जन्म चिखलात\nतरीही मी कमळ झाले\nमाहीत होते अमावस्या असते\nतरीही मी पौर्णिमा झाले\nमाहीत होते डाग असतात\nतरीही मी चन्द्र झाले\nमाहीत होते वारा सुटतो\nतरीही मी सुगंध झाले\nमाहीत होते पाने गळतात\nतरीही मी वसंत झाले\nमाहीत होत दाह सुर्याचा\nतरीही मी धरणी झाले\nमाहीत होता बाण पारध्याचा\nतरीही मी हरिणी झाले\nजगात मी वेडी ठरले\nफक्त तुझ्याच साठी मी\nमाझे अस्तित्व हरवून गेले\nप्रवर्ग: कविता टॅगस्कविता, भावना, मनातल्या भावना, मराठी\nमार्च 6, 2010 सुपर्णा\tयावर आपले मत नोंदवा\nदिधले तबक हे इन्द्रधनूने,\nभरते रंग मी नजाकतीने\nफ़ेडू कसे मी त्यांचे पांग\nदे ना तु हाती,\nकरुनी हात लांब ,\nती एक रेघ शेवटाने,\nनकोस येऊ जरा वेळ\nप्रवर्ग: कविता टॅगस्कविता, रंगावली, kavita\nमार्च 6, 2010 सुपर्णा\t१ प्रतिक्रिया\nकळत होता परवा पर्यंत\nकळत होता परवा पर्यंत\nप्रवर्ग: कविता टॅगस्कविता, भावना, मनातल्या भावना, मराठी, स्पर्श\nकाचापाणी ई मेल मधे\nकाचापाणीवर प्रसिध्द होणारं साहित्य इ मेल मधे हवे असल्यास इथे रजिस्टर करा\nकाचापाणी ई मेल मधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-10T05:50:42Z", "digest": "sha1:I64PHV57WPYCX35PNIZ3EJK2EHLXDAK3", "length": 12988, "nlines": 106, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "धक्कादायक! पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\n पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या\n पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या\nशासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेत पोलिसाने आत्महत्या केली. गुरूवारी वसई- नालासोपारा पुर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी आत्महत्या केली. सकाळी तुळींजच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात ही घटना घडली. भोये यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nपोलीस हवालदार सखाराम भोये (३५) मागील चार वर्षांपासून तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी रात्री ते रात्रपाळीसाठी कामावर आले होते. गुरूवारी सकाळी ९ च्या सुमारास भोये यांचा मृतदेह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात आढळून आला. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाले. ही घटना सकाळी ८ ते ९च्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे.\nपोलीस हवालदार भोये यांनी ज्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली, ते शासकीय पिस्तुल आहे. आपत्कालीन परिस्थितीत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ते वापरता येते, असे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी सांगितले. भोये यांनी आत्महत्येपूर्वी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. कामाच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चौकशीनंतर भोये यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. मयत सखाराम भोये पत्नी आणि मुलासह नालासोपारा पुर्वेच्या प्रगतीनगर येथे रहात होते. २००३मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले होते.\nPosted in प्रमुख घडामोडी, लाइफस्टाईल\n; अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”\nआमच्या हृदयात ‘संभाजीनगर’.. शिवसेनेचा राज ठाकरेंवर टोला\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/delhi-assembly-election-2020-arvind-kejriwal-on-shahinbaug-and-bjp-national-politics-mhka-433015.html", "date_download": "2021-05-10T03:40:59Z", "digest": "sha1:PXKEY4DPA2KH5OA4QS5UIRXIIIX2CEVJ", "length": 18368, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मी म्हणतो, शाळा बांधा, ते म्हणतात, शाहीनबाग', केजरीवाल यांची भाजपवर टीका, delhi assembly election 2020 arvind kejriwal on shahinbaug and bjp national politics mhka | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nधक्कादायक, बीड जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा रेमडेसीवीर इंजेक्शन चोरीला\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\n'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nWTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार\n IPL 2021 बाबत सौरव गांगुलीची महत्त्वाची घोषणा\nअक्षय तृतीयेला ल���कडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nCorona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nVIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPEकिट घालून लग्नात केला डान्स\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nVIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुत��ं\n'मी म्हणतो, शाळा बांधा, ते म्हणतात, शाहीनबाग', केजरीवाल यांची भाजपवर टीका\nCorona Vaccine: अजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही देशातील जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nभय इथले संपत नाही देशात Corona रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nAkshaya Tritiya 2021: अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nSUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का तपासासाठी पोलिसांनी RTO ला केला विचित्र प्रश्न\n'मी म्हणतो, शाळा बांधा, ते म्हणतात, शाहीनबाग', केजरीवाल यांची भाजपवर टीका\nदिल्लीच्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलंय. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यूज 18 च्या अजेंडा दिल्ली या कार्यक्रमात खास मुलाखत दिली.\nनवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : दिल्लीच्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलंय. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यूज 18 च्या अजेंडा दिल्ली या कार्यक्रमात खास मुलाखत दिली. शाहीनबागमधल्या आंदोलनाचा भाजपला फायदा होतोय. हा मुद्दा संपावा असं भाजपला वाटत नाही, असं ते केजरीवाल म्हणाले.\nभाजपचे नेते फक्त शाहीनबागबद्दलच बोलतात, त्यांच्याकडे हाच एक मुद्दा आहे. मी म्हणतो शाळा बांधा, ते म्हणतात शाहीनबाग. मी म्हणतो, हॉस्पिटल बांधा, ते म्हणतात शाहीनबाग, अशा शब्दांत केजरीवाल यांनी त्यांचा मुद्दा मांडला. दिल्लीच्या जनतेसमोर जे प्रश्न आहेत त्यावरून त्यांना लोकांचं लक्ष वळवायचं आहे, असंही ते म्हणाले.\nभाजपचे नेते, इथे बटन दाबा आणि करंट तिथे येईल' अशी भाषा करतात. जर शाहीनबागचा रस्ता खुला झाला तर भाजपमध्ये करंट येईल, असंही त्यांनी सांगितलं. मी शाहीनबागच्या मुद्द्यावरून मागे कसा काय हटू शकतो मी स्वत:ला हरवण्यासाठी हे करेन का मी स्वत:ला हरवण्यासाठी हे करेन का मी फक्त देशासाठी उभा आहे, असंही केजरीवाल म्हणाले.\n(हेही वाचा : भाजप खासदाराने राजीव गांधींचा 'राजीव फिरोज खान' असा केला उल्लेख)\n'केंद्र रस्ता खुला करत नाही'\nशाहीनबागच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याची माझी इच्छा आहे पण हा प्रश्न केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो. सरकार हा रस्ता खुला का करत नाही, असाही सवाल त्यांनी विचारला. आंदोलकांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण हा रस्ता खुला झाला पाहिजे.\n'भाजप हा मुद्दा संपवत नाही'\nशाहीनबागचा रस्ता सुरू करणं हे भाजपसाठी दोन मिनिटांचं काम आहे पण ते असं करत नाहीत. रस्ता सुरू झाला तर मग निवडणुकीसाठी मुद्दाच उरणार नाही, असंही केजरावील म्हणाले.\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/breaking-news-rada-in-pune-swab-samples-thrown-at-the-ground-at-covid-testing-center-update-mhsp-479909.html", "date_download": "2021-05-10T05:45:57Z", "digest": "sha1:HMOI4ETYCX3EGKNXH46YTG2MJNYMB5IY", "length": 23469, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीन�� झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोण��तरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nपुण्यात कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nकोरोनाचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; VIDEO मध्ये पाहा तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता सोशल मीडियावर शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट \nलॉकडाऊनमध्ये लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; दुकानाचं शटर उघडताच पोलिसांनी धू धू धुतलं, पाहा VIDEO\nपुण्यात कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO\nनागरिकांनी टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले. धक्कादायक म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे देखील स्वॅब होते\nपुणे, 15 सप्टेंबर: पुण्यातीत भारती विद्यापीठ समोरील कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा झाला. टेस्ट किट संपल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नंतर नागरिकांचा ताबा सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला. एवढंच नाही तर संतप्त नागरिकांनी टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले.\nहेही वाचा...Corona Vaccine कधी येणार आता बिल गेट्स यांनी सांगितली वेळ\nमिळालेली माहिती अशी की, भारती विद्यापीठ समोरील कोविड टेस्टिंग सेंटरवर नागरिक सकाळपासून कोविड टेस्टसाठी रांगेत उभे होते. मात्र, दुपारी टेस्ट किट संपल्याचे नागरिकांना सांगण्यात आलं. हे ऐकून संतापलेल्या नागरिकांचा पारा आखणी चडला. नागरिकांनी सेंटरवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांशी वादावादी केली. नागरिकांनी टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले. धक्कादायक म्हणजे कोरोना ��ॉझिटिव्ह रुग्णांचे देखील स्वॅब होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता पुणे महापालिकेकडून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार आहे.\nदुसरीकडे, पुण्यातल्या आंबेगाव येथील लक्ष्मीबाई हजारे वस्तीगृह येथे टेस्ट केल्या जात होत्या. तिथे अँटीजेन किट संपल्यामुळे आमची टेस्ट आधी करा, अशी मागणी करत काही नागरिकानी स्वॅब घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात घेतलेले स्वॅबही लाथा मारून खाली पाडून दिल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना स्वॅब टेस्टिंगसाठी टार्गेट दिल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसचे गट नेते यांनी केला आहे.\nदरम्यान, पुण्यात कोरोना परिस्थितीत महापालिकेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पण ऐन कोरोनाच्या काळात पुणे विभागातील आरोग्य विभागाच्या 750 जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. यात शल्य चिकित्सक, भूलतज्ज्ञ अशा महत्त्वाच्या जागांचाही समावेश आहे.\nपुणे पालिकेने टप्प्या टप्प्याने भर्ती सुरू असल्याचे सांगत कोविड सेंटरवर जोर दिला. तर पालिका स्वतःची रुग्णालये सक्षम करणे, त्यातील रिक्त जागा भरणे याकडे दुर्लक्ष करत जम्बो घोळ घालत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे.\nपुण्यात कोरोना रुग्ण बाधितांचा दर अर्थात पॉझिटिव्ह रेट 30 टक्के इतका पोहोचला आहे. राज्य सरकार आणि पालिका यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आलेले जम्बो रुग्णालय आता रुळावर येत असलं तरी तिथं प्रशासकीय गोंधळ सुरू आहे.\nयातच पालिकेच्या रुग्णालये सक्षम नसणे, आरोग्य विभागाच्या 750 जागा रिक्त असणे डॉक्टर्स, प्रशिक्षित स्टाफची कमतरता, यामुळे कोरोनाला अटकाव घालणे कठीण होत चालले आहे. मात्र, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणता की, 'भरती सुरूच आहे'. तसंच पालिकेच्या 17 कोविड सेंटर्समधून 50 हजार पुणेकर बरे झाले, असा ही दावा त्यांनी केला आहे.\nविरोधकांना हे दावे मान्य नाहीत. 3 वर्षे आरोग्य विभागाची भरती रखडली तरी सत्ताधारी गप्प का जम्बो कोविड सेंटर मध्ये 800 ऐवजी 185 बेड्सचं उपलब्ध का जम्बो कोविड सेंटर मध्ये 800 ऐवजी 185 बेड्सचं उपलब्ध का पालिकेची रुग्ण���लयांची खस्ता हाल का आणि असं असून ब्लेम गेम का असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप आणि आम आदमी पार्टीचे अभिजीत मोरे यांनी उपस्थित करत आहे.\n अखेर 6 दिवसांनी रुग्णांच्या संख्येत घट, रिकव्हरी रेट वाढला\nजम्बो हॉस्पिटल करता पालिकेला 46 कोटी रुपये द्यायचे आहेत. डॉक्टर्स, नर्सेससह प्रशिक्षित स्टाफ यायला तयार नाही. पालिकेचे उत्पन्नाचे मार्ग खुंटले आहेत ही वस्तुस्थिती आहे. अशात कोरोना रुग्ण बाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे राजकारण बाजूला ठेवत पालिकेने सर्व रिक्त जागा लवकरात लवकर जागा भरल्या पाहिजेत आणि राज्य सरकारनंही याकरता आर्थिक निधीसह सर्व मदत केली पाहिजे.\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/master_c/official_document/2", "date_download": "2021-05-10T03:42:45Z", "digest": "sha1:MESM36B5ILMCGCFDCIPCRNPBXD2NJYOU", "length": 200806, "nlines": 852, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "दरपत्रके", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nमुखपृष्ठ / कार्यालयीन कामकाज / दरपत्रके\n1 संगणक विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका कोविड १९ कामी वैद्यकीय विभागास आवश्यकतेनुसार Static Ip Wifi Router व इतर आवश्यक साहित्यासह इंटरनेट सेवा पुरवठा करणेकामी 2021-05-06\n2 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग उदयान व वृक्ष प्राधिकरण विभागाची मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामातील बाधीत होणारी / धोकादायक झाडे मुळासहित काढणेबाबत 2021-04-29\n3 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणे व पुर्न:रोपन करणेकामाची जाहीर नोटीस सुचना प्रसिध्द करणे 2021-04-28\n4 संगणक विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका अतिक्रमण विभागासाठी फेरीवाले व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रभाग कार्यालयासाठी एकूण ६ कॅमेरे खरेदी करणेकामी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. दरपत्रक सूचना महानगरपालिकेचे www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 2021-04-27\n5 जन संपर्क जनसंपर्क चित्रफित जाहिरात 2021-04-27\n6 परिवहन उपक्रम मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसकरीता (Tata Marcopolo – LPO1618) लागणारे स्पेअर पार्टस खरेदी करणेकामी 2021-04-15\n7 परिवहन उपक्रम जाहीर offline निविदा सूचना 2021-04-06\n8 पाणी पुरवठा विभाग दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे - सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज 2021 अंतर्गत “सफाईमित्र उद्यमीकरण आणि उन्नतीकरण प्रोत्साहन योजना – सन्मान आणि शाश्वतता” योजनेस व पथनाटय करणे 2021-04-01\n9 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची जाहीर नोटीस सुचना प्रसिध्द करणे. 2021-03-27\n10 पाणी पुरवठा विभाग फेर-दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे - महानगरपालिका क्षेत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग करीता तांत्रिक सल्लागारांचे पॅनल तयार करणे. 2021-03-25\n11 अग्निशमन सेवा मिरारोड (पूर्व) येथील स्व. इंदिरा गांधी हॉस्पीटल, प्रभाग क्र 5, हया इमारतीमधील प्रवेशव्दार (एकझीट गेट) मधील बांधकामामध्ये येणारी fire hydrant system pipe line काढणे व नव्याणे under ground pipe line टाकणेकरीता येणा-या खर्चा बाबत कोटेशन 2021-03-25\n12 जन संपर्क महानगरपालि��ेचे विविध कार्यक्रम, विविध कामे, covid-19 कामी सोशल मिडीयाद्वारे जनजागृती करणे 2021-03-23\n13 संगणक विभाग प्रिंटर, खुर्ची, संगणक टेबल इ. पुरवठा जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याबाबत 2021-03-19\n14 पाणी पुरवठा विभाग दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे - महानगरपालिका क्षेत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग करीता तांत्रिक सल्लागारांचे पॅनल तयार करणे. 2021-03-19\n15 पाणी पुरवठा विभाग मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील माशाचापाडा, डाचकुलपाडा व डोंगरी आईस फॅक्टरी जवळ विंधन विहिर (Borewell) खोदणे 2021-03-18\n16 भांडार विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेस विविध प्रकारचे बोर्ड-बॅनर, होर्डिग्ज, नेमप्लेट व फलक छपाई करणेकामी 2021-03-17\n17 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 च्या महाराष्ट्र अधिनियमानुसार केलेल्या सुधारणा विचारात घेऊन अधिनियमाच्या कलम 8(3) अन्वये या नोटीसव्दारे असे जाहिर करण्यात येत की मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामात बाधीत होणारी/धोकादायक 2021-03-03\n18 वैद्यकीय विभाग कोरोना विषाणु ( कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभाग अंतर्गत कोविड लसीकरण सत्राच्या ठिकाणी सेल्फी पॉइट बनवुन घेणेकामी जाहिरात प्रसिद्द करणे आवश्यक आहे. 2021-02-18\n20 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस N-95 मास्क दरपत्रके प्रसिद्धी करणेबाबत 2020-12-17\n21 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस PPE Kits दरपत्रके प्रसिद्धी करणेबाबत 2020-12-17\n22 संगणक विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका मा. महासभा व विविध लोकार्पण कार्यक्रम Video Conferencing द्वारे आयोजित करणेकामी Video Hd Camera, Zoom Set up with sound system with 5 mikes, LED Screen/TV भाड्याने घेणे कामी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. 2020-12-17\n23 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस PPE Kits and N-95 मास्क दरपत्रके प्रसिद्धी करणेबाबत 2020-12-17\n24 संगणक विभाग जाहिर दरपत्रक निविदा सुचना - मिरा भाईंदर महानगरपालिका घोडबंदर येथे सुरु होणा-या कोविड-19 कार्यालयाकरिता सॉफटवेअर सेवा पुरवठा करणेकामी 2020-12-11\n25 संगणक विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका संगणक विभागाकरिता फायरवॉल License renewal करणे व वार्षिक देखभाल दुरुस्ती करणेकामी 2020-12-03\n26 सार्वजनिक आरोग्य विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका सार्व.आरोग्य विभागामार्फत Swachh Bharat Mission (SBM) and Swachh Survekshan 2021 to spread awarense among the citizens about best practices of SBM करीता प्रभाग समिती क्र.1,2,3,4,5 व 6 करिता स्वतंत्र कोटेशन नोटीस मागविणेबाबत. 2020-11-17\n27 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर नोटीस सुचना-मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणे व पुर्न:रोपण करणे कामी 2020-11-10\n28 संगणक विभाग जाहीर दरपत्रक निविदा सुचना - मिरा भाईंदर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता योजने अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरुन घेणेकामी सहा केंद्राकरिता बायोमॅट्रीक पंचींग मशीन पुरवठा करणेकामी 2020-10-29\n29 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर नोटीस सूचना-मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणे व पुर्न:रोपण करणे बाबत. 2020-10-28\n30 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर नोटीस सुचना मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राातील विकास कामात बाधित होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढून टाकणे व पुर्नरोपण करणे 2020-10-16\n31 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस-मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैदयकीय आरोग्य विभागासाठी छापील कापडी फेस मास्क खरेदी करणेकामी 2020-10-16\n32 वैद्यकीय विभाग वैदयकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 3 2020-10-15\n33 वैद्यकीय विभाग वैदयकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2 2020-10-15\n34 वैद्यकीय विभाग वैदयकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 1 2020-10-15\n35 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैदयकीय आरोग्य विभागासाठी छापील प्लास्टिक बाटली खरेदी करणेकामी 2020-10-15\n36 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैदयकीय आरोग्य विभागासाठी छापील कागदी पिशवी खरेदी करणेकामी 2020-10-15\n37 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभागासाठी गृह विलगीकरण मार्गदर्शक पुस्तिका खरेदी करणेकामी 2020-10-15\n38 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग //जाहिर नोटीस सुचना// मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामात बाधीत होणारी झाडे मुळासहित काढणे व पुर्न:रोपन करणेबाबत 2020-10-14\n39 वैद्यकीय विभाग वैदयकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2020-10-13\n40 संगणक विभाग जाहिर दरपत्रक निविदा सुचना - मिरा भाईंदर महानगरपालिका विभागांकरिता संगणक लॅपटॉप भाड्याने पुरवठा करणेकामी 2020-10-05\n41 संगणक विभाग उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची जाहीर नोटीस सुचना प्रसिध्द करणेबाबत 2020-10-05\n42 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची संकेतस्थळावर ज���ह्रीर नोटीस सुचना प्रसिध्द करणेबाबत 2020-09-22\n43 संगणक विभाग जाहिर दरपत्रक निविदा सुचना - मिरा भाईंदर महानगरपालिका विविध विभागीय कार्यालय व कोविड १९ कार्यालय येथे Static Ip सह इंटरनेट सेवा पुरवठा करणेकामी 2020-09-21\n44 संगणक विभाग जाहिर दरपत्रक निविदा सुचना मिरा भाईंदर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग व नगरसचिव विभागाकरिता कन्झुमेबल स्टेशनरी पुरवठा करणेकामी 2020-09-21\n45 वैद्यकीय विभाग जाह्रिर कोटेशन प्रसिध्द करणेबाबत मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातील अतिदक्षता विभागाकरिता HighFlow Nasal Cannula व त्याकरिता आवश्यक साहित्य खरेदी 2020-08-29\n46 जन संपर्क मिरा भाईंदर महानगरपालिका संकेतस्थळावर फेरदरपत्रक प्रसिध्द करणेबाबत - जाहिर फेरदरपत्रक नोटीस कोविड-19 कामी जनजागृती करणेकामी (Cartoons, Jingle Videos, LED Van व इतर माध्यम)... 2020-08-29\n47 संगणक विभाग जाहिर कोटेशन निविदा 2020-08-24\n48 संगणक विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध सभा व विभागासाठी संगणक साहित्य पूरवठा करणेकामी 2020-08-17\n49 संगणक विभाग जाहिर दरपत्रक निविदा सुचना - मिरा भाईंदर महानगरपालिका संगणक विभागाने आय पॅड साठी कव्हर चार्जर व पेन पुरवठा करणेबाबत 2020-08-17\n51 संगणक विभाग जाहिर दरपत्रक निविदा सुचना मिरा भाईंदर महानगरपालिका विविध विभागाच्या Video Conferencing द्वारे Meeting आयोजित करणेबाबत 2020-07-24\n52 वैद्यकीय विभाग पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील उपकरणा करिता Duracell Remote पुरवठा खरेदी करणेबाबत दरपत्रक 2020-07-24\n53 वैद्यकीय विभाग पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील उपकरणा करिता duracell remote खरेदी करणे बाबत दर पत्रक मागविणे 2020-07-24\n56 वैद्यकीय विभाग वैद्यकीय विभागाची विविध कामासाठी दरपत्रक सूचना : 1) डिवाइस पीसीबी खरेदी / 2) आर ओ वॉटर सिस्टीम दुरुस्ती / 3) मेडिकल गॅस प्लांट देखभाल-दुरुस्ती / 4) वैद्यकीय उपकरणांचे वार्षिक देखभाल दुरुस्ती 2020-05-12\n57 भांडार विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांचेकरिता ओळखपत्र छपाई करणेकामाची जाहिर निविदा मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत 2020-04-28\n58 भांडार विभाग अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता ओळखपत्र छपाई 2020-04-28\n60 वैद्यकीय विभाग वैद्यकीय विभागाकरिता आवश्यक VTM Kit व PPE Kit खरेदी करणेकरिता 2020-03-31\n61 सार्वजनिक आरोग्य विभाग जाहीर कोटेशन नोटिस - PPE KIT 2020-03-23\n62 सार्वजनिक आरोग्य विभाग जाहीर कोटेशन नोटिस - VTM KIT 2020-03-23\n63 उद्यान व वृक्षप्राधिकरण वि���ाग आ.क्र.1684 उदयान विभाग 2020-03-18\n64 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग आ.क. 1685 उदयान विभाग 2020-03-18\n65 संगणक विभाग उदयान विभाग आ.क्र.1621 2020-03-07\n66 संगणक विभाग उदयान विभाग आ.क्र.1620 2020-03-07\n67 संगणक विभाग शालेय स्पर्धेसाठी टेबल खुर्ची साऊंड सिस्टिम मंडप पुरवठा 2020-03-06\n68 संगणक विभाग मनपा शालेय विदयार्थ्यांच्या स्पर्धेसाठी फोटो व्हिडिओ शुटींग पुरवठा करणे 2020-03-06\n69 संगणक विभाग मनपा शालेय विदयार्थ्यांच्या स्पर्धेसाठी किरकोळ साहित्य पुरवठा 2020-03-06\n70 संगणक विभाग मनपा शालेय विदयार्थ्यांच्या स्पर्धेसाठी ट्रॉफी मेडल सर्ट्रिफिकेट पुरवठा 2020-03-06\n71 संगणक विभाग मनपा शालेय विदयार्थ्यांच्या स्पर्धेकरिता चहा नाश्ता जेवण पुरवठा करणे 2020-03-06\n72 संगणक विभाग शालेय विदयार्थ्यांच्या स्पर्धेसाठी क्रिकेट बॉल साहित्य पुरवठा 2020-03-06\n73 संगणक विभाग शालेय क्रीडा स्पर्धेसाठी साहित्य पुरवठा 2020-03-06\n74 शिक्षण विभाग बाजारभाव दर मागविणेकरिता ऑनलाईन पध्द्तीने प्रसिध्दी करणेबाबत 2020-02-20\n75 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2020-02-14\n76 वैद्यकीय विभाग वैदयकी आरोग्य ( दरपत्रके निविदा प्रसिध्द ) 2020-02-11\n77 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग उदयान विभाग आ.क्र.1374 2020-02-01\n78 सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य विभाग कोटेशन 2020-01-30\n79 सार्वजनिक आरोग्य विभाग कोटेशन नोटीस प्रसिध्द आरोग्य विभाग. आ.क्र.1343 2020-01-27\n80 सार्वजनिक आरोग्य विभाग कोटेशन नोटीस प्रसिध्द आरोग्य विभाग 2020-01-27\n81 वैद्यकीय विभाग वैदयकीय आरोग्य विभाग आ.क्र.1278 2020-01-16\n82 वैद्यकीय विभाग आ.क्र.1221 वैदयकीय विभाग पोलिओ लसीकरण 2020-01-02\n83 वैद्यकीय विभाग वैदयकीय आरोग्य आ.क्र.1116 2019-12-16\n84 वैद्यकीय विभाग वैदयकीय आरोग्य आ.क्र 1115 2019-12-16\n85 वैद्यकीय विभाग आ.क्र. 1064 2019-12-06\n86 वैद्यकीय विभाग उपायुक्त वैदयकीय X-ray Cassette जाहिर कोटेशन नोटीस 2019-11-16\n87 वैद्यकीय विभाग उपायुक्त वैदयकीय दि.15112019 जाहिर कोटेशन नोटीस 2019-11-16\n88 भांडार विभाग दि.03092019 भांडार विभाग जाहिर निविदा 2019-09-07\n89 संगणक विभाग दि.26082019 जाहिर दरपत्रक निविदा सुचना 2019-08-31\n90 संगणक विभाग दि.29082019 रोजी जाहिर दरपत्रक निविदा सुचना प्रभाग क्र.05 2019-08-31\n91 संगणक विभाग दि.22082019 जाहिर दरपत्रक निविदा सूचना 2019-08-29\n92 संगणक विभाग दि.26082019 जाहिर दरपत्रक निविदा सुचना 2019-08-29\n93 संगणक विभाग प्रभाग कार्यालय क्र. ५ नविन नागरी सुविधा केद्रामध्ये नेटवर्किंग करणे. 2019-08-29\n94 संगणक विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर, पाणि ���ूरवठा कर, जन्म म्रत्यू विभागातील संगणक आज्ञावली व मनपा संकेत स्थळाचे सुरक्षा ऑडिट करणे. 2019-08-26\n95 सामान्य प्रशासन विभाग मिरा भाईंदर महानगरपालि केच्या सन २०१९-२० च्या मालमत्ता कराच्या देयकामध्ये घनकचरा शुल्क समाविष्ट करून संगणक आज्ञावली विकसित करणे. 2019-08-05\n96 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - डिजिटल वॉल पेंटिंग 2019-08-03\n97 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2019-08-03\n98 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2019-08-03\n99 वैद्यकीय विभाग दि.01082019 वैदयकीय आरोग्य जाहिर कोटेशन 2019-08-03\n100 वैद्यकीय विभाग दि.01082019 वैदयकीय आरोग्य जाहिर कोटेशन डिजिटल वॉल पेटींग करणे 2019-08-03\n101 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2019-08-02\n102 सामान्य प्रशासन विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेचे संकेतस्थळ अदयावत करणे व वार्षीक मुदतीने देखभाल व दुरूस्त करणे 2019-07-11\n103 समाज विकास विभाग योगामॅट्स पुरवठा करणेकामी दरपत्रक 2019-03-14\n104 समाज विकास विभाग योगामॅट्स पुरवठा करणेकामी दरपत्रक 2019-03-07\n105 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग १ इंची प्लास्टिक धागेवाला पाईप पुरवठा 2019-03-05\n106 परिवहन उपक्रम थर्मल पेपर खरेदी निविदा 2019-03-02\n107 परिवहन उपक्रम परिवहन उपक्रमासाठी ETM करिता Thermal Paper Roll पुरवठा करणेबाबत. 2019-03-02\n109 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मोकळया जागेत सुशोभिकरण करणेबाबत. 2019-02-16\n110 महिला व बालकल्याण जाहीर निविदा 2019-02-15\n111 वैद्यकीय विभाग शुद्धीपत्रक(छपाई साहित्य पुरवठा करणेबाबत) 2019-02-14\n112 वैद्यकीय विभाग स्प्रे पंप दुरुस्त व सर्विसिंग करणेबाबत 2019-02-14\n113 वैद्यकीय विभाग मिनी धुर फवारणी मशिन व गॅसकिट खरेदी करणेबाबत 2019-02-14\n114 वैद्यकीय विभाग छपाई साहित्य तातळीने पुरवठा करणेबाबत 2019-02-11\n115 शिक्षण विभाग शालान्त परीक्षाचे प्रशपत्रिका छपाई निविदा (ऑफ लाईन )निविदेबाबत. 2019-02-07\n116 शिक्षण विभाग शालान्त परीक्षाचे प्रशपत्रिका छपाई निविदा 2019-02-07\n117 संगणक विभाग जाहिर दरपत्रक निविदा सुचना 2019-01-28\n118 वैद्यकीय विभाग आशा स्वंयसेविका यांना गणवेश साडी खरेदी करणेबाबत 2019-01-21\n119 वैद्यकीय विभाग आशा स्वयं सेविकेस गणवेश (साडी) 2019-01-19\n120 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मॅन्युअल हँड रोलर निविदा 2019-01-19\n121 महिला व बालकल्याण इंग्लीश स्पींकिंग प्रशिक्षण देणेबाबत. 2019-01-18\n122 महिला व बालकल्याण इंग्लिश स्पिकिंग प्रशिक्षण 2019-01-18\n123 परिवहन उपक्रम ऑफलाइन स्टेशनरी प्रिंटिंग कोटेशन 2019-01-10\n124 बांधकाम विभाग दि.10-01-2019 कार��यालयीन कामाकरिता टेबल व खुर्च्याा खरेदी करणे 2019-01-10\n125 पाणी पुरवठा विभाग दि.10-01-2019 पाणी पट्टी देयके छपाई करणे 2019-01-10\n126 समाज विकास विभाग ऐकण्याचे यंत्र ऑफलाइन निविदा 2019-01-09\n127 समाज विकास विभाग तीन चाकी सायकल पुरवठा निविदा 2019-01-09\n128 समाज विकास विभाग व्हीलचेयर ऑफलाइन निविदा 2019-01-09\n129 इतर अथेलेटिक्स क्रीडा साहित्य पुरवठा करणेबाबत 2019-01-07\n130 इतर अथेलेटिक्स क्रीडा साहित्य निविदा बाबत. 2019-01-07\n131 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस मिरा भाईंदर महानगरपालिका वैद्यकीय विभागाकरिता आरोग्य केंद्राकरिता अ‍ॅल्युमिनियम पोर्टेबल फोल्डींग टेबल चार आसनी मध्यभागी छ्त्रीसह 2019-01-05\n132 वैद्यकीय विभाग महानगरपालिकेच्या आवारात आरोग्य तपासणी शिबिराबाबत - वैद्यकीय आरोग्य विभाग 2019-01-02\n133 वैद्यकीय विभाग दि. ०६-१२-२०१८ रोजी विभागाअंतर्गत गोवर रुबेला लसीकरणाकरीता बालकांना लस टोचल्याची नोंद घेणेबाबत 2018-12-06\n134 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस 2018-11-03\n135 संगणक विभाग जाहीर दरपत्रक निविदा सूचना 2018-11-02\n136 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2018-10-29\n137 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2018-10-16\n138 संगणक विभाग जाहिर निविदा सुचना २३७ 2018-10-16\n139 संगणक विभाग जाहिर निविदा सुचना २३६ 2018-10-16\n140 संगणक विभाग जाहिर निविदा सुचना 234 2018-10-15\n141 संगणक विभाग जाहिर निविदा सुचना 235 2018-10-15\n142 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैदयकीय आरोग्य विभागा अंतर्गत एकात्मिक डास निर्मुलन योजजसाठी वार्षिक साहित्यांची दरपत्रके मागविणेबाबत 2018-10-08\n143 भांडार विभाग जाहीर निविदा मनपाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत 2018-10-06\n144 भांडार विभाग जाहीर व्दितीय फेर निविदा 2018-10-06\n145 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस 2018-09-28\n146 वैद्यकीय विभाग जाहीर दरपत्रक नोटीस 2018-09-25\n147 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर प्रथम मुदतवाढ वृक्षप्राधीकरण 2018-09-21\n148 संगणक विभाग जाहीर दरपत्रक निविदा सूचना 2018-09-18\n149 समाज विकास विभाग ई-टेंडर(ऑफलाईन) निविदा प्रसिद्ध करणेबाबत 2018-09-15\n150 समाज विकास विभाग इ-टेंडर ऑफलाईन निविदा प्रसिद्द करणेबाबत 2018-09-15\n151 समाज विकास विभाग ऑफलाईन निविदा सूचना प्रसिद्ध करणेबाबत 2018-09-15\n152 संगणक विभाग वार्षिक तकनीकी समर्थन दरपत्रक 2018-09-12\n153 महिला व बालकल्याण महिला व बालकल्याण योजने अंतर्गत कापडी व कागदी पिशवी बनविण्याची फेरनिविदा प्रसिध्द करणेकामी 2018-09-12\n154 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग वृक्षप्राधिकरण विभागाच्या जाहिर सुचना प्रसिध्द करणेबाबत 2018-09-07\n155 सामान्य प्रशासन विभाग गणपती विसर्जन दरपत्रक 2018-09-07\n156 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग विभाग क्र1,2,3 करिता लोंखडी पिंजरे पुरवठा करणेबाबत. 2018-09-03\n157 भांडार विभाग ए४ व एफ सी साईजचे झेरॉक्स पेपर रिम खरेदी करणेबाबत 2018-08-21\n158 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग वृक्ष रोपणाकरिता रोपे पुरवठा करणेबाबत 2018-08-20\n159 विधी विभाग वार्षिक तांत्रिक समर्थन 2018-08-20\n160 जाहिरात विभाग जाहिर कोटेशन - मिरा भाईंदर महानगरपालिका सफाई कर्मचा-यांच्या विद्यार्थ्याचा गुणगौरव बाबत 2018-08-14\n161 वैद्यकीय विभाग राबिर्स हुमान मोनोक्लोनल अँटीबॉडीय 2018-08-10\n162 वैद्यकीय विभाग ओडरमॅन स्प्रे २००मिली 2018-08-10\n163 महिला व बालकल्याण मूलभूत संगणक आणि आकडेमोड 2018-08-08\n164 महिला व बालकल्याण कापडी पिशवी बनवणे 2018-08-08\n165 महिला व बालकल्याण डीटीपी ऑफलाइन निविदा 2018-08-08\n166 महिला व बालकल्याण स्वयंपाक आणि चॉकलेट 2018-08-08\n167 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग वृक्षरोपण कार्यक्रमाची प्रसिद्धी करणे बाबद. 2018-08-01\n168 संगणक विभाग OTP मेसेची कार्यप्रणाली सेवा उपलब्ध करून देणे बाबद 2018-08-01\n169 संगणक विभाग विकासकामे पाहणीचे कामाचे दारपत्रके मागविण्या बाबद 2018-08-01\n170 जन संपर्क विकासकामे पाहणीचे कामाचे दारपत्रके मागविण्या बाबद 2018-08-01\n171 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग वृक्ष रोपण कार्यक्रमासाठी साहित्य खरेदी करणे बाबद. 2018-08-01\n172 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग झाडांच्या आधारासाठी बांबू व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी . 2018-07-30\n173 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातील जुने लोखंडी पिंजरे दुरुस्ती कारण्याबाबद 2018-07-30\n174 भांडार विभाग मा.महापौर यांच्या मिटींगच्या हॉल करीत खुर्च्या खरेदी कारणेबाबाद निविदा. 2018-07-27\n175 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातील वाहने दुरुस्त करणे बाबद. 2018-07-26\n176 महिला व बालकल्याण १० विचा मुलाचा गुणगौरव - टॅब देणेबाबत 2018-07-26\n177 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान समोरील दुभाजक दुरुस्त करणे बाबद 2018-07-26\n178 महिला व बालकल्याण १० वि च्या मुलांच्या गुण गौरवसाठी साहित्य पुरवठा 2018-07-21\n179 आस्थापना विभाग संगणक आणि त्यावर चालणाऱ्या सॉफ्टवेर चा पुरवठा आणि इंस्टॉलेशन करण्या बाबद 2018-07-19\n180 महिला व बालकल्याण बालव���डी मुलांना गणवेश पुरवठा 2018-07-18\n181 वैद्यकीय विभाग MDR व XDR रुग्णांना पौष्टिक आहार देण्याबाबद व सौशयित रुग्णांना मोफत X -RAY मिळवून देण्यासाठी NGO निवडणे . 2018-07-18\n182 महिला व बालकल्याण MS-CIT चे प्रशिक्षण देण्याबाबद 2018-07-18\n183 वैद्यकीय विभाग आवश्यक साहित्य आणि औषधे तातडीने मागविण्या करिता दरपत्रके मागविणे 2018-07-04\n184 संगणक विभाग संगणक विभागातील फायरवॉल लिसेन्सचे नूतनीकरण करणे. 2018-05-14\n185 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगर पालिका हद्दीतील मीरारोड (पूर्व)आरक्षण क्र.१८९ स्मशानभूमीची संचलन व व्यवस्थापन करणे कामी इच्छुक संस्थान कडून अर्ज मागविणे . 2018-05-05\n186 भांडार विभाग कर विभाग करीत (Electric Tape)खरेदी करणे बाबद. फेर निविदा 2018-04-27\n187 भांडार विभाग कर विभाग करीत मोजमाप टेप (Electric Tape)खरेदी करणे बाबद. 2018-04-27\n188 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग टायर ट्यूब खरेदी करणे बाबद 2018-04-21\n189 सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय विभाग करीत आवश्यक INJ. ERYTHROPOITIEN खरेदी करणे बाबद . 2018-04-19\n190 बांधकाम विभाग मुदतवाढ देणे बाबद (निविदा सूचना क्र ५४१ ) 2018-04-19\n191 बांधकाम विभाग बी.एस.यू.पी प्रकल्प अंतर्गत जनता नगर येथील इमारत न.१ येथील गृह निर्माण संस्थेची नोंदणी करणे बाबद 2018-04-13\n192 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग स्व .गजानन परशुराम पाटील उद्यान ,भाईंदर (पु.) येथे नवीन खेळणी पुरवठा करून बसवणे कामी. 2018-04-11\n193 भांडार विभाग मा.सदस्यांना मंजूर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या प्रति ठेवणे करिता बॅगा खरेदी करणे बाबद 2018-04-05\n194 भांडार विभाग आपातकालीन व्यवस्थापनाकरिता साहित्य संच खरेदी 2018-03-21\n195 भांडार विभाग मा.सदस्यांना मंजूर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या प्रति ठेवणे करिता बॅगा खरेदी करणे बाबद . 2018-03-21\n196 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी असलेल्या व स्वखर्चाने नव्याने बांधावयाच्या वाहतूक बेटांची ०३ वर्षे कालावधी साठी दुरुस्ती आणि देखभालीचे काम करून सदर ठिकाणी संस्थेची जाहिरात करणेसाठी 2018-03-17\n197 बांधकाम विभाग वाहतूक बेट व दुभाजकांची यादी . 2018-03-17\n198 भांडार विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका कर विभाग करिता मोजमाप टेप(ELECTRIC TAPE) खरेदी करणे बाबत निविदा. 2018-03-15\n199 महिला व बालकल्याण \"बेटी बचाओ\" योजने अंतर्गत विविध कामे करणे बाबत उदा.पॅम्प्लेट ,सुविचार छपाई ,फोटो,पथनाट्य,वृत्त पात्रात पॅम्प्लेट टाकणे इत्यादी. 2018-03-13\n200 महिला व बालकल्याण फेर निविदा--शिबीराकरिता बॅनर,पाम्पलेट,चहापाणी,खुर्ची,फोटो तसेच डॉक्टरांची व्यवस्था करणेकरीता निविदा 2018-03-12\n201 मिळकत विभाग साईबाबा उद्यानालगत पाणपोईचे शटर लावलेले तीन गाळे भाड्याने देणे बाबत . 2018-03-12\n202 महिला व बालकल्याण बालवाडी शाळेसाठी साहित्य खरेदी करणे बाबद 2018-03-12\n203 महिला व बालकल्याण फेर निविदा जुडो-कराटे प्रशिक्षण करिता 2018-03-12\n204 वैद्यकीय विभाग आवश्यक साहित्य आणि औषधे तातडीने मागविण्या करिता दरपत्रके मागविणे 2018-03-04\n205 महिला व बालकल्याण शुध्दीपत्रक--जागतिक महिला दिनी गरीब व गरजू महिलांना रिक्षा देण्याचे योजिले आहे. 2018-03-03\n206 महिला व बालकल्याण एक दिवसाचा ब्युटीपार्लर ऍडव्हान्स कोर्से शिकवण्याबाबत कार्यक्रम आयोजित करणे करिता 2018-03-03\n208 वैद्यकीय विभाग आशा सेविकांना गणवेश - साडी खरेदी करणे कमी निविदा 2018-03-03\n209 वैद्यकीय विभाग shuddipatrak--वैद्यकीय विभागातील herbal sanitizer खरेदी करणे बाबत निविदा 2018-03-03\n210 वैद्यकीय विभाग वैद्यकीय विभागातील herbal sanitizer खरेदी करणे बाबत निविदा 2018-02-22\n211 महिला व बालकल्याण \" pap smear\" तपासणीकरिता निविदा 2018-02-21\n212 महिला व बालकल्याण ब्रेस्ट कॅन्सर (मॅमोग्राफी) शिबीर करीत निविदा 2018-02-21\n213 महिला व बालकल्याण शाल,श्रीफळ,आयोजक,कूपन पुरवठा निविदा 2018-02-21\n214 महिला व बालकल्याण जागतिक महिला दिनी स्थानिक रहिवाशी असलेल्या महिलांकरिता दोन प्लास्टिक डब्यांचा सेट देण्या करीत निविदा . 2018-02-21\n215 महिला व बालकल्याण योग प्रशिक्षण देणे कामी निविदा 2018-02-21\n216 महिला व बालकल्याण मेणबत्ती व अगरबत्ती प्रशिक्षण बाबतची निविदा 2018-02-21\n217 महिला व बालकल्याण चॉकलेट व फुले बुके प्रशिक्षण बाबत निविदा 2018-02-21\n218 महिला व बालकल्याण शिबीराकरिता बॅनर,पाम्पलेट,चहापाणी,खुर्ची,फोटो तसेच डॉक्टरांची व्यवस्था करणेकरीता निविदा 2018-02-21\n219 समाज विकास विभाग फेरीवाला समिती सदस्य नियुक्ती बाबद मुदतवाढ 2018-02-15\n220 वैद्यकीय विभाग इंदिरा गांधी रुग्णालयातील MEDICAL GAS PLANT च्या AMC बाबत 2018-02-07\n221 वैद्यकीय विभाग इंदिरा गांधी रुग्णालयातील डायलिसिस मशीनचे AMC करणेकरीता दरपत्रके मागविणे 2018-01-25\n222 वैद्यकीय विभाग इंदिरा गांधी रुग्णालयातील डायलिसिस विभागातील वैद्यकीय उपकरणांचे चे AMC करणेकरीता दरपत्रके मागविणे 2018-01-25\n223 वैद्यकीय विभाग इंदिरा गांधी रुग्णालयातील डायलिसिस विभागातील R O WATER SYSTEM चे AMC करणेकरीता 2018-01-25\n224 वैद्यकीय विभाग इंदिरा गांधी रुग्णालयातील CARDIAC MACHINE चे AMC करणेकरीता दरपत्रके मागविणे 2018-01-25\n226 वैद्यकीय विभाग जाहिरात पत्रे छपाई करणे करीत दरपत्रके मागविणे 2018-01-18\n227 वैद्यकीय विभाग कॅनोपी खरेदी 2018-01-12\n228 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग उद्यानातील खेळणी दुरुस्ती करणे कमी निविदा 2018-01-09\n236 मिळकत विभाग जाहिर निविदेता सूचना प्रसिद्ध करणेबाबत 2017-12-13\n237 समाज विकास विभाग मुद्दतवाढ सुचना प्रसिध्दी करणेबाबत 2017-12-13\n238 संगणक विभाग जाहिर निविदा सुचना प्रसिद्ध करणेबाबत 2017-12-12\n239 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निविदा सुचना प्रसिध्दी बाबत 2017-12-11\n241 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निविदा सुचना प्रसिध्दी बाबत 2017-12-11\n242 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग सेर्विसिन्ग ऑफ vehilce 2017-12-11\n244 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निविदा सुचना प्रसिध्दी बाबत 2017-12-11\n245 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस बायोमेडिकल वेस्टेज कंटेनर 2017-12-07\n246 संगणक विभाग जाहीर फेर निविदा सुचना प्रसिध्दीबाबत 2017-12-06\n247 महिला व बालकल्याण सॅनेटरी नॅपकीन निविदा 07.12.2017 2017-12-06\n248 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निविदा सुचना प्रसिध्दी बाबत 2017-11-30\n249 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निविदा सुचना प्रसिध्दी बाबत 2017-11-30\n250 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निविदा सुचना प्रसिध्दी बाबत 2017-11-30\n251 वैद्यकीय विभाग फर्निचर खरेदी दरपत्रके निविदा रद्द करुन नव्याने प्रसिध्द करणेबाबत 2017-11-22\n252 वैद्यकीय विभाग फर्निचर खरेदी दरपत्रके निविदा रद्द करुन नव्याने प्रसिध्द करणेबाबत 2017-11-20\n253 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकरिता राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 2017-11-18\n254 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र.२२१ हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान येथे व्यायामाचे साहीत्य बसविणेकामी 2017-11-14\n255 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र.१२२/सी नवघर रोड, भाईंदर पुर्व येथे व्यायामाचे साहीत्य बसविणेकामी 2017-11-14\n256 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रा��ील आरक्षण क्र.२३५ रामदेव पार्क रोड, भाईंदर पुर्व येथे व्यायामाचे साहीत्य बसविणेकामी 2017-11-14\n257 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र.२१६ सेव्हन इलेव्हन हॉस्पीटल शेजारी, भाईंदर पुर्व येथे व्यायामाचे साहीत्य बसविणेकामी 2017-11-14\n258 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र.११७ बादशाह मैदान, नवघर गाव 2017-11-14\n259 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळा क्र.१३, नवघर नाका हनुमान मंदिर समोर 2017-11-14\n260 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रीट डीप पेनीट्रेडिंग पद्दतीने वॊटर प्रुफींग करणे 2017-11-09\n261 बांधकाम विभाग भाईंदर पुर्व व पश्चिम जोडणाऱ्या सब-वे मध्ये पुर्व बाजूकडील सिलींगच्या जॉईटचे एव्हरक्रीट पद्धतीने वॉटर प्रुफींग करणे 2017-11-09\n262 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व) प्रभाग क्र. ०४ मधील बी.पी. रोड येथील यमुना निवास येथे गटाराची दुरुस्ती करणे. 2017-11-09\n263 बांधकाम विभाग भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या टेरेसवरील पश्चिमेकडील पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रीट पद्धतीने ग्राऊटींग व मायक्रो कॉक्रीटींग करणे. 2017-11-09\n264 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र.२२१ बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये तुटलेल्या गेटची व ग्रीलची दुरुस्ती करणे. 2017-11-09\n265 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) सुभाषचंद्र बोस मैदानासमोरील रस्त्यावर पाण्याची टाकी ते मुर्धा ब्रीज पर्यंत पट्टे मारणे. 2017-11-09\n266 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व) जय अंबे येथील सुवासिता, ईशा व सद्विचार अपार्टमेंट या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याला तुटलेल्या क्रॉसिगची दुरुस्ती करणे. 2017-11-09\n267 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पुर्व व पश्चिम जोडणाऱ्या सब-वे मध्ये स्टेनलेस स्टील रेलिग बसविणे. 2017-11-09\n268 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) उत्तन मोठा गाव येथे गटाराची स्लॅबची दुरुस्ती करणे. 2017-11-09\n269 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या पुर्वेकड���ल टेरेसवरील पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रीट डीप पेनीट्रेडिंग पद्दतीने वॉटर प्रुफींग करणे 2017-11-09\n270 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) सुभाषचंद्र बोस मैदानात नेटची दुरुस्ती करणे. 2017-11-09\n271 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रीट डीप पेनीट्रेडिंग पद्दतीने वॉटर प्रुफींग करणे 2017-11-09\n272 बांधकाम विभाग भाईंदर पुर्व व पश्चिम जोडणाऱ्या सब-वे मध्ये पश्चिम बाजूकडील सिलींगच्या जॉईटचे एव्हरक्रीट पद्धतीने वॉटर प्रुफींग करणे 2017-11-09\n273 नगर सचिव मिरा भाईंदर महानगरपालिका अंध व अपंग कल्याण योजना धोरण निश्चित करणे व मातीयंद विध्र्यार्थींकरिता शाळा सुरु करणेबाबत. 2017-11-08\n274 नगर सचिव मिरा भाईंदर महानगरपालिकेची मा. महासभा बुधवार दि. ८/११/२०१७ 2017-11-08\n275 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) तलाव रोड, प्रभाग समिती क्र.३ व ४ च्या कार्यालयामधील दुसऱ्या मजल्यावरील स्त्री शौचालयामध्ये होणारी गळती थांबविणे. 2017-11-02\n276 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) नगर उद्यान व स्व.प्रमोद महाजन उद्यान आरक्षण क्र. १०६ येथे जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे. 2017-11-02\n277 बांधकाम विभाग भाईंदर (प.) महाराणा प्रताप उद्यान येथे कॉक्रीटीकरण करणे. 2017-11-02\n278 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) मॅक्सस मोल जॉगर्स पार्क व भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. १०९ येथे जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे. 2017-11-02\n279 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) तलाव रोड, प्रभाग समिती क्र.३ व ४ च्या कार्यालयामधील तिसऱ्या मजल्यावरील स्त्री शौचालयामध्ये होणारी गळती थांबविणे. 2017-11-02\n280 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व) खारीगांव उद्यान व प्रभाग कार्यालयांकरिता जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे. 2017-11-02\n281 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) तलाव रोड, प्रभाग समिती क्र.३ व ४ च्या कार्यालयामधील बालकनी व सज्जा मधील होणारी गळती थांबविणे 2017-11-02\n282 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) मनपा क्षेत्रातील भाईंदर (पुर्व) प्रभाग अधिकारी व प्रभाग समिती क्र.०३ यांच्या दालनात वाता नुकुलीत यंत्रणा बसविणे 2017-11-02\n283 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील हनुमान नगर वाचनालय भाईंदर (पुर्व) येथी��� वाचनालयाची दुरुस्ती व नुतनीकरण करणे. 2017-11-02\n284 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र.३२९ संघवी नगर व पेणकरपाडा सुकाला तलाव (साईदत्त) येथे पिण्याच्या पाणीकरिता जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे. 2017-11-02\n285 बांधकाम विभाग मिरा भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. २३५ व २१६ येथे जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे. 2017-11-02\n286 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) तलाव रोड, प्रभाग समिती क्र.३ व ४ च्या कार्यालयामधील दुसऱ्या मजल्यावरील पुरुष शौचालयामध्ये होणारी गळती थांबविणे. 2017-11-02\n287 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका मिरारोड (पुर्व) शांतीनगर सेक्टर - ०१ व सेक्टर - ०४ राजीव गांधी उद्यान येथे जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे. 2017-11-02\n288 बांधकाम विभाग भाईंदर पुर्व-पश्चिम यांना जोडणाऱ्या सबवे जवळ दिशादर्शक फलक व रिक्षा स्टॅन्ड फलक बसविणे 2017-10-31\n289 बांधकाम विभाग भाईंदर (प.) भद्रकाली रोड येथील ओमकार अपार्ट व भद्रकाली मंदिर समोरील गटार दुरुस्ती करून सीसी रॅम्प बनविणे. 2017-10-31\n290 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील रा.म. क्र. ०८ वरील पेणकरपाडा ससा कंपनीजवळ व पांडुरंगवाडी येथील तुटलेल्या स्लॅबची दुरुस्ती करणे. 2017-10-31\n291 बांधकाम विभाग भाईंदर (प.) इंदिरा कॉम्प्लेक्स येथील रस्ता दुरुस्ती करून चेकड टाईल्स / कॉम्बी पेव्हर बसविणे. 2017-10-31\n292 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील रा.म. क्र. ०८ वरील पेणकरपाडा, राईकरवाडी येथील तुटलेल्या स्लॅबची दुरुस्ती करणे. 2017-10-31\n293 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्र. ६ अंतर्गत फुटपाथ / गटारे दुरुस्ती करणे 2017-10-31\n294 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील रा.म. क्र. ०८ वरील घोडबंदर गाव येथे विसर्जन घाट बनविणे 2017-10-31\n295 बांधकाम विभाग भाईंदर (प.) देव आंगण इमारती समोरील गटार / फुटपाथ गटारे दुरुस्ती व सीसी करणे. 2017-10-31\n296 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील रा.म. क्र. ०८ वरील जनता नगर येथे तुटलेल्या स्लॅबची दुरुस्ती करणे. 2017-10-31\n297 बांधकाम विभाग भाईंदर (प.) गावदेवी रोड येथे क्रॉसिंग बांधणे. 2017-10-31\n298 बांधकाम विभाग मिरारोड (पुर्व) कनाकिया रोडवरील आय.डी.बी.आय.बँक, मा. आयुक्त निवासस्थान महाराष्ट्र बँक येथील तुटलेल्या स्लॅबची दुरुस्ती करणे. 2017-10-31\n299 बांधकाम विभाग भाईंदर (प.) जितेश्वर अपार्ट ते शीतल कुंज इमारती समोरील गटार / फुटपाथ दुरुस्ती व सीसी करणे. 2017-10-31\n300 बांधकाम विभाग सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी इच्छुक संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 2017-10-23\n301 भांडार विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेस झेरॉक्स पेपररिम खरेदी करणे 2017-10-17\n302 वैद्यकीय विभाग महानगरपालिकेतील रुग्णालयाकरीता वैद्यकीय अधिकारी (ठोक मानधन) यांची रिक्त पदे भरण्याकरिता 2017-10-12\n303 बांधकाम विभाग भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रीट डीप पेनीट्रेडिंग पद्दतीने वॊटर प्रुफींग करणे 2017-10-12\n304 बांधकाम विभाग भाईंदर (प. ) जय अंबे नगर नं. २ येथील मच्छी मार्केटची दुरुस्ती करणे. 2017-10-12\n305 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व ) रामनगर येथील ज्येष्ठ नागरीकांचे कार्यालयात सामान पुरवठा करणे. 2017-10-12\n306 बांधकाम विभाग भाईंदर (प.) गणेश देवल नगर येथे प्रि.फॅब्रिकेटेड शौचालयसाठी बसविणेकरीता विवीध कामे करणे. 2017-10-12\n307 बांधकाम विभाग भाईंदर (प. ) बुरानी नगर, चिंतामणी अपार्टमेंट पाठीमागे गटाराची व स्लॅबची दुरुस्ती करणे 2017-10-12\n308 बांधकाम विभाग भाईंदर (प.) नेहरू नगर येथे प्रि.फॅब्रिकेटेड शौचालय बसविणेकरीता विवीध कामे करणे. 2017-10-12\n309 बांधकाम विभाग भाईंदर (प.) भोलानगर, मुर्धा खाडी येथे प्रि.फॅब्रिकेटेड टॉयलेट बसविणेकरिता विवीध कामे करणे. 2017-10-12\n310 बांधकाम विभाग भाईंदर (प. ) पंडीत भिमसेन जोशी रुग्णालय येथे आवश्यक दुरुस्ती कामे करणे 2017-10-12\n311 बांधकाम विभाग भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या पश्चिमेकडील टेरेसवरील पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रीट डीप पेनीट्रेडिंग पद्दतीने वॊटर प्रुफींग करणे 2017-10-12\n312 बांधकाम विभाग भाईंदर (प.) शास्त्री नगर येथे प्रि.फॅब्रिकेटेड टॉयलेट बसविणेकरिता विवीध कामे करणे. 2017-10-12\n313 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व ) प्रभाग क्र. १५ मधील प्लेझंट पार्क रोड येथे गटाराच्या तुटलेल्या स्लॅबची दुरुस्ती करणे 2017-10-11\n314 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व ) प्रभाग क्र. 13 मधील हटकेश रोड, एस. के. स्टोन रोड व कनाकिया रोड येथील गटाराच्या तुटलेल्या स्लॅबची दुरुस्ती करणे 2017-10-11\n315 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व ) प्रभाग क्र. 13 मधील विविध ठिकाणी गटाराच्या तुटलेल्या स्लॅबची दुरुस्ती करणे 2017-10-11\n316 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व ) प्रभाग क्र. १४ मधील जरीमरी तलाव रोड येथील गटारांची दुरुस्ती करणे 2017-10-11\n317 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व ) प्रभाग क्र. १५ मध��ल प्लेझंट पार्क येथील सिल्व्हर क्लासिक इमारती समोरील गटारांची दुरुस्ती करणे 2017-10-11\n318 वैद्यकीय विभाग महानगरपालिकेतील रुग्णालयाकरीता वैद्यकीय अधिकारी (ठोक मानधन) यांची रिक्त पदे भरण्याकरिता थेट मुलाखत 2017-10-10\n319 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी रुग्णालय व भारतरत्न इंदिरा गांधी 2017-10-09\n320 बांधकाम विभाग भाईंदर पूर्व प्रभाग क्र ११ अ साई भक्ती इमारत येथे सी. सी रस्ता बनविणे 2017-10-06\n321 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्र. १४ (ब) मधील नर्मदा नगर येथे सीमा कॉम्प्लेक्स येथे क्रॉसींग तयार करणे 2017-10-06\n322 बांधकाम विभाग भाईंदर पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या सब-वे च्या प्रवेश करणेच्या ठिकाणी रोलिंग शटर बसविणे 2017-10-06\n323 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्र. ११ (अ) मधील साई जैसल डी बिल्डिंग ते साई शीतल इमारतीपर्यंत सी. सी रस्ता बनविले 2017-10-06\n324 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली रूमचे बांधकाम करणे 2017-10-06\n325 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्र. १० मध्ये दोषी उद्योग नगर येथे नव्याने क्रॉसींग करणे 2017-10-06\n326 बांधकाम विभाग मिरा रोड (पूर्व ) प्रभाग क्र. ३५ (अ) मधील भारती पार्क येथील भारती पार्क एम विंग ते रितू ए विंग सोसायटी 2017-10-06\n327 बांधकाम विभाग भाईंदर (प) मुख्य कार्यालय इमारती मा. महापौर यांचे दालनातील सोफ्याचे कव्हर बदली करणे 2017-10-06\n328 बांधकाम विभाग भाईंदर पूर्व प्रभाग क्र १२ मधील नवघर गाव येथील पितुछाया ते गांवदेवी मंदिरपर्यंत गटार बनविणे 2017-10-06\n329 बांधकाम विभाग भाईंदर पूर्व प्रभाग क्र २२ अण्णा नगर येथील गटारे स्लॅब दुरुस्ती करणे 2017-10-06\n330 बांधकाम विभाग भाईंदर पूर्व प्रभाग क्र १२ मधील नवघर गाव येथील अमर निवास चाळ 2017-10-06\n331 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्र. २२ (अ) मधील तिर्थंकर दर्शन ते आकाश गंगा इमारतीपर्यंत फुटपाथ दुरुस्ती करून लादी बसविणे 2017-10-06\n332 बांधकाम विभाग भाईंदर पूर्व प्रभाग क्र ११ ब मधील रामेश्वर अपार्टमेंट ते जीवदानी अपार्टमेंट 2017-10-06\n333 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्र. १० (अ) मधील सुदामा इंडस्ट्रीयल इस्टेट येथे सी.सी रस्ता बनविले 2017-10-06\n334 लेखा खाते आर.टी.जी.एस तपशील सप्टेंबर २०१७ 2017-10-04\n335 बांधकाम विभाग कार्यादेश सण २०१७-१८ करिता (०१ ते ३६०) सॉफ्ट कॉपी 2017-10-03\n336 वैद्यकीय विभाग भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी रुग्णलयाकरिता रुग्णाचे प्लास्टर खरीदी करिता दरपत्रके 2017-10-03\n337 समाज विकास विभाग ब्लॅंकेट टेंडर 2017-09-28\n338 समाज विकास विभाग नाशता टेंडर 2017-09-28\n339 समाज विकास विभाग नाशता टेंडर 2017-09-28\n340 समाज विकास विभाग ब्लॅंकेट टेंडर 2017-09-28\n341 शिक्षण विभाग सर्व शिक्षा अभियान अंतर्गत निवासी वसतिगृह, म न पा शाळा क्र. १० चेने, येथे पुस्तके खरेदी करावयाचे आहे 2017-09-22\n342 बांधकाम विभाग क्रिकेट पीच तैयार करून बाजूनी जाढी बसवणे 2017-09-22\n343 सार्वजनिक आरोग्य विभाग महात्मा गांधी जयंती निमित्त स्वछता जण जागृती रॅली करिता टोपी पुरवणे 2017-09-22\n344 बांधकाम विभाग आशा नगर नाल्यावर चौकोनी लाद्या बसविणे (महापौर निधी ) 2017-09-20\n345 बांधकाम विभाग भाईंदर (प ) येथील मोर्व बालवाडी , मुर्धा शाळा इमारत, मुर्धा गुजराथी स्कुल इमारती वाढवी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे 2017-09-19\n346 भांडार विभाग मा. आयुक्त येथे मिटींग हॉलमध्ये (कॉन्फरेन्स ) कुशन खुर्च्या खरेदी करणे 2017-09-19\n347 बांधकाम विभाग प्रभाग समिती क्र. ६ मध्ये विविध ठिकाणी गटार/स्लॅबला पाणी जाण्यासाठी मार्ग करणे 2017-09-19\n348 बांधकाम विभाग प्रभाग समिती क्र. ६ (वॉर्ड क्र ३१) मध्ये विविध ठिकाणी गटार/स्लॅबला पाणी जाण्यासाठी मार्ग करणे 2017-09-19\n349 बांधकाम विभाग मुख्य कार्यालय इमारतीत मा. महापौर यांचे दालनात कार्पेट बसविणे 2017-09-19\n350 बांधकाम विभाग प्रभाग समिती क्र. ५ मध्ये विविध ठिकाणी गटार/स्लॅबला पाणी जाण्यासाठी मार्ग करणे 2017-09-19\n351 बांधकाम विभाग शनितनगर सेक्टर १., आर जी जागांना लोखंडी ग्रिल बसवून गेट बसविणे 2017-09-19\n352 बांधकाम विभाग प्रभाग समिती क्र. २ मध्ये विविध ठिकाणी गटार/स्लॅबला पाणी जाण्यासाठी मार्ग करणे 2017-09-19\n353 बांधकाम विभाग शाळा क्र. १६,१७,१८,३०,३१ शाळा इमारती वाढवी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे 2017-09-19\n354 बांधकाम विभाग प्रभाग समिती क्र. ४ मध्ये विविध ठिकाणी गटार/स्लॅबला पाणी जाण्यासाठी मार्ग करणे 2017-09-19\n355 बांधकाम विभाग बंदरवाडी चौक व उत्तन येथील शाळा इमारती वाढवी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे 2017-09-19\n356 बांधकाम विभाग प्रभाग समिती क्र. ३ मध्ये विविध ठिकाणी गटार/स्लॅबला पाणी जाण्यासाठी मार्ग करणे 2017-09-19\n357 बांधकाम विभाग काजूपाडा, चेना घोडबंदर , काशी गाव, नवघर शाळा इमारती वाढवी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे 2017-09-19\n358 भांडार विभाग संगणक विभाग खुर्च्या खरेदी करणे 2017-09-19\n359 बांधकाम विभाग प्रभाग समिती क्र. 1 मध्ये विविध ठिकाणी गटार/स्लॅबला पाणी जाण्यासाठी मार्ग करणे 2017-09-19\n360 बांधकाम विभाग मिराभाईंदर महानगर पालिका संकेतस्थाळावर जाहीर सूचना (कोटेशन क्र २४४,२४५) प्रसिद्ध करणे बाबत 2017-08-28\n361 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. २३१, मार्केट इमारत येथे rain water harvesting तयार करणे 2017-08-24\n362 बांधकाम विभाग भाईंदर ( पूर्व ) आरक्षण क्र. २१८, कम्युनिटी सेंटर येथे rain water harvesting तयार करणे 2017-08-24\n363 सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थाळावर रुग्णवाहिका शववाहिनीचे वाढलेले दर प्रसिद्ध करणे बबत 2017-08-23\n365 सामान्य प्रशासन विभाग श्री. अनिल बारकू मेटल हे एम.बी.एम.सी आस्थापनेवर वारंवार विना परवाना गैरहजेरीबाबत 2017-07-31\n366 आस्थापना विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर सूचना प्रसिद्ध करणे बाबत. 2017-07-26\n367 आस्थापना विभाग सतत गैरहजर कर्मचाऱ्यांबाबत जाहिरात \"वेब साईटवर\" प्रसिद्ध करण्याबाबत 2017-07-24\n368 वैद्यकीय विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर वेबसाईट वर माहिती प्रसिद्ध करणे बाबत. 2017-07-17\n369 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॆद्यकीय विभागाकरीता INJ. MEROPENEM 1000 MG 2017-07-14\n370 संगणक विभाग क्रीडा धोरण प्रसिद्ध करणेबाबत 2017-07-14\n371 संगणक विभाग सॉफ्टवेअर खरेदी पहिले एक्सटेंशन 2017-07-14\n372 संगणक विभाग निविदा सुचना मुदतवाढ प्रसिद्ध करण्याबाबत 2017-07-14\n373 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका भाईंदर (प.) मॅक्सस मॉल जागर्स पार्क व भाईंदर (पूर्व) आरक्षण क्र. १०९ येथे जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे 2017-07-12\n374 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात भाईंदर (प.)महाराणा प्रताप उद्यान येथे डकोरेटीव पोळ बसविणे 2017-07-12\n375 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका मिरारोड (पुर्व) शांतीनगर सेक्टर ०१ व ०४ राजीव गांधी उद्यान येथे जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे 2017-07-12\n376 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात भाईंदर (पुर्व) एस.एन . कॉलेज समोरील नवघर नवीन तलाव येथे डकोरेटीव पोळ बसविणे 2017-07-12\n377 आस्थापना विभाग महानगर पालिकेच्या संकेतस्थाळावर जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत 2017-07-12\n378 बांधकाम विभाग मिरा-भाईंदर महानगरपालिका डॉ . बाबासाहेब आंबेडकर भवन(नगरभवन) येथे परिवहन विभागाकरिता विधुत विषयक कामे करणे 2017-07-12\n379 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर (पुर्व) आरक्षण क���र. २३५ व २१६ येथे जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे 2017-07-12\n380 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात भाईंदर (पुर्व) हनुमान नगर वाचनालयात वतुनुकूलित यंत्रणा बसविणे 2017-07-12\n381 संगणक विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०१७ कामी मतदाराना SMS सेवा व मतदाराचे मोबाइल नंबर मतदार यादी सोबत जोडणे (Missed call) संगण्क आज्ञावली सेवा पुरवठा करणेबाबत दरपत्रके मागविण्यात येत आहेत 2017-07-12\n382 बांधकाम विभाग मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भारतरत्न स्व . इंदिरा गांधी रुग्णालयातील रुग्णांकरिता गरम पाण्याची यंत्रणा बसविणे व इतर आवश्यक कामे करणे 2017-07-12\n383 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर (पुर्व ) नगर उद्यान व स्व. प्रमोद महाजन उद्यान आरक्षण क्र. १०६ येथे जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे 2017-07-12\n384 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (पुर्व) प्रभाग अधिकारी प्र. समिती क्र. ०३ यांच्या दालनात वतुनुकूलित यंत्रणा बसविणे 2017-07-12\n385 लेखा खाते मीरा भाईंदर महानगरपालिका GST No. website वर प्रसिद्ध करणेबाबत 2017-07-12\n386 बांधकाम विभाग मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पं. भिमसेन जोशी रुग्णालय व स्थानिक संस्था कार्यालय येथे विधूत विषयक कामे करणे 2017-07-12\n387 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. ३२९ संधवी नगर पेणकरपाडा सुकाला तलाव (साईदत्त ) येथे पिण्याच्या पाण्याकरिता जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे 2017-07-12\n388 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात भाईंदर (प.) बावन जिनालय समोर डेकोरेटिव्ह पोळ बसविणे 2017-07-12\n389 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन (नागरभवन ) येथे परिवहन विभागाकरिता विद्युत विषयक कामे करणे 2017-07-12\n390 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका भाईंदर (पुर्व) खारीगाव उद्यान व प्रभाग कार्यालयांकरिता जलशुद्धीकरण यंत्रणा व वॉटर कुलर बसविणे 2017-07-12\n391 बांधकाम विभाग मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात भाईंदर (प.)साईबाबा उद्यान येथे डेकोरेटिव्हपोळ बसविणे 2017-07-12\n392 बांधकाम विभाग भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या पश्चिमेकडील टेरेसवरील पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रिट डीप पेनिट्रेटिंग पद्घतीने वॉटर प्रूफिंग करणे 2017-07-11\n393 बांधकाम विभाग भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या टेरेसवरील पश्चिमेकडील पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रिट पद्घतीने ग्राऊटींग व मायको काँक्रिटिन्ग करणे 2017-07-11\n394 वैद्यकीय विभाग मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय करिता NST MAHINE WITH PRINTER खरेदी करणे करिता 2017-07-11\n395 आस्थापना विभाग महानगर पालिकेच्या संकेतस्थाळावर जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत 2017-07-11\n396 बांधकाम विभाग भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या टेरेसवरील पूर्वेकडील पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रिट डीप पेनिट्रेटिंग पद्घतीने वॉटर प्रूफिंग करणे 2017-07-11\n397 बांधकाम विभाग भाईंदर (प.) नगरभवन इमारतीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे एव्हरक्रिट डीप पेनिट्रेटिंग पद्घतीने वॉटर प्रूफिंग करणे 2017-07-11\n398 बांधकाम विभाग भाईंदर (प.) धावंगी, डोंगरी, राई, मोर्वा येथील शौचालयाचे दरवाजे व प्लंबिंग विषयक कामे 2017-07-10\n399 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व) प्रभाग क्र. ३० मघील रामरहीम उद्यानासमोरील गटारांवरील स्लॅबची पुर्न :बांधणी करणे 2017-07-10\n400 बांधकाम विभाग भाईंदर (प.) चौक, उत्तन, पाली येथील शौचालयाची किरकोळ दुरुस्ती कामे करणे 2017-07-10\n401 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व) शितल नगर येथील शितल सागर इमारतीसमोर नवीन क्रॉसिंग बांधणे 2017-07-10\n402 बांधकाम विभाग भाईंदर (प.) येथे गटांर , स्लॅबची दुरुस्ती करणे 2017-07-10\n403 बांधकाम विभाग मिरारोड (पूर्व) प्रभाग क्र. ३० मघील गटारांची स्लॅबची दुरुस्ती करणे 2017-07-10\n404 बांधकाम विभाग भाईंदर (प.) महाराणा प्रताप उद्यान येथे कॉंक्रीटीकरण करणे 2017-07-10\n405 बांधकाम विभाग भाईंदर (प.) गणेश देवल नगर , मोती नगर, आंबेडकर नगर येथील शौचालयाचे दरवाजे व इतर दुरुस्ती करणे 2017-07-10\n406 बांधकाम विभाग भाईंदर पुर्व-पश्चिम जोडणान्या सब-वे मध्ये पुर्व बाजूकडील सिलींगच्या जॉइटचे एव्ह्र्क्रिट पद्धतीने वॉटरप्रूफिंग करणे 2017-07-06\n407 बांधकाम विभाग भाईंदर पुर्व-पश्चिम जोडणान्या सब-वे मध्ये पश्चिम बाजूकडील सिलींगच्या जॉइटचे एव्ह्र्क्रिट पद्धतीने वॉटरप्रूफिंग करणे 2017-07-06\n408 बांधकाम विभाग भाईंदर (प.) मुख्य कार्यालय इमारतीत मा. महापौर यांचे दालनात कार्पेट बसविणे 2017-07-06\n409 बांधकाम विभाग भाईंदर (प.) मुख्य कार्यालय इमारतीत मा. महापौर यांचे दालनातील सोफ्याचे कव्हर बदली करणे 2017-07-06\n410 बांधकाम विभाग भाईंदर पुर्व व पश्चिम जोडणान्या सब-वे मध्ये स्टेनलेस स्टील रेलिंग बसविणे 2017-07-06\n411 बांधकाम विभाग भाईंदर पुर्व व पश्चिम जोडणान्या सब-वे ��्या प्रवेश करणेच्या ठिकाणी रेलिंग शटर बसविणे 2017-07-06\n412 बांधकाम विभाग भाईंदर (प.) उत्तन येथे अंतर्गत रस्त्यावर रबरी स्पीड ब्रेकर बसविणे 2017-07-05\n413 संगणक विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कामी इंटरनेट सेवा,केबल जाहिरात व वायफाय कार्ड पुरवठा करणे बाबत. 2017-07-05\n414 बांधकाम विभाग भाईंदर ( प. ) प्रभाग क्रमांक १९ देवचंद नगर येथील पार्श्र्व नगर बुल्डींग नं. ५ समोरील आर. सी.सी. क्रॉसिंग बांधणे. 2017-07-04\n415 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रमांक २१ मधील आशिष अपार्ट ते गॅलॅक्सि अपार्ट पर्यँत फुटपाथ दुरुस्त करून कोटा टाईल्स बसविणे 2017-07-04\n416 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रमांक २२ मधील तीर्थंकर दर्शन ते आकाश गंगा इमारतीपर्यंत फुटपाथ दुरुस्ती करून लादी बसविणे 2017-07-04\n417 बांधकाम विभाग भाईंदर ( प. ) प्रभाग क्रमांक १९ मधील माधव संस्कार केंद्र ते पाणपोई पर्यंत फुटपाथवर चेकर्ड टाईल्स बसविणे 2017-07-04\n418 बांधकाम विभाग भाईंदर (प) प्रभाग क्रमांक २४ मोनू अगर येथे गटार दुरुस्ती व स्लॅब बांधकाम करणे 2017-07-04\n419 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक १२ मधील नवघर गाव येथील अमर निवास चाळ येथे सी सी रास्ता बनवून चेकर्ड लादी बसविणे 2017-07-04\n420 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक ११(अ) मधील साई जैसल डी बिल्डिंग ते साई शीतल इमारती पर्यंत सी सी रस्ता बसविणे 2017-07-04\n421 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक १०(अ ) मधील सुदामा इंडस्ट्रियल इस्टेट येथे सी. सी. रास्ता बनविणे 2017-07-04\n422 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक १५ मधील नर्मदा सदन ते रावल नगर इमारती पर्यंत स्लॅब ची दुरुस्ती करून चेकर्ड लादी बसविणे. 2017-07-04\n423 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक १४(ब ) मधील नर्मदा नगर येथे सीमा कॉम्प्लेक्स येथे क्रॉसिंग तयार करणे 2017-07-04\n424 बांधकाम विभाग मीरारोड (पूर्व.) प्रभाग क्र . ३५(अ) मधील भरती पार्क येथील भरती पार्क एम विंग ते रितु ऍ विंग सोसायटी पर्यंतच्या गटारांची दुरुस्ती करून स्लॅब टाकणे 2017-07-04\n425 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक १० मधील विविध ठिकाणी चेकर्ड लादी ,स्लॅब यांची दुरुस्ती करणे 2017-07-04\n426 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रमांक २२ अण्णा नगर येथील गटारे स्लॅब दुरुस्ती करणे. 2017-07-04\n427 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक ३१(अ) मधील हटकेश मधील रश्मी हर्ष ते आनंद को.ऑ.हौ. सो.ली. येथे चेकार्ड लादी बसविणे 2017-07-04\n428 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रमांक २४ मधील ओंकार चाळ येथे सी सी रास्ता बसविणे 2017-07-04\n429 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक १०( क ) मधील मधुवन ते अयोध्या पर्यंत सी. सी रास्ता बनवणे 2017-07-04\n430 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक ०६ ब मधील लक्ष्मी कृपा इमारतीचा पाठीमागे गटारांची पुर्नबांधणी करणे. 2017-07-04\n431 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक ११(अ) मधील साई भक्ती इमारत येथे सी सी रास्ता बनविणे 2017-07-04\n432 संगणक विभाग शुध्दीपत्रक निविदा सूचना क्र. १६९ 2017-07-04\n433 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रमांक १२ मधील नवघर गाव येथील पितृछाया ते गावदेवी मंदिरापर्यंत गटार बनविणे 2017-07-04\n434 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक ०६ अ मधील काशी विश्वनाथ मंदिर ते नीरज पार्क पर्यंत गटारांची पुर्नबांधणी करणे. (भाग-२) 2017-07-04\n435 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक १०(ब) मधील रामेश्वर अपार्टमेंट ते जीवदानी अपार्टमेंट पर्यंत स्लॅब टाकणे 2017-07-04\n436 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रमांक २४ मधील मोर्व गावातील आत्माराम पाटील यांच्या घरासमोर व अंतर्गत पदपथांच्या दोन्ही बाजूस चॅनेल गटाराचे बांधकाम करणे 2017-07-04\n437 संगणक विभाग निविदा सूचना मुदतवाढ प्रसिद्ध करण्याबाबत 2017-07-03\n438 बांधकाम विभाग धोकादायक इमारती बाबत नागरिकांना जाहीर आवाहन/सूचना प्रसिद्ध करणे बाबत. 2017-07-01\n439 भांडार विभाग जाहिर फेर निविदा मनापाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत 2017-07-01\n440 भांडार विभाग जाहिर फेर निविदा मनापाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत(2) 2017-07-01\n441 बांधकाम विभाग भाईंदर (पु.) नवघर, एस . एन. कॉलेज जवळील उघडीचे दरवाजे नव्याने बसविणे 2017-06-29\n442 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मीरारोड ( पूर्व ) पूनम गार्डन येथील सुविधा क्षेत्र इमारतीमध्ये खराब झालेल्या प्लास्टर व ग्रीलची दुरुस्ती करणे. 2017-06-29\n443 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्र. १९ अंतर्गत देवचंद नगर येथील गटार /फूटपाथ दुरुस्ती करणे 2017-06-29\n444 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मीरारोड ( पूर्व ) पूनम गार्डन येथील सुविधा क्षेत्र इमारतीमध्ये रंगकाम करणे. 2017-06-29\n445 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) प्रभाग क्र. ९० मध्ये दोषी उद्योग नगर येथे नव्याने क्रॉसिंग करणे 2017-06-29\n446 इतर E-tendering (ऑफलाईन )निविदा प्रसिद्ध करणेबाबत. 2017-06-29\n447 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मीरारोड ( पूर्व ) पूनम गार्डन येथील सुविधा क्षेत्र इमारतीमध्ये वॉटरप्रूफिंग करणे. 2017-06-29\n448 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर ( पु. ) हनुमान नगर येथे असलेल्या वाचनालयाचा भूमिगत टाकीचे वॉटरप्रूफिंग करणे. 2017-06-29\n449 बांधकाम विभाग भाईंदर (प.) जय अंबे नगर नं. २ येथील मच्छी मार्केटची दुरुस्ती करणे 2017-06-29\n450 इतर सॉफ्टवेअर खरेदी ऑफलाईन टेंडर 2017-06-29\n451 बांधकाम विभाग भाईंदर( प.) पाली रामा हॉटेल येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व. रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n452 बांधकाम विभाग भाईंदर ( प. ) मुर्धा राई येथे आर.सी.सी. पाईप पुरवठा करणे. 2017-06-28\n453 बांधकाम विभाग भाईंदर( प.) गणेश देवल नगर भरतलाल यांच्या घराजवळ येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n454 बांधकाम विभाग भाईंदर ( प.) उत्तन येथे अंतर्गत रस्त्यावर रबरी स्पीडब्रेकर बसविणे. 2017-06-28\n455 बांधकाम विभाग भाईंदर ( प.) राई येथे मैदानासमोरील नाल्यावर स्लॅबची दुरुस्ती करणे. 2017-06-28\n456 बांधकाम विभाग भाईंदर ( प. ) नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानासमोर तारेचे कुंपण उभारणे. 2017-06-28\n457 बांधकाम विभाग भाईंदर( प.) अण्णा नगर अशोक जाधव यांच्या घराजवळ येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n458 बांधकाम विभाग भाईंदर( प.) नाझरेथ आगार येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n459 बांधकाम विभाग भाईंदर प्रभाग क्र. २३ येथे स्लॅब दुरुस्ती करणे. 2017-06-28\n460 बांधकाम विभाग भाईंदर ( प. ) बुबू आगर येथे नाल्यालगत रेलिंग बसविणे. 2017-06-28\n461 बांधकाम विभाग भाईंदर( प.) अण्णा नगर मोहन सोलंकी यांच्या घराजवळ येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n462 बांधकाम विभाग पेणकरपाडा व जनता नगर परिसर येथे स्वच्छतागृह बाहेर सी.सी रस्ते करणे व रॅम्पचे बांधकाम करणे. 2017-06-28\n463 बांधकाम विभाग भाईंदर प्रभाग क्र. २३ येथे फॅरो व्हिला येथे क्रॉसिंगचे बांधकाम करणे. 2017-06-28\n464 बांधकाम विभाग भाईंदर ( प. ) नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत पाण्याची टाकी येथे नाल्यावर रेलिंग बसविणे. 2017-06-28\n465 बांधकाम विभाग भाईंदर( प.) शास्त्री नगर येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n466 बांधकाम विभाग घोडबंदर व चेणा गाव व काजूपाडा येथे स्वच्छतागृह बाहेर सी.सी रस्ते करणे व रॅम��पचे बांधकाम करणे. 2017-06-28\n467 बांधकाम विभाग भाईंदर प्रभाग क्र. २४ येथे राई गावातील गटारावरील स्लॅबचे बांधकाम करणे. 2017-06-28\n468 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली संरक्षक भिंतीस लोखंडी गेट बसविणे. 2017-06-28\n469 बांधकाम विभाग भाईंदर( प.) पातान बंदर बालयेशू समाज मंदिर येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n470 बांधकाम विभाग भाईंदर( प.) मुर्धा ते उत्तन परिसर येथे स्वच्छतागृह बाहेर सी.सी रस्ते करणे व रॅम्पचे बांधकाम करणे. 2017-06-28\n471 बांधकाम विभाग भाईंदर ( प.) उत्तन करईपाडा मस्जिद येथे अंतर्गत रस्त्यावर रमलर बसविणे. 2017-06-28\n472 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली रूमचे काम करणे. 2017-06-28\n473 बांधकाम विभाग भाईंदर( प.) चौक इंदिरा नगर येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n474 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर ( प. ) शांतीनगर येथील गटार दुरुस्ती करणे. 2017-06-28\n475 बांधकाम विभाग भाईंदर( प.) गणेश देवल नगर पोल नं. १/३४ येथे स्वच्छता गृहाची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे. 2017-06-28\n476 बांधकाम विभाग भाईंदर (प.) पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे अंतर्गत रस्त्यावर रमलर बसविणे. 2017-06-28\n477 संगणक विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका थकबाकी व ना हरकत दाखल सेवा पुरवठा करणे बाबत 2017-06-27\n478 संगणक विभाग निविदा सूचना मुदतवाढ प्रसिद्ध करण्याबाबत 2017-06-23\n479 संगणक विभाग जाहीर दरपत्रक निविदा सूचना 2017-06-22\n480 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात भाईंदर ( प. ) येथील आरक्षण क्र. १०० येथे विद्युत विषयक काम करणे. 2017-06-20\n481 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात बंदरवाडी स्मशानभूमी येथील चिमनीकरीता फाउंडेशन बनविणे. 2017-06-20\n482 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयातील सी. सी. टीव्ही नियंत्रण कक्षाकरीता UPS system व विद्युत विषयक काम करणे. 2017-06-20\n483 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मीरारोड ( पु. ) येथील राम नगर ,प्रभाग समिती ०६ कार्यालयात वातानुकूलित यंत्र बसविणे. 2017-06-20\n484 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मीरारोड ( पु. ) भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालय येथे वातानुकूलित यंत्र बसविणे. 2017-06-20\n485 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पेणकरपाडा येथील रिक्षा स्टॅन्ड येथे फ्लड लाईट पोल बसविणे व इतर आवश्यक कामे करणे. 2017-06-20\n486 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पेणकरपाडा येथील बोंबे बॉटल नका येथे फ्लड लाईट पोल बसविणे व इतर आवश्यक कामे करणे. 2017-06-20\n487 समाज विकास विभाग निविदा सूचना मुदतवाढ प्रसिद्ध करण्याबाबत(सामाजिक विकास विभाग) 2017-06-16\n488 आस्थापना विभाग निवडणूक कामकाज केलेले वर्ग -०१ व वर्ग-०२ संवर्गातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची ठोक मानधन तत्वावर सेवा उपलब्ध करून देणेबाबत 2017-06-15\n489 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, बांधकाम विभागाकरिता नवीन झेरॉक्स मशीन पुरवठा करणे 2017-06-05\n490 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रं . २२ मधील तिर्थंकर दर्शन ते आकाश गंगा इमारतीपर्यंत फुटपाथ दुरुस्ती करून लादी बसविणे 2017-06-03\n491 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रं . २४ मधील मोनु नगर येथे गटार दुरुस्ती व स्लॅबचे बांधकाम करणे 2017-06-03\n492 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . १० (क) मधील मधुवन ते अयोध्या पर्यंत सी. सी. रास्ता बसविणे 2017-06-03\n493 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . १० (अ ) मधील सुदामा इंडस्ट्रियल इस्टेट येथे सी. सी. रास्ता बसविणे 2017-06-03\n494 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व) प्रभाग क्रं . १४ (ब) मधील नर्मदा नगर येथे सिमा कॉम्प्लेक्स येथे क्रॉसिंग तयार करणे 2017-06-03\n495 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) प्रभाग क्रं . २१ मधील आशिष अपार्ट ते गॅलेक्सि अपार्ट पर्यंत फूटपाथ दुरुस्ती करून कोटा टाईल्स बसविणे 2017-06-03\n496 बांधकाम विभाग मीरारोड (पूर्व) प्रभाग क्र. ३५(अ) मधील भरती पार्क येथील भरती पार्क एम विंग ते रितू ए विंग सोसायटी पर्यंतच्या गटाराची दुरुस्ती करून स्लॅब टाकणे 2017-06-03\n497 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्रं . १२ मधील नवघर गाव येथील अमर निवास चाळ येथे सी. सी. रास्ता बसवून चेकार्ड लादी बसविणे 2017-06-03\n498 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रं . १९ देवचंद नगर येथील पार्श्व नगर बिल्डिंग नं. ५ समोरील आर. सी. सी. क्रॉसिंग बांधणे 2017-06-03\n499 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) प्रभाग क्रं . ११ (अ) मधील साई जैसल डी बिल्डिंग ते साई शीतल इमारतीपर्यंत सी. सी. रस्ता बसविणे 2017-06-03\n500 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रं . २२ अण्णा नगर येथील गटारे स्लॅब दुरुस्ती करणे 2017-06-03\n501 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्रं . १२ मधील नवघर गाव येथील पितृछाया ते गावदेवी मंदिरापर्यंत गटार बनविणे 2017-06-03\n502 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . ०६ अ मधील कशी विश्वनाथ मंदिर ते नीरज पार्क पर्यंत गटाराची पुर्नबांधणी करणे 2017-06-03\n503 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) प्रभाग क्रं . ११ (अ) मध्ये साई भक्ती इमारती येथे सी. सी. रस्ता बनविणे 2017-06-03\n504 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . १०( ब ) मधील जय अंबे इंडस्ट्री येथे प्रतापगड समोरील गल्लीत सी. सी. करणे 2017-06-03\n505 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रं . १९ मधील माधव संस्कार केंद्र ते पाणपोई पर्यंत फुटपाथवर चेकर्ड टाईल्स बसविणे 2017-06-03\n506 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . ०६ ब मधील लक्ष्मी कृपा इमारतीच्या पाटीमागे गटारीचे पुर्नबांधणी करणे 2017-06-03\n507 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) प्रभाग क्रं . ११ (ब ) मधील रामेश्वर अपार्टमेंट ते जिवदान अपार्टमेंट पर्यंत स्लॅब टाकणे 2017-06-03\n508 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . १७ मधील व्यंकटेश गार्डन येथील कंपाऊंड वॉल व रंगकाम करणे 2017-06-03\n509 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रं . २४ मधील ओमकार चाळ येथे सी. सी. रास्ता बसविणे 2017-06-03\n510 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . ३१ मधील हटकेश मधील रश्मी हर्ष ते आनंद को. ऑ . हौ. सो . लि. येथे चेकर्ड लादी बसविणे 2017-06-03\n511 बांधकाम विभाग भाईंदर (पुर्व) प्रभाग क्रं . १० मधील विविध ठिकाणी चेकार्ड लादी ,स्लॅब यांची दुरुस्ती करणे 2017-06-03\n512 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . १७ मधील विविध ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे नामफलक बसविणे 2017-06-03\n513 बांधकाम विभाग भाईंदर (प.) प्रभाग क्रं . २४ मधील मोर्वा गावातील आत्माराम पाटील यांच्या घरासमोर व अंतर्गत पदपथांच्या दोन्ही बाजूस चॅनल गटाराचे बांधकाम करणे 2017-06-03\n514 बांधकाम विभाग भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्रं . १५ मधील नर्मदा सदन ते रावल नगर इमारती पर्यंत स्लॅबची दुरुस्ती करून चेकर्ड लादी बसविणे 2017-06-03\n515 संगणक विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ कामी स्वतंत्र संकेतस्थळ सेवा पुरवठा करणेबाबत 2017-06-02\n516 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर निविदा सूचना प्रसिद्धी करणेबाबत 2017-05-31\n517 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सर्वधर्मीय उत्सवांतर्गत तसेच उदघाटन सोहळा , निवडणूक कामकाज ��त्यादी करीता दरपत्रक 2017-05-31\n518 बांधकाम विभाग भाईंदर ( पूर्व ) हनुमान नगर येथील असलेल्या वाचनालयाचे भूमीगत टाकीची मायक्रो काँक्रिटीने दुरुस्ती करणे 2017-05-30\n519 बांधकाम विभाग मीरारोड कनाकिया येथील नगररचना कार्यालयाच्या टेरेस मधून होणारी गळती थांबविण्यासाठी वॉटरप्रूफिंग करणे 2017-05-30\n520 संगणक विभाग सार्वत्रिक निवडणूक २०१७ कामी अधिकारी / कर्मचारी नेमणुकाबाबत 2017-05-25\n521 वैद्यकीय विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करणेबाबत 2017-05-12\n522 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निविदा सुचना प्रसिध्दी करणेबाबत 2017-05-12\n523 विधी विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या - फेर जाहीर निविदा वजा दरपत्रक सूचना 2017-05-06\n524 आस्थापना विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ठोक मानधनावरील पदभरती 2017-05-02\n525 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. १९ मधील माधव संस्कार केंद्र ते पाणपोई पर्यंत फुटपाथवर चेकर्ड टाईल्स बसविणे बाबत 2017-04-27\n526 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १४ (ब ) मधील नर्मदा नगर येथे सिमा कॉम्प्लेक्स येथे क्रॉसिंग तयार करणे बाबत 2017-04-27\n527 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १२ मधील नवघर गाव येथील अमर निवास चाळ येथे सी. सी. रस्ता बनवुन चेकार्ड लादी बसविणे बाबत 2017-04-27\n528 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २५ पाली चर्च रोड येथील मुख्य रस्त्यावरील गटारावर स्लॅब टाकणे बाबत 2017-04-27\n529 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २४ मधील ओमकार चाळ येथे सी. सी. रस्ता बनविणे बाबत 2017-04-27\n530 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. १९ देवचंद नगर येथील पार्श्र्व नगर बिल्डींग न. ५ समोरील आर. सी. सी. क्रॉसिंग बांधणे बाबत 2017-04-27\n531 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ११ (अ ) मध्ये साई जैसल डी बिल्डिंग ते साई शीतल इमारतीपर्यंत सी. सी. रस्ता बनविणे बाबत 2017-04-27\n532 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १७ मधील विविध ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे नामफलक बसविणे बाबत 2017-04-27\n533 बांधकाम विभा�� मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २५ बेनुक गोन्सालवीस येथे चेकर्ड लाद्या बसविणे व चॅनल गटार बसविणे बाबत 2017-04-27\n534 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मीरारोड (पुर्व) इंद्रलोक येथील स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरता आर. सी. सी. पाईप टाकणे' व क्विन्स पार्क येथे प्राजक्ता बिल्डिंग येथे स्लॅबची दुरुस्ती करणे बाबत 2017-04-27\n535 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २१ मधील आशिष अपार्ट ते गॅलेक्सी अपार्ट पर्यंत फुटपाथ दुरुस्ती करुन कोटा टाईल्स बसविणे बाबत 2017-04-27\n536 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ११ (अ ) मध्ये साई भक्ती इमारत येथे सी. सी. रस्ता बनविणे बाबत 2017-04-27\n537 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ३१ मधील हटकेश मधील रश्मी हर्ष ते आनंद को. हौ. सो. लि येथे चेकर्ड लादी बसविणे बाबत 2017-04-27\n538 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १० (क ) मधील मधुवन ते अयोध्या पर्यंत सी. सी. रस्ता बनविणे बाबत 2017-04-27\n539 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मीरारोड (पुर्व) क्विन्स पार्क येथील गार्डन मधील संरक्षण भिंतीची दुरुस्ती करणे बाबत 2017-04-27\n540 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २२ मधील तीर्थकर दर्शन ते आकाश गंगा इमारतीपर्यंत फुटपाथ दुरुस्ती करुन लादी बसविणे बाबत 2017-04-27\n541 सामान्य प्रशासन विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ठोक मानधनावरील पदभरती 2017-04-27\n542 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १५ मधील नर्मदा सदन ते रावल नगर इमारती पर्यंत स्लॅबची दुरुस्ती करून चेकर्ड लादी बसविणे बाबत 2017-04-27\n543 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १० (ब ) मधील जय अंबे इंडस्ट्री येथे प्रतापगड समोरील गल्लीत सी. सी.करणे बाबत 2017-04-27\n544 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १० मधील विविध ठिकाणी चेकर्ड लादी, स्लॅब यांची दुरुस्ती करणे बाबत 2017-04-27\n545 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २४ मधी�� मोनु नगर येथे गटार दुरुस्ती व स्लॅबचे बांधकाम करणे बाबत 2017-04-27\n546 सामान्य प्रशासन विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करणेबाबत (आस्थापना विभाग) 2017-04-27\n547 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मीरारोड (पुर्व) प्रभाग क्र. ३५ (अ ) मधील भारती पार्क येथील भारती पार्क एम विंग ते रितु ए विंग सोसायटी पर्यंतच्या गटारांची दुरुस्ती करून स्लॅब टाकणे बाबत 2017-04-27\n548 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ११ (ब ) मधील रामेश्वर अपार्टमेंट ते जीवदानी अपार्टमेंट पर्यंत स्लॅब टाकणे बाबत 2017-04-27\n549 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १७ मधील व्यंकटेश गार्डन येथील कंपाऊंड वॉल व रंगकाम करणे बाबत 2017-04-27\n550 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २४ मधील मोर्वा गावातील आत्माराम पाटील यांच्या घरासमोर व अंतर्गत पदपथाच्या दोन्ही बाजूस चॅनल गटाराचे बांधकाम करणे बाबत 2017-04-27\n551 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २२ अण्णा नगर येथील गटारे स्लॅब दुरुस्ती करणे 2017-04-27\n552 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १० (अ) मधील सुदामा इंडस्ट्रियल इस्टेटसी. सी. रस्ता बनविणे बाबत 2017-04-27\n553 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १२ मधील नवघर गाव येथील पितृछाया ते गांवदेवी मंदिरापर्यंत गटार बनविणे बाबत 2017-04-27\n554 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. २५ पाली चर्च रोड येथे सी. सी. पदपथाची दुरुस्ती कामे करणे बाबत 2017-04-27\n555 नगर सचिव निविदा सूचना प्रसिध्द करणेबाबत 2017-04-26\n556 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १७ (अ) मध्ये वाचनालय बनविणे बाबत 2017-04-24\n557 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्र. ०८ (अ) मधील सरस्वती नगर येथे गुरुव्दारा ते पोलीस चौकीपर्यंत गटारावर चेकर्ड लादी बसवणे बाबत 2017-04-24\n558 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १५ (अ) मध्ये निरज अपार्ट. ते भक्ती अपार्ट. पर्यंत चेकर्ड टाईल्स पुरविणे व बसविणे बाबत 2017-04-24\n559 बांधकाम विभाग मिरारोड (पुर्व) कनाकिया येथील आयुक्त निवासस्थानामध्ये पहिल्या मजल्यावरील ओपन गॅलरीवर शेड टाकणे बाबत 2017-04-24\n560 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ०९ (ब) येथे शिर्डी नगर, केशव पार्क, विनस अपार्ट येथे बस स्टॊपची दुरुस्ती करणे बाबत 2017-04-24\n561 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पूर्व ) प्रभाग क्र. ०५ (ब) मधील भारत नगर गल्ली नं. १ व २ सिमेंट काँक्रीट करणे बाबत 2017-04-24\n562 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १० (अ) मधील स्वामी सदानंद इंडस्ट्रियल इस्टेट येथे नवीन स्लॅब बनविणे बाबत 2017-04-24\n563 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. १८ (ब) मधील बालाजी नगर पोलीस चौकीची दुरुस्ती व इतर कामे करणे बाबत 2017-04-24\n564 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ०६ अ मधील काशी विश्वनाथ मंदिर ते निरज पार्क पर्यंत गटाराची पुर्नबांधणी करणे (भाग-२) बाबत 2017-04-24\n565 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ११ ब मधील दत्त मंदिर ते जिवदानी अपार्ट पर्यंत सी. सी. रस्ता बनविणे (भाग-२) बाबत 2017-04-24\n566 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ०९ (ब) नवघर रोडवरील ओमकार छाया ते शीतल अपार्ट पर्यंत सी. सी. रस्ता बनविने बाबत 2017-04-24\n567 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. १ मधील गणेश देवल नगर येथे गटारावर स्लॅब टाकणे, स्लॅब दुरुस्ती करणे, गटार दुरुस्ती करणे बाबत 2017-04-24\n568 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड (पुर्व ) क्विन्स पार्क येथील गार्डन गेट बसविणे बाबत 2017-04-24\n569 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ०४ ब मध्ये ओस्तवाल शॉपिंग सेन्टर ते राजाराम अपार्ट.(शनी मंदिर पर्यंत) सी. सी. रस्ता बनविने बाबत 2017-04-24\n570 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. १ मधील मोती नगर येथे पेव्हर ब्लॉकची दुरुस्ती करणे बाबत 2017-04-24\n571 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. १२ अ मध्ये नवघर इंदिरा नगर पाण्याच्या टाकीलगत साई श्रद्धा चाळ येथे चॅनल गटार ���नवणे बाबत 2017-04-24\n572 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ०४ ब मधील प्रेम सागर ते साई सागर येथील सी. सी. रस्ता बनवून चेकर्ड लादी लावणे बाबत 2017-04-24\n573 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. १ मधील जय अंबे माता मंदिर, जय बजरंग नगर येथे गटारावर स्लॅब टाकणे बाबत 2017-04-24\n574 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ०६ ब मधील लक्ष्मी कृपा इमारतीच्या पाठीमागे गटारांची पुर्नबांधणी करणे बाबत 2017-04-24\n575 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पुर्व ) प्रभाग क्र. ०४ (ब) मधील परशुराम नगर येथे रस्त्याची दुरुस्ती करणे व गटार बनविणे बाबत 2017-04-24\n576 बांधकाम विभाग मिरारोड (पुर्व) कनाकिया येथील आयुक्त निवासस्थानाचे मुख्य गेट बसविणे बाबत 2017-04-24\n577 मिळकत विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी असलेली समाज मंदिरे, व्यायाम शाळा, विधीशेड रंगमंच इत्यादी 2017-04-21\n578 पाणी पुरवठा विभाग मुदतवाढ प्रसिध्द करणेबाबत, 2017-04-18\n579 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निविदा प्रथम मुदतवाढ सुचना प्रसिध्दी करणेबाबत. 2017-04-12\n580 विधी विभाग जाहिर निविदा वजा दरपत्रक सुचना प्रसिध्द करणेबाबत 2017-04-11\n581 संगणक विभाग द्वितीय मुदतवाढ निविदा सुचना ( उपमहापौर निधीतुन शाळाना संगणक संच, प्रोजेक्ट्र्रर व साहित्य खरेदी करणेकामी 2017-04-01\n582 बांधकाम विभाग जाहीर निविदा सूचना - मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मितारोड ( पूर्व ) हनुमान नगर येथे असलेल्या वाचनालयाचे भूमीगत टाकीची मायक्रो कॉक्रिटिंने दुरुस्ती करणे 2017-03-31\n583 बांधकाम विभाग जाहीर निविदा सूचना - मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मितारोड ( पूर्व ) कानाकीय येथील नगररचना कार्यालयाच्या टेरेस मधून होणारी गळती थांविण्यासाठी वॉटरप्रूफिंग करणे 2017-03-31\n584 बांधकाम विभाग जाहिर दरपत्रक (मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (प) चंदुलालवाडी गेटच्या बाहेर मनपा मुख्य रोडवर असलेले रेनट्रीचे सुकलेले झाडे काढण्याबाबत. 2017-03-30\n585 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहिर निविदा प्रथम मुदतवाढ( उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाकरिता वाहन क्र.MH04/B1114 ट्रक्टर, टॅकर व ट्रॉली वाहन दुरूस्ती करणेबाबत, 2017-03-30\n586 उद्यान व वृक्षप्���ाधिकरण विभाग जाहिर निविदा प्रथम मुदतवाढ ( मिरा भाईंदर महानगरपालिका उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाकरिता ट्री कटर (चेन सॉ) मशीन खरेदी करणेबाबत. 2017-03-30\n587 समाज विकास विभाग नगरभवन विक्रेता समिती बाबत जाहिर सुचना संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत. 2017-03-29\n588 नगर सचिव जाहीर निविदा सूचना - मिरा भाईदर महानगरपालिका हद्दीतील मिरा भाईंदर महानगरपालिका सावर्त्रिक निवडणूक २०१७ करीत महानगरपालिका नकाशावर व गूगल अर्थवर (२०११) [प्रभागांचे [प्रारूप व अंतीम नकाशे दर्शिविणे 2017-03-25\n589 नगर सचिव जाहीर निविदा सूचना - मिरा भाईदर महानगरपालिका हद्दीतील मिरा भाईंदर महानगरपालिका सावर्त्रिक निवडणूक २०१७ करीत जनगणना सन २०११ चे प्रगणक गट नकाशे (१५७०) महानगरपालिका नकाशावर दर्शिवणे 2017-03-25\n590 भांडार विभाग जाहिर कोटेशन नोटीस (अतिक्रमण विभागाकरिता प्लास्टिक खुर्च्या खरेदी करणेकामी इच्छुक दरपत्रक धारकाकडुन दरपत्रके मागविण्यात येत आहे 2017-03-24\n591 भांडार विभाग जाहिर व्दितीय फ़ेर कोटेशन नोटीस - वृत्तपत्रांच्या रद्दीची विक्री करणेकामी इच्छुक दरपत्रक धारकाकडुन ज्यादा दराचे फ़ेर दरपत्रके मागविण्यात येत आहे 2017-03-24\n592 बांधकाम विभाग व्दितीय फेर जाहीर निविदा सूचना - प्रभाग क्र. १३ मधील विमल डेअरी रस्त्यावरील पाणतेकडी इंद्र नगर येथे सी.सी रस्ते बनविणे 2017-03-20\n593 बांधकाम विभाग जाहिर सुचना कोटेशन क्र.३४५,३५५,३५६ प्रसिध्द करणेबाबत. 2017-03-20\n594 बांधकाम विभाग जाहीर निविदा सूचना - प्रभाग क्र. १७ मधील कला छाया ते लक्ष्मी इंडस्ट्री पर्यंत चेकेर्ड लादी बसविणे 2017-03-20\n595 बांधकाम विभाग जाहीर निविदा सूचना - प्रभाग क्र. १७ मधील मंगलमूर्ती हॉस्पिटल ते हीन कॉम्प्लेक्स पर्यंत चेकेर्ड लादी बसविणे ( नगरसेवक निधी ) 2017-03-20\n596 वैद्यकीय विभाग //जाहीर कोटेशन नोटीस// मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागासाठी (Cyfluthrin Powder 10% डास नाशक खरेदी करणे कामाचे दरपत्रक 2017-03-17\n597 बांधकाम विभाग जाहिर निविदा सूचना - राव तलाव येथे फ्लड लाईट बसविणे कमी 2017-03-15\n598 बांधकाम विभाग जाहिर निविदा सूचना - आरक्षण क्र. १०० येथे फ्लड लाईट बसविणे कमी 2017-03-15\n599 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहिर निविदा (मिरा भाईदर महानगरपालिका वृक्षप्राधिकरण विभागातील वाहन क्र.MH04/B1114 ट्रॅक्टर टॅकर व ट्रॉली वाहन दुरूस्ती करणेबाबत. 2017-03-15\n600 बांधकाम विभाग जाहिर निविदा सू��ना - पेणकरपाडा सुकाल तलाव येथे टँकरने पाणी भारणेकामी मोटर पंप बसविणे व इतर आवश्यक कामे करणे 2017-03-15\n601 बांधकाम विभाग जाहिर निविदा सूचना - टँकरने पाणी भारणेकामी मोटर पंप बसविणे व इतर आवश्यक कामे करणे 2017-03-15\n602 बांधकाम विभाग जाहिर निविदा सूचना - शांती नगर सेक्टर ४ राजीव गांधी मैदानातील नाट्यमंच येथे विद्यत विषयक कामे करणे 2017-03-15\n603 बांधकाम विभाग जाहिर निविदा सूचना - चेणा विभागीय कार्यालय UPS system बसविणे व इतर आवश्यक कामे करणे 2017-03-15\n604 बांधकाम विभाग जाहिर निविदा सूचना - शांती पार्क येथे फ्लड लाईट बसविणे कमी 2017-03-15\n605 सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिर कोटेशन नोटीस Renerzyme Culture पुरवठा करणे 2017-03-14\n606 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस डिजीटल वॉल पेंटीग 2017-03-10\n607 लेखा खाते आर.टी.जी.एस तपशील ऑक्टोबर २०१६ 2017-03-10\n608 लेखा खाते आर.टी.जी.एस तपशील सप्टेंबर २०१६ 2017-03-10\n609 लेखा खाते आर.टी.जी.एस तपशील ऑगस्ट २०१६ 2017-03-10\n610 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस जे.एस.वाय.कार्ड (कार्ड पेपर) (पाठ्पोठ छपाई साईज १४इंचx११इंच 2017-03-10\n611 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस ब्रॉर्शर (रंगीत कागद पाठोपाठ छपाई)चौ.फ़ुट 2017-03-10\n612 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस १) प्लॅश कार्ड (रंगीत कार्ड दोन्ही बाजूस छपाई) 2017-03-10\n613 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस २ २ चौ फ़ुट सुचना फ़लक लाकडी फ़्रेम व काचेच्या दरवाज्यासह 2017-03-10\n614 लेखा खाते आर.टी.जी.एस तपशील डिसेंबर २०१६ 2017-03-10\n615 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस (स्टिकर्स छ्पाई) 2017-03-10\n616 लेखा खाते आर.टी.जी.एस तपशील नोव्हेंबर २०१६ 2017-03-10\n617 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हॉस्पीटलसाठी Depa Mosquito Spray (डास नाशक) खरेदी करणॆ 2017-03-09\n618 वैद्यकीय विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागासाठी Septoclear Brick खरेदी करणे 2017-03-09\n619 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस ( मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागासाठी Herbal Samitizer खरेदी करणे 2017-03-09\n620 बांधकाम विभाग भिंतीमधील होणारी गळती थांबविण्यासाठी वॉटरप्रुफींग करणे 2017-03-09\n621 बांधकाम विभाग जाहीर निविदा सूचना ( भिंतीमधील होणारी गळती थांबिवण्यासाठी वॉटरप्रूफिंग करणे ) 2017-03-09\n622 बांधकाम विभाग जाहीर निविदा सूचना ( गळती थांबिवण्यासाठी वॉटरप्रूफिंग करणे ) 2017-03-09\n623 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस साहित्याची दरपत्रके 2017-03-09\n624 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर दरपत्रक फेर निविदा क्रीडा साहित्य पुरवठा करून बसिवणे बाबत - प्रभाग क्र. ८ मधील सचिन तेंडूलर मैदान आरक्षण क्र. १२२/सी 2017-03-07\n625 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर दरपत्रक फेर निविदा क्रीडा साहित्य पुरवठा करून बसिवणे बाबत - प्रभाग क्र. १२ मधील नवघर शाळा मैदान 2017-03-07\n626 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर दरपत्रक फेर निविदा क्रीडा साहित्य पुरवठा करून बसिवणे बाबत - प्रभाग क्र. ३१ मधील आरक्षण क्र. २३५ 2017-03-07\n627 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर दरपत्रक फेर निविदा क्रीडा साहित्य पुरवठा करून बसिवणे बाबत - प्रभाग क्र. ३१ मधील आरक्षण क्र. २२१ 2017-03-07\n628 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर दरपत्रक फेर निविदा क्रीडा साहित्य पुरवठा करून बसिवणे बाबत - प्रभाग क्र. ३१ मधील आरक्षण क्र. २१६ 2017-03-07\n629 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग जाहीर दरपत्रक फेर निविदा सूचना क्रीडा साहित्य पुरवठा करून बसिवणे बाबत 2017-03-07\n630 शिक्षण विभाग RTE २५% माहिती प्रसिद्धी करणे बाबत 2017-03-06\n631 नगर सचिव स्थायी अजेंडा ०७/०३/२०१७ 2017-03-04\n632 विधी विभाग जाहीर निविदा वजा दारपत्रक सुचना प्रसिद्ध करणेबाबत 2017-03-03\n633 संगणक विभाग विवाह नोंदणीसाठी वेब कॅमेरा व बीओमॅट्रिक थंम्ब मशीन खरेदी करणेकामी दरपत्रके 2017-03-03\n634 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस ब्रॉर्शर (रंगीत कागद पाठोपाठ छपाई)चौ.फ़ुट 2017-03-02\n635 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस जे.एस.वाय.कार्ड (कार्ड पेपर) (पाठ्पोठ छपाई साईज १४इंचx११इंच 2017-03-02\n636 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस २ २ चौ फ़ुट सुचना फ़लक लाकडी फ़्रेम व काचेच्या दरवाज्यासह 2017-03-02\n637 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस डिजीटल वॉल पेंटीग 2017-03-02\n638 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस (स्टिकर्स छ्पाई) 2017-03-02\n639 वैद्यकीय विभाग जाहिर कोटेशन नोटीस १) प्लॅश कार्ड (रंगीत कार्ड दोन्ही बाजूस छपाई) 2017-03-02\n640 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पहिला मजल्यावरील शौचालयाची गळती प्रतिबंधक कामे करणे बाबत 2017-03-01\n641 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन परिवहन विभाग येते गळती प्रतिबंधक कामे करणे बाबत 2017-03-01\n642 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) अग्निशमन कार्यालय येते गळती प्रतिबंधक कामे बाबत 2017-03-01\n643 बांधकाम विभाग मिरा भाई��दर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. १३ मधील विमल डेअरी रस्त्यावरील पानटेकडी इंदिरा नगर येते सी. सी. रस्ते बनविणे बाबत 2017-03-01\n644 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग क्र. १६ येतील चैतन्य व वासुदेव गल्ली येते सी. सी. करणे व चेकर्ड लाद्या बसविणे बाबत 2017-03-01\n645 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील कम्युनिटी सेंटर व्हेटनरी हॉस्पिटल, आरक्षण क्र. २२१ गेट तयार करणे, ट्रॅफिक आयलंड कामाचे Prospective View तयार करणे कमी 2017-03-01\n646 महिला व बालकल्याण महिला व बालकासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्याबाबत 2017-02-27\n647 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिकेचा संकेतस्थळावर जाहिर निविदा प्रथम मुदतवाढ सूचना प्रसिद्ध करणेबाबत. 2017-02-23\n648 महिला व बालकल्याण जागतिक महिला दिन ऑफलाईन निविदा - ३ 2017-02-23\n649 महिला व बालकल्याण जागतिक महिला दिन ऑफलाईन निविदा - २ 2017-02-23\n650 महिला व बालकल्याण जागतिक महिला दिन ऑफलाईन निविदा - १ 2017-02-23\n651 सार्वजनिक आरोग्य विभाग लहान बालकाकरिता खेळणी मागविण्याकरिता दारपत्रके 2017-02-21\n652 सार्वजनिक आरोग्य विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या पोषण पुर्नवसन केंद्राचा मुख्य दरवाजाच्या नूतनीकरण, सुशोभिकरण, नामफलक बाबत 2017-02-21\n653 मालमत्ता कर विभाग मिरा भाईंदर महानगरपालिकेचे कर विभागाचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील मागणी रजिस्टर व सन २०१५-१६ व २०१६-१७ चे आकारणी रजिस्टर छपाई, बाईडींग करणे बाबत. 2017-02-18\n654 सामान्य प्रशासन विभाग भारतरत्न पंडित भिमसेन जोशी रूग्णालयातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे वर्ग करणे 2017-02-18\n655 मालमत्ता कर विभाग जाहिर मुदतवाढ निविदा सुचना मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत. 2017-02-18\n656 शिक्षण विभाग निवासी वसतीगहात बालकांच्या प्रवेशासाठी मनपाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करणेबाबत - जाहिरात 2017-02-17\n657 शिक्षण विभाग निवासी वसतीगहात बालकांच्या प्रवेशासाठी मनपाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करणेबाबत 2017-02-17\n658 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग प्रभाग क्र.१२ मधील नवघर शाळा मैदान येथे क्रीडा साहित्य पुरवठा बाबत 2017-02-15\n659 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग प्रभाग क्र. ११ मधील आरक्षण क्र.११७ येथे क्रीडा साहित्य पुरवठा बाबत 2017-02-15\n660 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग प्रभाग क्र. ३१ मधील आरक्षण क्र.२३५ येथे क्रीडा साहित्य पुरवठा बाबत 2017-02-15\n661 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग प्रभाग क्र. ३१ मधील आरक्षण क्र.२२१ येथे क्रीडा साहित्य पुरवठा बाबत 2017-02-15\n662 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग प्रभाग क्र. ३१ मधील आरक्षण क्र.२१६ येथे क्रीडा साहित्य पुरवठा बाबत 2017-02-15\n663 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग प्रभाग क्र.८ आरक्षण क्र.१२२ मधील सचिन तेंडुलकर मैदान येथे क्रीडा साहित्य पुरवठा बाबत 2017-02-15\n664 बांधकाम विभाग शाळा कर. १९ येथे विधुत विषयक कामे 2017-02-14\n665 बांधकाम विभाग पोलीस चौकीकरीत विधुत फिटिंग करणे बाबत 2017-02-14\n666 बांधकाम विभाग विधुत विषयक कामे बाबत आरक्षण क्र.३०० 2017-02-14\n667 बांधकाम विभाग बंदरवाडी व काशिमिरा स्मशानभूमी येथे विधुत विषयक कामे 2017-02-14\n668 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रात उत्तन कोडवाडा येथे विधुत विषयक कामे करणे कामी - १३६ 2017-02-14\n669 बांधकाम विभाग इंदिरा गांधी रुग्णालयातील EPBAX व इंटरकॉम व्यवस्था वार्षिक मुदतीने देखभाल व दुरुस्ती 2017-02-14\n670 बांधकाम विभाग मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रात उत्तन कोडवाडा येथे विधुत विषयक कामे करणे कामी - १३६ 2017-02-14\n671 बांधकाम विभाग मिरागाव सातकरी तलाव येथे प्लंबींगची कामे करणे बाबत 2017-02-14\n672 बांधकाम विभाग आयुक्त निवास, नगरभवन वाचनालय, टेंभा रुग्णालय येथे इंटरनेट काँनेक्टिव आवश्यक ते कामे करणे बाबत 2017-02-14\n673 बांधकाम विभाग प्रभाग क्र.१५ मधील ओंकार टॉवर समोर क्रोससिंग बनविणे विषयक 2017-02-13\n674 संगणक विभाग जाहीर दरपत्रक 2017-02-13\n675 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग महानगरपालिका संकेतस्थळावर जाहिर निविदा सूचना प्रसिद्धी करणेबाबत 2017-02-09\n676 महिला व बालकल्याण मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये बेटी बचाओ योजने अंतर्गत विविध कामे करणेसाठी 2017-02-09\n677 मालमत्ता कर विभाग जाहीर निविदा सूचना मनपाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत 2017-02-09\n678 महिला व बालकल्याण निविदा दरपत्रकविषयी अटीशर्ती सॅन २०१६-१७ 2017-02-09\n679 महिला व बालकल्याण मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये बेटी बचाओ योजने अंतर्गत विविध कामे उदा. पॅम्पलेट छपाई,फोटो,बॅनर ,पथनाट्य इ. करणेसाठी 2017-02-09\n680 महिला व बालकल्याण इ-टेंडरिंग(ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे बाबत. 2017-02-09\n681 संगणक विभाग जाहीर सूचना २४-०१-२०१७ 2017-01-24\n682 संगणक विभाग सतत गैरहजर कर्मचाऱ्यांबाबत जाहिरात \"वेब साईटवर\" प्रसिद्ध करण्याबाबत 2017-01-24\n683 संगणक विभाग निविदा सूचना - २१-०१-२०१७ 2017-01-21\n684 संगणक विभाग निविदा सूचना - २१-०१-२०१७ 2017-01-21\n685 वैद्यकीय विभाग निविदा १६-०१-२०१७ 2017-01-16\n686 संगणक विभाग जाहीर सूचना १३-०१-२०१७ 2017-01-13\n687 बांधकाम विभाग जाहीर सूचना २५१ 2017-01-11\n688 बांधकाम विभाग जाहीर सूचना ०४-०१-२०१७ 2017-01-04\n689 बांधकाम विभाग बांधकाम विभाग 2017-01-04\n690 बांधकाम विभाग जाहीर सूचना 5 / 04-01-2017 2017-01-04\n691 बांधकाम विभाग जाहीर सूचना 4 / 04-01-2017 2017-01-04\n692 बांधकाम विभाग जाहीर सूचना ३ / 04-01-2017 2017-01-04\n693 बांधकाम विभाग जाहीर सूचना क्रं. २५१ ( प्रथम मुदतवाढ ) 2016-12-28\n694 संगणक विभाग जाहीर दरपत्रक निविदा सूचना निविदा - २६ / १२ / २०१६ 2016-12-26\n695 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर ( प. ) सुभाषचंद्र बोस मैदान व सत्संग रोडवरील ढिगारे समतल करण्यासाठी जेसीबी मशीन पुरवठा करणे कामी कोटेशन. 2016-12-23\n696 विधी विभाग जाहीर निविदा वजा दरपत्रक सूचना प्रसिद्ध करणेबाबत. 2016-12-22\n697 बांधकाम विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड ( पूर्व ) शांती नगर प्रभाग क्र. ३६ मधील रस्त्याच्या झाडांना गोलाकार / चौकोनी कट्टे बांधणे कामी कोटेशन. 2016-12-20\n698 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - १७/१२/२०१६ 2016-12-17\n699 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्र स्थापन करण्याकरिता आवश्यक वॉलपेपर, रंगकाम करणेकरीता दरपत्रक. 2016-12-09\n700 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्र स्थापन करण्याकरिता आवश्यक पडदे व मच्छरदाणी साहित्य तातडीने खरेदी करणेकरीता दरपत्रक. 2016-12-09\n701 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्र स्थापन करण्याकरिता आवश्यक इलेक्ट्रिक साहित्य तातडीने खरेदी करणेकरीता दरपत्रक. 2016-12-09\n702 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्र स्थापन करण्याकरिता आवश्यक Salter Scale ( झोळी Scale ) साहित्य तातडीने खरेदी करणेकरीता दरपत्रक. 2016-12-09\n703 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात पोषण ���ुर्नवसन केंद्र स्थापन करण्याकरिता आवश्यक कारपेट अंदाजे ३१८० चौ. फू. साहित्य तातडीने खरेदी करणेकरीता दरपत्रक. 2016-12-09\n704 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्र स्थापन करण्याकरिता आवश्यक स्वयंपाक घर ( Modular ) तातडीने खरेदी करणेकरीता दरपत्रक. 2016-12-09\n705 बांधकाम विभाग जाहीर निविदा सूचना - ०६ / १२ / २०१६ 2016-12-06\n706 संगणक विभाग दरपत्रक - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध बैठकींसाठी दोन लॅपटॉप व एक प्रोजेक्टर खरेदी करणेबाबत. 2016-12-05\n707 बांधकाम विभाग जाहीर निविदा - भाईंदर ( प ) आरक्षण क्रं. ९३ येथे भूमिगत पाण्याची टाकी व पंपरूम करणे बाबत 2016-11-30\n708 बांधकाम विभाग जाहीर निविदा - भाईंदर ( प ) राई, मोर्वा, मुर्धा येथील सी. सी. पदपथाची व चॅनल गटाराची दुरुस्ती करणे बाबत 2016-11-30\n709 बांधकाम विभाग जाहीर निविदा - भाईंदर ( प ) उत्तन करईपाडा येथे सी. सी. पदपथाची व चॅनल गटाराची दुरुस्ती करणे बाबत 2016-11-28\n710 बांधकाम विभाग जाहीर निविदा - भाईंदर ( प ) उत्तन भाटेबंदर येथे सी. सी. पदपथाची व चॅनल गटाराची दुरुस्ती करणे बाबत 2016-11-28\n711 वैद्यकीय विभाग जाहीर कोटेशन नोटीस - रुग्णालयाकरिता आवश्यक ECG MACHINE 12 CHANNEL व त्याचे ROLL खरेदी करणेबाबत. 2016-10-28\n712 संगणक विभाग दरपत्रक - पालिकेच्या परिवहन विभागाकरिता दोन संगणक खरेदी करणेबाबत. 2016-10-28\n713 समाज विकास विभाग पथ विक्रेता ( उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन ) अधिनियम, २०१४ 2016-10-19\n714 विधी विभाग जाहीर निविदा वजा दरपत्रक सूचना १९-१०-२०१६ 2016-10-19\n715 संगणक विभाग जाहीर दरपत्रक निविदा सूचना १८-१०-२०१६ 2016-10-18\n716 उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग फेर जाहीर आवाहन १७-१०-२०१६ 2016-10-17\n717 समाज विकास विभाग जाहीर सूचना १७- १०-२०१६ 2016-10-17\n718 संगणक विभाग संगणक विभागातील फायरवॉल लायसेन्स नूतनीकरण करणे व वार्षिक देखभाल दुरुस्ती करणेकमी दरपत्रक 2016-08-28\n719 संगणक विभाग नवीन प्रिंटर व आय-पॅड खरेदी करणेकामी दरपत्रके 2016-08-23\n720 संगणक विभाग संगणक खरेदी करणेकमी दरपत्रक 2016-08-23\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | ��ंपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.kulswami.com/about.aspx", "date_download": "2021-05-10T05:36:05Z", "digest": "sha1:F2ABYASEMZUNHEKUM6S3FNRXTIDGAP44", "length": 16650, "nlines": 63, "source_domain": "www.kulswami.com", "title": "मुदत ठेव कॅल्क्युलेटर", "raw_content": "\n सुस्वागतम श्री कुलस्वामी को - ऑप क्रेडिट सोसायटी लि . \nअवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत 'श्री कुलस्वामी' खंडेराय यांचा अखंड वरदहस्त असलेले आणि त्यांच्या कृपाप्रसादाने प्रेरित झालेले मुम्बई-नगरीमध्ये व्यवसाया निमित्त वास्तव्यास असलेले वडज ग्रामस्थ यांना श्री कुलस्वामीच्या सानिध्यात सतत नव विचारांना वाव मिळून श्री कुलस्वामीच्या पूजनाबरोबर आधुनिक समाजाची सेवा करण्याचे वृत्त अंगिकारले. याचे प्रतीक मुंबईमध्ये प्रामुख्याने फळे,फुले,भाजीपाला,कांदा,बटाटा,शेतीमाल किरकोळ ते घाऊक व्यापार करीत असताना तसेच उदरनिर्वाहासाठी नोकरी करीत असताना वडजकरांनी जनतेची आर्थिक सेवा करण्याचे ठरवले. सन १९९५ साली श्री कुलस्वामी सहकार मंडळ मुंबई (वडज) या संस्थेची भायखळा येथे स्थापना केली. फंड भिशी या माध्यमातून जमा झालेल्या निधीतुन पतसंस्था स्थापण्याचा मंडळाने निर्णय घेतला. उभा राहिलेला निधी रु. ७०,००० व ६०० सभासद नोंदणी करून, दिनांक २१ ऑगस्ट १९८३ रोजी भायखळा ई वार्ड विभागीय जनतेस निमंत्रित करून जाहीर सभेत श्री कुलस्वामी को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सहकार तत्वावर स्थापना करण्याच्या द्रुष्टीने पाऊले उचलली. 'सहकारातून समाजपरिवर्तन' करण्यासाठी विभागातील सभासदांच्या सहकार्यानेच दिनांक २१ एप्रिल, १९८४ रोजी गुडीपाढवाच्या शुभ मुहूर्तावर संस्थेचा शुभारंभ झाला.\nनूतन सहकारी संस्थेचे उद्घाटन करताना उपस्थित मान्यवरांनी आपले मत प्रदर्शित केले की, सध्या वाढत्या उलाढालीच्या काळात सहकारी संस्था निर्माण करणे हे विधायक काम आहे. सर्व सामान्यांना 'श्री कुलस्वामी' ही पतसंस्था आर्थिक व्यवहारासाठी मार्गदर्शक ठरवून सहकारातून समाज परिवर्तन करील अशी आशा व्यक्त केली.\nदिनांक ०३ एप्रिल, १९८४ रोजी ६०० सभासद व रु. ७०,००० भाग भांडवलावर संस्थेचे दैनंदिन कामकाजास सुरवात झाली.\nप्रथम दर्शनी पुणे जिल्हयातील मुंबई मधील विभागीय मार्केट भायखळा, दादर, क्रॉफर्ड मार्केट, भ���लेश्वर येथील फळे, फुले, भाजीपाला आणि कांदा बटाटा, किरकोळ ते घाऊक व्यापारी तसेच नोकरी व्यवसाय करणारे व्यक्तींनी संस्थेचे सभासद होऊन संस्थेशी व्यवहार सुरु केले.\nदिनांक ०३ एप्रिल, १९८४ ते दिनांक ३० जून, १९८४ अखेर संस्थेचा प्रथम वार्षिक अहवाल सादर करून सर्व सामान्य सभासदांचा विश्वास संपादन केला.\nबृहन्मुंबई मधील विभागीय मार्केट मधील व्यापार करणारे सभासदांना संस्थेचे संचालक मंडळावर संचालक म्हणून जबाबदारी सोपवून खऱ्या अर्थाने व्यापा-याच्या निमित्ताने मुंबई शहरात स्वतःचा व्यवसाय करीत असताना सामाजिक बांधीलकी म्हणून 'श्री कुलस्वामी' पतसंस्थेचे अनेक व्यक्ती सहकारी कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये जनतेला मार्गदर्शक ठरले.\nविभागीय सभासदांचा, व्यापाऱ्यांचा संस्थेवरील दृढविश्वास, अनमोल सहकार्य आणि सदीच्छा मिळवून आवघ्या ५ वर्षात (जुन १९९१ अखेर) संस्था स्वनिधीवर व्यवहार करून रु. १ कोटींचा टप्पा पार केला. रु. २००० पर्यंत कर्ज मर्यादा प्रमाणे गरजुंना अर्थ साहाय्य करून संस्थेच्या सभासदांची वाढती मागणी लक्षात घेऊन जिल्हा बँकेकडून अर्थ सहाय्य न घेता सभासद ठेवीतून आपुलकी आणि जिव्हाळयाने अर्थ सहाय्य करून व्यापाऱ्यांच्या गरजा भागवल्या.\nबृहन्मुंबईतील विविध घाऊक फळे, फुले, भाजीपाला मार्केट मधील व्यापाऱ्यांची 'श्री कुलस्वामी' वर विश्वास, अनमोल सहकार्य आणि सदीच्छा मुळेच संस्थेची प्रती वर्षी लक्षणीय वाढ होऊ लागली. सहकार वर्ष १९९०-९१ मध्ये संस्थेचे दैनंदिन कामकाज संगणकाद्वारे करण्यासाठी संस्थेने नव्यानेच प्रथम दर्शनी ब्राईट सिस्टमचा संगणक खरेदी केला. संगणकाद्वारे कार्यालयातील सर्व कामकाज मराठीतून करणारी मुंबईमधील आपली संस्था ही पहिली होती. प्रामुख्याने दैनंदिन वसुली मासिक पावत्या सभासदांना संगणकाद्वारे महिन्याअखेर त्वरित देणारी संस्था मानली गेली.\nसंस्थेचे कार्यक्षेत्र ई वार्ड मुंबई पर्यंत मर्यादित होते. बृह्न्मुंबई मधील सर्व शेतीमाल घाऊक मंडया नवी मुंबईत स्थलांतर होत असल्याने, कार्यक्षेत्राची वाढ करणे गरजेचे असल्याने संस्थेचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबई बरोबर नवी मुंबई पर्यंत सहकार खात्यातून वाढुन मिळाली. संस्थेचा सहकारातील नावलौकीक म्हणून व्यवस्थापन मंडळाने शाखाविस्तार तसेच शेती उत्पादीत माल व्यापारांप्र���ाणे उत्पादकांना देखील आर्थिक सहाय्य करता यावे म्हणुन ठाणे आणि पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातील शाखाविस्तार करण्यास संस्थेस यश आले. नवी मुंबई मंडईत विक्री केलेल्या शेतीमालाची रक्कम शेतकऱ्यांना त्याच दिवशी आपल्या खात्यात जमा करणारी आपली प्रथम मानाची संस्था होय.\nसभासदांच्या मुलांना शैक्षणिक विशेष प्राविण्याबद्दल समारंभ पुर्वक गुणगौरव करून श्री कुलस्वामी शिष्यवृत्ती व पारितोषिके वितरण करण्याचा प्रत्येक वर्षी आगळा वेगळा विभागवार समारंभ साजरे करून विधार्थांमध्ये स्पर्धा निर्माण केली. बहुसंख्य सभासदांची मुले शैक्षणिक गुणवत्ता मिळवल्याने उच्चपदावर काम करीत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.\nबँकिंग क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस होणारी प्रगती, व्यवसाय वाढीसाठी केली जाणारी स्पर्धा त्यामुळे होणारे फायदे तोटे लक्षात घेता व्यवस्थापनाने वेळोवेळी उत्कर्षाची वाटचाल केली. सहकारात हेवेदावे न करता सर्व घटकांना संस्थेची प्रगतीमध्ये समाविष्ट करून काम करण्यास संधी दिली. बृहन्मुंबई मधील सेंट्रल रेल्वे मार्गातील मुख्य स्थानका समोर शाखा,नवी मुंबई मध्ये प्रत्येक नोडमध्ये तसेच पुणे नाशिक हायवेवरील व्यापारी शहराचे बस डेपो समोर अशा ३७ शाखा निर्मिती करून १,०००,००,च्या वर सभासदांची आर्थिक सेवा सद्द स्थितीमध्ये सी. बी. एस. कार्य प्रणालीद्वारे करीत आहे.\nसन २००७-२००८ या रोप्य महोत्सवी वर्षांमध्ये शहर व ग्रामीण भागातून एक महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असता, महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामध्ये स्वावलंबी असलेली आदर्श व आग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक मिळवला. शानदार रोप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. 'श्री कुलस्वामी' परिवाराचे सहकारातून समाजपरिवर्तनीय कार्य संस्थेच्या ऍक्सेस संकल्पना, 'एक कुटुंब एक बँक' योजना पुरुष व महिला बचतगट योजना 'श्री कुलस्वामी प्रतिष्ठाण' ह्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आरोग्य व क्रीडा विषयक विविध उपक्रमाद्वारे जनमाणसापर्यंत माहिती गेल्याने संस्थेच्या प्रगतीमध्ये नावलोकीक वाढत गेला.\n या नाम गजराने, मुंबई, नवीमुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांमध्ये ३७ शाखाद्वारे सभासदांना विनम्र सेवा देत आहेत. तंत्रज्ञानामुळे जे जे शक्य आहे ते सर्व संस्थेने तुमच्यासाठी हजर केले आहे.\nआम्ही सेवा देण्यास वचनबद्ध आहोत\nराज्यातील निवडक कृषी प्रधान शहरामधून ऑनलाईन सेवेसह ५० अद्यावत शाखा सेवेस सज्ज.\nसंस्थेचे ५ लक्ष क्रियाशील सभासद निर्मिती करून उद्योग व्यवसाय वाढीसाठी तज्ज्ञां कडून मार्गदर्शन व सुलभ अर्थ सहाय्य.\nश्री कुलस्वामी मोबाईल द्वारे सर्व शाखेतून सभासदांना सेवा.\nकॉपी राईट kulswami.com, सर्व हक्क राखीव . | रचना व विकास स्वराज्य इन्फोटेक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-chef-diary-pooja-samant-marathi-article-3698", "date_download": "2021-05-10T05:05:08Z", "digest": "sha1:2G2XVCGFL5LHH4DXSTXDAUT3DMOTBAZP", "length": 24980, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Chef Diary Pooja Samant Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 30 डिसेंबर 2019\n या अवलियाकडे अनंत गुण आहेत. अनेक जागतिक विक्रम ज्यांच्या नावावर आहेत ते विकास खन्ना अतिशय संवेदनशील, हळवे आहेत. जीवनात अनेक टक्केटोणपे खाऊन, मानअपमान सहन करून, गरिबी-श्रीमंती अनुभवून या भारतीय शेफने अवघ्या विश्वात त्याच्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. हा शेफ सध्या न्यूयॉर्कहून भारतात ‘मास्टरशेफ’ या ‘स्टार प्लस’वरील शोसाठी आला आहे. या शोचा तो एक जज आहे.\nविकास, या रिॲलिटी शोचे नेतृत्व तुम्हीही करत आहात. यंदाच्या सीझनचे काय वैशिष्ट्य\nविकास खन्ना : आम्ही विविध प्रांतीय भारतीय पाककृती प्रकाशझोतात आणाव्यात, असे ठरवले आहे. अगदी सर्वसामान्य माणसालाही हल्ली पिझ्झा, पास्ता, बर्गर असे विदेशी खाद्यपदार्थ माहिती असतात. पण हजारो अशा खाद्यसंस्कृती आणि खाद्यपदार्थ आपल्या भारतात आहेत ज्याविषयी आपल्याला ठाऊक नसते. दर दहा कोसांवर भाषा बदलते, तशीच खाद्यसंस्कृती, खाद्यपदार्थदेखील बदलतात. आपल्याच देशाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी म्हणून हा प्रयोग करायचे आम्ही - विनीत भाटिया, रणवीर ब्रार आणि मी - ठरवले.\nही थीम ठरवण्यामागे काही प्रेरणा, काही कारण आहे का\nविकास खन्ना : एकच कारण आहे असे नाही. माझी आई शाकाहारी आहे. काही दुर्मिळ झालेले शाकाहारी खाद्यपदार्थ मी तिला ‘ब्लेंड’ करून खाऊ घातले आणि ते तिला लवकर ओळखताही आले नाहीत. आता त्याबद्दल सविस्तर सांगत नाही कारण खूप वेळ लागेल. पण एकच सांगतो, लिंबूफूल हे अतिशय दुर्मिळ फळ - त्यापासून तयार झालेल्या खाद्यपदार्थांविषयी अजूनही अनेकांना माहिती नाही. आपल्या देशात अनेक भाषा, जातीजमाती, संस्कृती आहेत. त्या प्रत्येकाची वेगळी खाद्यसंस्कृती आहे. त्याबद्दल संपूर्णपणे जाणून घ्यायला एक जन्म पुरे पडणार नाही. मांडवा रोटी तुम्ही खाल्लीत का सामान्य माणसाचे हे अन्न सामान्य माणसाचे हे अन्न मांडवा रोटी म्हणजे रागी रोटीसारखा प्रकार आहे. आपल्यासारखी वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती जगात इतरत्र कुठे नसेल. त्याविषयी ‘मास्टरशेफ शो’मध्ये माहिती द्यावी. यात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी प्रांतवार पाककृती कराव्यात. जागतिक पातळीवर आपली खाद्यसंस्कृती लोकप्रिय व्हावी, असाही उद्देश आहे. आपण भारतीयांनीच आपली खाद्यसंस्कृती जगासमोर आणली नाही तर त्याचा प्रचार प्रसार कसा होणार मांडवा रोटी म्हणजे रागी रोटीसारखा प्रकार आहे. आपल्यासारखी वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती जगात इतरत्र कुठे नसेल. त्याविषयी ‘मास्टरशेफ शो’मध्ये माहिती द्यावी. यात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी प्रांतवार पाककृती कराव्यात. जागतिक पातळीवर आपली खाद्यसंस्कृती लोकप्रिय व्हावी, असाही उद्देश आहे. आपण भारतीयांनीच आपली खाद्यसंस्कृती जगासमोर आणली नाही तर त्याचा प्रचार प्रसार कसा होणार आपली खाद्यसंस्कृती ‘पूर्णान्न’ आहे.. समतोल आणि चविष्ट आहे; मग ते जगासमोर आलेच पाहिजे.\nतुमचे बालपण अमृतसरला गेले. तिथेच शेफ म्हणून तुमच्या प्रवासाची दिशा निश्चित झाली का\nविकास खन्ना : माझा जन्म, बालपण अमृतसर येथे गेले. वयाची २९ वर्षे मी इथे होतो. आमचे संयुक्त कुटुंब होते. मी आज व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर घडलो त्याचे बहुतांश श्रेय माझ्या ‘बीजी’चे (आजी) आहे. ती साक्षात अन्नपूर्णा घरात रोजच्या पंक्तीला अनेकजण जेवायला असत, त्यात कधीही भेदभाव नव्हता. पहाटे उठून, सडासंमार्जन करून, देवपूजा करून ती किचनचा ताबा घेत असे. तिच्या हातात अमृत आणि मुखातही अमृतवाणी होती. माझ्या बीजाचा माझ्यावर विशेष जीव होता, तिच्याभोवती मी नेहमी लुडबुडत असे. तिचे स्वयंपाकाचे संस्कार बहुधा माझ्याही नकळत माझ्यावर घडले असावेत.\nपण त्यासाठी मी आई, वडील, काका सगळ्यांचा ओरडा खाल्ला आहे. खाना बनाना म्हणजे ‘जनाना काम’ अशी समजूत तेव्हा होती. पण बीजी म्हणायची, ‘तुम्ही विकासकडे लक्ष देऊ नका.. मुंडे का भविष्य कहीं और लिखा है; जो सुनहरा होगा’ पण अमृतसर त्या काळी लहान गाव होते, लोकांच्या पारंपरिक समजुती कायम होत्या.. ‘इज्जतदार परिवारोंमें लडके बावर्ची नहीं होते’ ही समजूत दृढ होती. पण माझ्यातले गुण बीज��नेच हेरले होते.\nमाझ्या वयाच्या १५-१६ व्या वर्षी अमृतसरमध्ये बदलाचे वारे वेगाने वाहू लागले होते. धनिकांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग, हल्दी, मेहंदी, संगीत असे लग्नाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. याच काळात मी बीजीला म्हटले, ‘तुझ्या हातचे छोलेभटुरे खूप स्वादिष्ट असतात. आपल्या शहरात आलेल्या पाहुण्यांना आपल्या व्हरांड्यात ते करून देऊया का\nमी आणि बिजीने मोठ्या मेहनतीने पडवीत तंदूर लावले आणि आमचा छोले भटुरे शिजवून ते लोकांना खाऊ घालण्याचा उद्योग सुरू झाला. बीजी आणि मी प्रेमाखातर लोकांना पहिली डिश मोफत देत असू .. मग २-३ डिशचा असाच फडशा पडू लागला. कल्पना करा, आमच्या हातात काय दिडकी तरी पडली असेल का\nबीजी का दिल बडा था भारत-पाक फाळणी झाल्यावर बॉर्डरवॉर असलेल्या अमृतसरमधील असंख्य शीख, हिंदू, मुस्लिम कुटुंबे स्थलांतरित होऊ लागली. बीजीने घरोघरी जाऊन कळवळून सांगितले, की घरातील लेकीबाळींना माझ्याकडे ठेवून मगच लाहोरला जा. अमृतसर-लाहोर मार्गावरचा धोका अजून पूर्णतः टळला आहे, असे समजू नका. पाकिस्तानात आधी स्वतः राहून पाहा, सगळे आलबेल झाल्यावरच घरातील स्त्रियांना घेऊन जा.’ बीजीने तिचा शब्द पाळला. अनेक महिला, युवती आमच्याकडे जेवत, निर्धास्त राहत. उन दिनो हमारा घर ‘गर्ल्स हॉस्टेल’ बन गया था भारत-पाक फाळणी झाल्यावर बॉर्डरवॉर असलेल्या अमृतसरमधील असंख्य शीख, हिंदू, मुस्लिम कुटुंबे स्थलांतरित होऊ लागली. बीजीने घरोघरी जाऊन कळवळून सांगितले, की घरातील लेकीबाळींना माझ्याकडे ठेवून मगच लाहोरला जा. अमृतसर-लाहोर मार्गावरचा धोका अजून पूर्णतः टळला आहे, असे समजू नका. पाकिस्तानात आधी स्वतः राहून पाहा, सगळे आलबेल झाल्यावरच घरातील स्त्रियांना घेऊन जा.’ बीजीने तिचा शब्द पाळला. अनेक महिला, युवती आमच्याकडे जेवत, निर्धास्त राहत. उन दिनो हमारा घर ‘गर्ल्स हॉस्टेल’ बन गया था बीजीच्या आठवणी माझ्याबरोबर अशाच आयुष्यभर राहणार आहेत. तिची ‘कलिनरी स्किल्स’ही माझ्यात उतरली, पण तिच्या हातांची चव नाही.\n‘मिशलीन स्टार शेफ’ हा अतिशय मानाचा सन्मान कधी मिळाला\nविकास खन्ना : माझ्यात कलिनरी स्किल्स आहेत, पण त्याचा उपयोग शेफ म्हणून करावा हे कळण्याआधी मी मणिपाल विद्यापीठातून पदवीधर झालो. पुढच्या काळात अनेक पदव्या मिळाल्या. गोएंका विद्यापीठाकडून डॉक्टरेटदेखील मिळाली. पण ‘मिशलिन स्टार शेफ’ हा प्रतिष्ठेचा सन्मान मला मिळेपर्यंत अमेरिकेकडून दिला जाणारा हा मान इतर भारतीय शेफ्सना मिळाला नव्हता. या पुरस्कारावेळी ‘बीजी’ला फ्रान्सला घेऊन जाण्याची मनोमन इच्छा होती. पण तिच्या वयामुळे मी तिला नेऊ शकलो नाही. मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मी तिच्याशी फोनवर बोललो, ‘बीजी, तुझ्यामुळे मी इथवर पोचलो.. हा पुरस्कार मिळाला. तुला आनंद झाला ना’ यावर ती म्हणाली, ‘तू खुश आहेस ना’ यावर ती म्हणाली, ‘तू खुश आहेस ना तुझा आनंद तोच माझा आनंद पुत्तर.’ काही दिवसांतच पहाटे पूजा करताना ती गेली. माझा मिशलिन स्टार सत्कार पाहण्यासाठी जणू ती थांबली होती.\nभारतातील एका लहान शहरात वाढलेला युवक अमेरिकेत आपली रेस्टॉरंट्स सुरू करतो. व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकन अध्यक्षांना खाऊ घालतो. भारताचे पंतप्रधान मोदी अमेरिकेत जातात तेव्हा भारतीय खाना त्यांना खिलवतो.. हा प्रवास कसा घडत गेला\nविकास खन्ना : माझे आयुष्य म्हणजे अजूबा आहे. शैक्षणिक योग्यता मिळवल्यावर मला मुंबईत लीला हॉटेलमध्ये शेफची नोकरी मिळाली. ताज, ओबेराय, वेलकम ग्रुपमध्येही शेफ म्हणून मी खूप काम केले. अमेरिकेत कॉर्नवेल युनिव्हर्सिटीमध्ये पुढचे शिक्षण घेतले. स्वतःचे काही सुरू करावे म्हणून अमेरिकेत इंडियन रेस्टॉरंट ‘पूर्णिमा’ सुरू केले. हे रेस्टॉरंट थेट ‘हार्ट ऑफ न्यूयॉर्क’ म्हणजे ‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये होते. गरमागरम, ताजे, सकस, ऑथेंटिक इंडियन फूड देणारे रेस्टॉरंट तेव्हा तिथे नव्हते. खूप छान प्रतिसाद मिळाला. पण पुढच्या टप्प्यात काही अमेरिकन नागरिकांनी ‘भारतीय मसाल्यांचा सुगंध खूप तीव्र असतो; त्याने त्यांना शिंका येतात’ अशी तक्रार केली. माझे ‘पूर्णिमा’ बंद पडले. माझ्यावर कर्ज झाले. सगळी मिळकत त्यात गेली. भारतात आलो. पुन्हा बीजीबरोबर घरी हॉटेलचे काम सुरू केले. पुन्हा कुणी तरी तक्रार केली आणि माझे ढाबा कम घरगुती हॉटेल बंद झाले. मी प्रचंड निराश झालो.\nयाच काळात मी संपूर्ण हिमालय पालथा घातला.. तेथील जीवन, तेथील पीक, खाद्यसंस्कृती जाणून घेतली. दलाई लामा भेटले. त्यांनी त्यांची शाल माझ्या डोक्यावर आशीर्वाद म्हणून ठेवली.. आणि त्यांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने मी पुन्हा अमेरिका गाठली. पुन्हा शून्यापासून आरंभ केला आणि तिकडे पुन्हा स्थिरावलो. या दरम्यान अनेक पुस्तके लिहिली. फिल्म्स - डॉक्युमेंटरीज केल्या, टीव्ही शोज (कलिनरी शोज) केले.. ‘मास्टरशेफ’ने मला पुन्हा आपल्या देशात येण्याची संधी दिली.\nसध्या कोणते फूड ट्रेंड्स आहेत जगावर आपली मोहोर उमटवणाऱ्या शेफ विकास खन्नाला काय आवडते\nविकास खन्ना : ‘होम मेड फूड’ असावे ही जगभर गरज, आवड आणि ट्रेंड आहे. आपल्या भारतात गोवन फूड, मालवणी चिकन खाणे प्रिय आहे. खाताना हात खराब होऊ नयेत म्हणून काठी रोल, काठी कबाब, मटण रोल, कासुंदी रोल खाणे हादेखील ट्रेंड आहे. सतत हॉटेलचे खाणे कुणालाही आवडत नाही म्हणून ग्लोबली ‘होम मेड फूड’ हा मोठा ट्रेंड आहे. मी जगभर फिरलोय पण राजस्थानमध्ये भांड्यांच्या शोधार्थ फिरताना मला त्यांच्या खोबा रोटीचा शोध लागला आणि या रोटीने माझ्या मनात - पोटात कायमची जागा निर्माण केली. खोब रोटी म्हणजे पिठात लसूण, तिखट, मीठ, जिरे घालून उघड्या अग्नीवर केलेली गरम रोटी होय. ही रोटी बंजारा राजस्थानी समाज नुसतीही खाऊ शकतो; भाजीचीदेखील गरज पडत नाही. मी ही खोबा रोटी आवडीने खातो, माझी ही आवडती डिश आहे.\nविकास खन्ना : दुबईला २ महिन्यांपूर्वी ‘किनारा’ हे भारतीय फूड हॉटेल सुरू केले आहे. सुरू झाल्यापासून मार्च २०२० पर्यंत ते बुक्ड आहे. २०२१ मध्ये मुंबईत सुरू करावे, असा मानस आहे.\nशेफ विकास खन्ना यांच्या आयुष्याला एका घटनेने कलाटणी मिळाली. ती घटना सांगताना विकासचे डोळे भरून आले... फ्रान्सच्या एका रेस्टॉरंटमध्ये एका प्रस्थापित शेफने विकासच्या खाण्याला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून त्याचा अपमान केला.. ‘तू काळा आहेस.. तुझ्या काळ्या हातांनी शिजवलेले अन्नदेखील काळे होईल. आमचे फ्रेंच नागरिक ते खाणार नाहीत. गेट आऊट’ विकास इतके खचून गेले, की त्या क्षणी त्यांनी त्या शेफसमोर ८० वेळा आपले हात साबणाने धुतले. पण फ्रेंच शेफ बधला नाही. अपमानित झालेल्या विकास खन्नाने त्या क्षणी भारताचे नाव उज्ज्वल करून दाखवण्याचा निर्धार केला आणि ‘मिशलिन स्टार शेफ’ होऊन हा निर्धार प्रत्यक्षात आणला.\nभारत न्यूयॉर्क बर्गर स्थलांतर रेस्टॉरंट हॉटेल शिक्षण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bjp-mla-ashish-shelar-criticizes-cm-uddhav-thackeray-and-shivsena-mhas-440259.html", "date_download": "2021-05-10T05:54:12Z", "digest": "sha1:4CPCSXLTZ5EWOBNU46443VQFOPMHHQ57", "length": 20126, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...की सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही? आशिष शेलार यांचा शिवसेनेवर घणाघात, bjp mla ashish shelar criticizes cm uddhav thackeray and shivsena mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\n...की सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही आशिष शेलार यांचा शिवसेनेवर घणाघात\nमाझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन: विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n...की सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही आशिष शेलार यांचा शिवसेनेवर घणाघात\nभाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे.\nमुंबई, 8 मार्च : विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणारे भाजप आणि शिवसेना नंतरच्या काळात मात्र वेगवेगळे झाले. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. अशातच आता पुन्हा एकदा हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे.\n'हिंदुत्व सोडणार नाही, वा स्वा.सावरकर बलात्कारी पण आम्ही बोलणार नाही..देशात येणाऱ्या हिंदूना नागरित्व, आम्ही देणार नाही.. रामसेतू काल्पनिक, आम्ही मौन सोडणार नाही..पत्रपंडित हो, हिंदुत्वाची तुमची व्याख्या तर एकदा सांगा मांडा नवा इथॉस मांडा..की सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही मांडा नवा इथॉस मांडा..की सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही' असा तिखट सवाल करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.\nपण आम्ही बोलणार नाही..देशात येणाऱ्या हिंदूना नागरित्व,आम्ही देणार नाही..\nरामसेतू काल्पनीक,आम्ही मौन सोडणार नाही..पत्रपंडित हो,हिंदूत्वाची तुमची व्याख्या तर एकदा सांगा मांडा नवा इथॉस मांडा.\nकि सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही\nभाजपची टीका आणि शिवसेनेचं हिंदुत्व\nएकीकडे भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत शिवसेनेवर टीका होत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येत रामल्लांचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत प्रस्तावित राम मंदिरासाठी शिवसेनेच्या ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांची देणगी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मंदिर बांधकामात फुल नाही तर फुलाची पाकळी या विचाराने अतिशय विनम्रपणे हे योगदान देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नाही तर ही देणगी ट्रस्टच्या वतीने देत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझी ही तिसरी अयोध्या भेट असून प्रत्येक दौऱ्यानंतर आम्हाला यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं.\nहेही वाचा- 'अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्याचा अधिकार', राष्ट्रवादीच्या महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य\nशिवसेनेने अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेने भाजपला सोडलं हिंदुत्वाला नाही असंही ते म्हणाले. यापुढेही मी अयोध्येत येत राहीन अशी घोषणाही त्यांनी केली.\n'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी\nGold Price Today: सोनं-चांदीच्या दरानं पुन्हा घेतली मोठी उसळी, तपासा लेटेस्ट भाव\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/farmers-should-take-advantage-of-various-facilities-of-gokul-ravindra-apte/", "date_download": "2021-05-10T05:10:22Z", "digest": "sha1:A6VNGT3NXHZCKEGBXPQAKMGZUVQ22IYB", "length": 12834, "nlines": 96, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शेतकऱ्यांनी गोकुळच्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा : रविंद्र आपटे | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर शेतकऱ्यांनी गोकुळच्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा : रविंद्र आपटे\nशेतकऱ्यांनी गोकुळच्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा : रविंद्र आपटे\nटोप (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध (गोकुळ) संघाच्या सेवा सुविधांचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी म्हैशींच्या दुधाचे उत्पादन वाढवावे. असे आवाहन चेअरमन रवींद्र आपटे यांनी केले. ते ताराबाई पार्क येथील बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, उदयसिंह पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी गोकुळ श्री स्पर्धा, जिल्हास्तरीय उत्तम प्रत, तालुकास्तरीय ��त्तम प्रत, म्हैशींच्या जास्तीचा दूध पुरवठा आणि महिलांच्या संस्थाना बक्षीस वितरण करण्यात आले.\nरविंद्र आपटे म्हणाले की, जिल्हा दूध संघाच्या अनेक योजना उत्पादक शेतकरी यांना नवसंजीवनी देणारे आहेत. यामध्ये विशेषत वासरू संगोपन योजना ही अत्यंत प्रभावी असून जातिवंत जनावरांची पैदास आपल्या गोठ्यामध्ये करून म्हैशींच्या दुधाचा जास्तीत जास्त दुध पुरवठा करून संघाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.\nविश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघ नेहमी उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. महापूर आणि कोरोनाच्या महासंकटामध्ये दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधी, गोकुळचे प्रशासन,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच गोकुळची गुणवत्ता वाढीला लागण्यासाठी गोकुळच्या विविध स्पर्धेमध्ये सर्वांचा सहभाग असावा, असे सांगितले.\nकार्यकारी संचालक घाणेकर यांनी गोकुळ संघाच्या सेवासुविधा या राज्यात नाहीतर देशात अग्रस्थानी आहेत. या सेवा सुविधांच्या आधारे हातकणंगले तालुक्यात परिवर्तन घडले आहे. अन्य संघाचा येथे मोठा पगडा होता. पण सध्या या तालुक्यात गोकुळ दूध संघाला मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होत असल्याचे सांगितले. .\nयावेळी माणगाव येथील दूध उत्पादक अनिल मगदूम यांची गाय दूध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच जिजामाता महिला, मंगोबा (घुणकी), हनुमान (लाटवडे), दत्त (तळंदगे), गोकुळ (इंगळी), कृष्ण (रांगोळी), किसान (रुई) आदी संस्थांना बक्षीस देवून गौरविण्यात आले.\nयावेळी दूध संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, उप व्यवस्थापक डी. डी. पाटील, बी. आर. पाटील, प्रताप पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे यांच्यासह तालुक्यातील संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी आणि सचिव उपस्थित होते.\nPrevious article‘रेमडेसिवीर’चा घोळ आणि बरंच काही… (व्हिडिओ)\nNext articleलाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाससह कॉन्स्टेबलला दोन दिवसांची पोलीस कोठडी\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांन��, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/master_c/official_document/3", "date_download": "2021-05-10T04:08:18Z", "digest": "sha1:EHTN2NW6LWSEZ7SMPX2ILOQ7NWBMHUXK", "length": 23132, "nlines": 224, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "कार्यालयीन परिपत्रके", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nमुखपृष्ठ / कार्यालयीन कामकाज / कार्यालयीन परिपत्रके\n1 संगणक विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयाचे येण्या - जाण्याचे मार्ग अडथळा विरहित करणेबाबत 2021-04-29\n2 आस्थापना विभाग गोपनीय अहवाल व मत्ता दायित्व प्रपत्र जमा करणेबाबत 2021-04-16\n3 आस्थापना विभाग कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणेसाठी शासनामार्फत निर्गमित होणारे आदेश/सूचना/परिपत्रकांबाबत. 2021-04-16\n4 आस्थापना विभाग परिपत्रक-रमजान-2021 2021-04-15\n5 आस्थापना विभाग कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणेसाठी शासनामार्फत निर्गमित होणारे आदेश/सूचना/परिपत्रकांबाबत. 2021-04-12\n6 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक -१२/०४/२०२१ विषय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021-04-12\n7 सामान्य प्रशासन विभाग आदेश -कोविड -१९ मुळे उध्द्वलेला संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणेसाठी शासनामार्फत निर्गमित होणारे आदेश / सूचना / परिपत्रकाबाबत 2021-04-12\n8 सामान्य प्रशासन विभाग १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आदेश 2021-04-12\n9 सामान्य प्रशासन विभाग १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती परिपत्रक 2021-04-12\n11 इतर परिपत्रक- विषय- मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयाचे येण्या- जाण्याचे मार्ग अडथळा विरहित करणेबाबत 2021-04-02\n12 सामान्य प्रशासन विभाग शब-ए-मेराज व शब-ए-बारात- 2021-परिपत्रक 2021-03-11\n13 सामान्य प्रशासन विभाग महाशिवरात्री-2021-परिपत्रक_1 2021-03-11\n14 सामान्य प्रशासन विभाग महाशिवरात्री-2021-परिपत्रक 2021-03-11\n15 सामान्य प्रशासन विभाग शब-ए-मेराज व शब-ए-बारात- 2021-परिपत्रक_1 2021-03-11\n16 सामान्य प्रशासन विभाग लोकशाही दिनाचे परिपत्रक 2021-02-01\n17 सामान्य प्रशासन विभाग 26 जानेवारी 2021 परिपत्रक 2021-01-25\n18 आस्थापना विभाग कार्यालयीन आदेश 57 -28-12-2020 2020-12-29\n19 आस्थापना विभाग कार्यालयीन कामकाजाबाबत 2020-10-05\n20 संगणक विभाग बायोमॅट्रीकबाबत परिपत्रक 2020-03-17\n21 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक - मराठी भाषा गौरव दिन 2020-02-28\n22 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक 2020-02-28\n24 सामान्य प्रशासन विभाग Quotation 2020-02-05\n25 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक-26 जानेवारी 2020 2020-01-23\n27 वैद्यकीय विभाग वैद्यकीय विमा परिपत्रक 2019-12-21\n29 इतर दि.05/11/2019 कार्यालयीन आदेश 2019-11-05\n30 प्रशासन परिपत्रक दि.25062019 2019-06-26\n31 संगणक विभाग परिपत्रक दि.25062019 2019-06-26\n32 आस्थापना विभाग विभागीय परीक्षेतून सूट देणे बाबत 2019-06-26\n33 जाहिरात विभाग दि.04062019 रोजीचे परिपत्रक 2019-06-10\n34 आस्थापना विभाग विवरण पत्र 2019-05-27\n35 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक (०१ मे महाराष्ट्र दिन ) 2019-04-25\n36 नगर सचिव परिपत्रक महासभा 2019-02-11\n37 आस्थापना विभाग परिपत्रक- मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्याकरीता समिती स्थापन 2019-02-06\n38 सामान्य प्रशासन विभाग महापौर चषक-2019 परिपत्रक 2019-01-05\n39 लेखा खाते दि.15-12-2018 रोजीचे परिपत्रक 2018-12-15\n40 प्रशासन दि.13-12-2018 रोजीचे परिपत्रक 2018-12-14\n41 सामान्य प्रशासन विभाग दि.२९-११-२०१८ रोजी सेतु संस्थेमार्फत आयोजित प्रशिक्षणबाबत 2018-11-29\n42 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक - माहिती अधिकार 2018-11-29\n43 संगणक विभाग वस्तू व सेवाकर (GST) वसुलीबाबत 2018-11-22\n44 संगणक विभाग दि.१९-११-२०१८ रोजीचे सन २०१८-१९ चे अंदाजपत्रक 2018-11-17\n45 निवडणूक इलेकशन लेटर 2018-11-15\n46 निवडणूक दि. १६-११-२०१८ तात्काळ सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९ 2018-11-15\n47 संगणक विभाग परिपत्रक दि१५ -११-२०१८ निविदा समितीसमोर निविदा मंजुरी साठी प्रस्ताव सादर करतांना महत्त्वाच्या बाबीचा टिप्पणीसाठी उल्लेख करणेबाबत. 2018-11-15\n48 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि.१५-११-२०१८ केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सन २०१८ 2018-11-14\n49 सामान्य प्रशासन विभाग केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सन 2017 (1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 चा वार्षिक अहवाल) 2018-11-14\n50 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक 2018-11-05\n51 संगणक विभाग कार्यालयीन आदेश दि. ०५ -११ -२०१८ 2018-11-02\n52 निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक पत्र 1 2018-11-02\n53 सामान्य प्रशासन विभाग लोकशही दिनात सादर झालेल्या तक्रार अर्जांना निश्चितपणे उत्तर देण्याबाबत. 2018-11-01\n54 सामान्य प्रशासन विभाग हिवाळी अधिवेशन दि.१९ नोव्हेबर ,२०१८ पासून सुरु होत आहे त्याबद्दल 2018-11-01\n55 सामान्य प्रशासन विभाग \"स्वच्छता ही सेवा\" अभियानातंर्गत कार्यालयीन स्वच्छता पंधरवडा साजरा करणे बाबत 2018-10-23\n56 संगणक विभाग परिपत्रक महाराषट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ९४ अन्वये वार्षिक प्रशासन अहवाल आणि लेख विवरणपत्र तयार करणेबाबत 2018-10-11\n57 संगणक विभाग परिपत्रक 2018-10-11\n58 सार्वजनिक आरोग्य विभाग स्वच्छ सर्वेक्षण २०१९ करिता स्वच्छता अँप डाउनलोड करणेबाबत 2018-10-09\n59 संगणक विभाग परिपत्रक 2018-09-28\n60 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक-आदा-66-24.9.2018 2018-09-25\n61 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक - लघुलेखकाच्या मदतीने बैठकीचे इतिवृत्तांत दोन दिवसात तयार करुन देणेबाबत 2018-09-24\n62 संगणक विभाग परिपत्रक 2018-09-15\n63 सामान्य प्रशासन विभाग जयंती परिपत्रक 2018-09-04\n64 आस्थापना विभाग लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती बाबत 2018-08-28\n65 आस्थापना विभाग परिपत्रक - मे. गणेश कृपा ट्रान्सपोर्ट मुदत संपुष्टात येणार आहे 2018-08-06\n66 संगणक विभाग परिपत्रक 2018-08-06\n67 सामान्य प्रशासन विभाग बुधवार दिनांक ०१ ऑगस्ट २०१८ रोजी साहित्य रत्ना अण्णाभाऊ साठे जयंत ,शुक्रवार दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी क्रांतीसिंह नाना पाटील जयंती व सोमवार दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी सद्भावना दिवस साजरा करण्यात येणार आहे. 2018-07-30\n68 सामान्य प्रशासन विभाग माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबतच्या कलाम ४ अन्वये माहिती प्रकट करण्याबाबद 2018-07-18\n69 सार्वजनिक आरोग्य विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत 2018-07-02\n70 आस्थापना विभाग विधान मंडळ कामकाज प्राथम्य 2018-06-29\n71 सामान्य प्रशासन विभाग माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बाबादच्या कलम ४ अन्वये माहिती प्रकट करण्या बाबद . 2018-06-29\n72 लेखापरिक्षण आदेश - लेखा प्ररिक्षण विभाग 2018-06-21\n73 आस्थापना विभाग कार्यालयीन कामकाज सोपविण्या बाबद 2018-06-21\n74 आस्थापना विभाग महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम २ १६(ख),२६० (१),२६१,२६४,२६७ व ४७८ 2018-06-14\n75 आस्थापना विभाग ६ प्रभागासाठी ६ प्रभाग समित्यांची नियुक्तकरण्या बाबद. 2018-06-11\n76 सामान्य प्रशासन विभाग महानगर पालिका आस्थापना अंतर्गत पुनर्गठित करण्यात येत असलेल्या माहिती लैगिक तक्रार निवारण समिती संदर्भात. 2018-06-07\n77 संगणक विभाग दि.१ मे २०१८ महाराष्ट्र दनानिमित्त मा.महापौर सौ. डिम्पल विनोद मेहता ,यांचे शुभ हस्ते ,सकाळी ९.३० वाजता काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम 2018-04-27\n78 प्रशासन नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याबाबद 2018-04-27\n79 प्रशासन माहिती अधिकार अधिनियम कलाम ४ अन्वये ,माहिती देण्याबाबत 2018-04-21\n80 आस्थापना विभाग सन २०१७-२०१८ चे गोपनीय अहवाल व मत्त दायित्व प्रपत्र जमा करणे बाबद 2018-04-19\n81 आस्थापना विभाग दि १४ एप्रिल २०१८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्या बाबद. 2018-04-13\n82 आस्थापना विभाग बायोमेट्रिक पंचिंग मशीन नुसार कायमचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येईल. 2018-04-05\n83 आस्थापना विभाग बायोमेट्रिक मशीन पंचिंग हजेरी 2018-04-02\n85 बांधकाम विभाग भाईंदर पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली रूमचे बांधकाम करणे 2017-10-06\n86 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक ०६-०३-२०१७ 2017-03-06\n87 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक १४-१०-२०१६ 2016-10-14\n88 इतर परिपत्रक १४-१०-२०१६ 2016-10-14\n89 सामान्य प्रशासन विभाग महापालिकेतील कार्यालयातील अधिकार्यांना भेटीसाठी येणाऱ्या अभ्यंगतांसाठी भेटीची वेळ निश्चित करणेबाबत 2016-10-13\n90 इतर दि. १५ -१०-२०१६ रोजी सेमिनार करिता उपस्थित राहाणेबाबत. 2016-10-10\n91 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक १०-१०-२०१६ ( ठेकेदार यांच्याकरिता प्रशिक्षण ) 2016-10-10\n92 सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक १०-१०-२०१६ 2016-10-10\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-pankaja-mundhe-news-in-divyamarathi-5437370-NOR.html", "date_download": "2021-05-10T04:35:35Z", "digest": "sha1:V4PM6JI7YIWRFZBFWOJX4JNMA3U3YMWM", "length": 3337, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pankaja mundhe news in divyamarathi | मंत्री पंकजा मुंडेंचा निर्णय खंडपीठाकडून अखेर रद्द - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमंत्री पंकजा मुंडेंचा निर्णय खंडपीठाकडून अखेर रद्द\nऔरंगाबाद - ग्रामविकासमहिला-बालविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी बहाल केलेला जळकी बाजारच्या सरपंचांसंबंधीचा निर्णय आैरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे यांनी रद्दबातल ठरवला. सरपंच देवशीलाबाई दांडगे यांनी त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा कसूर केल्याबद्दल विभागीय आयुक्त आैरंगाबाद यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांचे सरपंचपद रद्द केले होते. या आदेशाविरुद्ध सरपंचांनी ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्याकडे अपील दाखल केले होते.\nमुंडे यांनी अपील मंजूर करून तत्कालीन ग्रामसेवकावर ठपका ठेवत दांडगेंना सरपंचपद बहाल केले होते. मुंडेंच्या निर्णयास गणेश दांडगे यांनी अॅड. स्वप्निल तावशीकर यांच्यामार्फत आव्हान दिले. त्यांना अॅड. विष्णू पाटील यांनी साहाय्य केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/cast/", "date_download": "2021-05-10T04:38:52Z", "digest": "sha1:BI7ZWE7QK5VVLFAVJYLZE4OI5ZUML32R", "length": 4356, "nlines": 56, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates cast Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभेत जोरदार चर्चा\nजातीनिहाय जणगणनेवर विधानसभेत आज जोरदार चर्चा झाली. यावेळी आपली भूमिका आक्रमकपणे मांडत राष्ट्रवादीचे मंत्री छगन…\n तुर विक्रीसाठी शेतकऱ्यांना सांगावी लागतेय जात\nहिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांना तूर डाळ विक्रीसाठी चक्क जात सांगावी…\nशिवछत्रपतींवर वादग्रस्त Tweet, पायल रोहतगी- जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपली\nराजा राममोहन रॉय यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेल्या अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा वादग्रस्त…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/shahid/", "date_download": "2021-05-10T03:54:18Z", "digest": "sha1:LRBW657FYKG4SUGE3CQ773ISHREX26JV", "length": 11304, "nlines": 117, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Shahid Major Kaustubh Rane Funeral Rally | शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे मीरा रोड लोटले | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nफडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार नक्की वाचा Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले मुंबई पोलिसांनी आजपर्यंत ११० योद्धे कोरोनामुळे गमावले, तर राज्यात एकूण ४२७ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळण्यासाठी देखील केंद्राला एखादं पत्र लिहा - आ. रोहित पवार\nशहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे मीरा रोड लोटले\nशहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे मीरा रोड लोटले. अमर रहे, अमर रहे कौस्तुभ राणे अमर रहे..\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्त�� | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nअजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \n24 तासात 3.5 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर 2.18 लाख रुग्ण बरे होऊन घरी परतले\nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nदुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती - शिवसेना\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/10/24/maratha-navy-power/", "date_download": "2021-05-10T05:19:49Z", "digest": "sha1:Q636QPAN2NKSXXKEHF2MJHJ6LPEYHF77", "length": 13524, "nlines": 45, "source_domain": "khaasre.com", "title": "मराठ्यांच्या आरमाराची ताकद माहितीये? केतन पुरी यांचा अभ्यासपूर्ण लेख – KhaasRe.com", "raw_content": "\nमराठ्यांच्या आरमाराची ताकद माहितीये केतन पुरी यांचा अभ्यासपूर्ण लेख\n“आरमारात माणसे नाहीत.विश्वासू अधिकारी नाहीत.आमचे किल्ले निरुपयोगी.तंत्रांची,दारुगोळ्याची कमतरता,द्रव्याची टंचाई तर पाचवीलाच पूजलेली.साऱ्या राज्याची अवस्था शोचनीय झाली आहे.मोगलांचे थोडेफार सहाय्य असले,तरी संभाच्या आक्रमणाची शक्यता आहेच.आमचे हे राज्य,हातातून जाण्याची भीती वाटत आहे.” गोव्याच्या व्हाइसरॉय ने आपल्या राजाला 25 जानेवारी 1684 रोजी लिहीलेले पत्र.. आणि यामधुन जाणवनारी संभाजी महाराजांच्या पराक्रमाची ताकद..\nतसे पाहायला गेले,तर मराठ्यांशी पोर्तुगीजांनी आधीच्या काळात म्हणजेच शहाजी महाराजसाहेबांच्या काळात,चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा आटापिटा केल्याचा दिसून येतो. तेव्हाचा व्हाइसरॉय Conde de Alvora च्या हस्ते पोर्तुगीज राजाने शहाजी महाराजांसोबत मैत्री व्हावी,अशा इच्छेचे पत्र पाठवले होते.पोर्तुगीजांना आधीच्या काळात जर कुणाची जरब वाटत असेल,तर ती महाबली शहाजी महाराजांची..\nम्हणूनच की काय,शिवरायांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाही पोर्तुगीजांनी महाराजांविरोधात कुठलीही कारवाई करण्याचे धाडस केले नाही.इतकेच काय,तर इसवी सन 1667 च्या अखेरीस पोर्तुगीज व्हाइसरॉय Conde de San Vincente आपल्या राजाला लिहीतो, “आम्ही शिवाजीच्या सागरी अरमाराला घाबरतो.आम्ही कसल्याही प्रकारचा विरोध करण्यास असमर्थ असून,शिवाजीने कोकण किनारपट्टीवर अनेक किल्ले बांधले आहेत.आणि त्याच्या ताब्यात असणारी जहाजे ही फार मोठी आहेत.”\nमराठ्यांची जहाजे लहान होती,असा सर्वत्र उल्लेख मिळत असताना,पोर्तुगीजांनीच लिहुन ठेवले आहे की शिवाजीची 3 भली मोठी धान्याने भरलेली जहाजे बाहेर देशातून येताना समुद्रात बुडाली. Roe Leitao Viegas आणि त्याचा भाऊ Fefnao Leitao Viegas ह्या दोन पोर्तुगीज भावांनी कल्याण,भिवंडी आणि पनवेल येथे मराठ्यांसाठी जहाज बांधनी काम चालू केले.पण त्याच वेळेस,मिर्झा राजा जयसिंह याने औरंगजेबाकडे पोर्तुगीजांची तक्रार केली आणि त्यामुळे 19 मे 1667 ला पोर्तुगीजांनी या दोन भावांना वापस बोलावून घेतले.\nशिवरायांच्या आरमाराची दहशत एवढी होती,की 30 नोवेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात व्हाइसरॉय म्हणतो, “जर शिवाजी मिरज,अंकोला,शिवेश्वर,क��रवार या ठिकाणी चालून आला,तर लोक एवढे घाबरले आहेत,ते तोंड देण्याऐवजी पळून जातील.”\nशिवरायांना खरेतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करायचा होता.त्यासाठी शिवरायांनी 7000 लोकांची फ़ौज या मोहीमेसाठी जमा केली होती,पण त्याच आधी शिवछत्रपतींचा दुर्दैवी मृत्यु झाला. शिवरायांच्या मृत्युनंतर पोर्तुगीजांनी आपल्या राजाला लिहीले, “हा शिवाजी युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळात च अधिक घातक होता.”\nशहाजी महाराजांच्या पराक्रमाची जेवढी होती,त्याहीपेक्ष जास्त दहशत शिवरायांनी निर्माण केली होती.आणि समुद्रावर मराठ्यांचे जरिपटके मोठ्या डौलाने फडकत होते. पुढे,शंभू छत्रपतींच्या कार्यकाळात पोर्तुगीजांनी शांततेचे धोरण स्वीकारले होते.पण स्वराज्या विरोधी कारवाया करण्यास त्यांना वेळ लागला नाही. अंजदिव बेट प्रकरण असो,या चौल रेवदंड्या वरीलस्वारी असो.संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धूळ चारली. पण एक विशेष गोष्ट म्हणजे,गोव्यातल्या एका संताला,पॅट्रन म्हणजे रक्षणकर्ता ही पदवी मिळाली ती संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे..\nजुवे बेटावरील युद्धानंतर पोर्तुगीज इतके खचले की त्यांना पुन्हा तितक्या सक्षमतेने मराठ्यांशी लढा देण्याचे बळ उरलेच नाही.संभाजी महाराजांच्या काळात सिद्धी आणि मुघलांच्या आरमाराच्या सहाय्याने पोर्तुगीजांनी मराठा अरमाराला तोंड देण्याचा प्रयत्न केला,पण त्यात त्यांना पुर्ण अपयश आले. पुढे,शाहू छत्रपतींच्या काळात,म्हणजेच 18 व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील सर्वात प्रबळ आरमार म्हणून मराठा आरमाराकडे पाहील्या जात होते.मलाबारचा राजा जेम्स प्लांटेन स्वताः शाहू छत्रपतींच्या आश्रयाला होता आणि जगतले सर्वात घातक समजल्या जाणारे pirates म्हणजे समुद्री चाचे मराठ्यांच्या आरमाराकडे आश्रयाला येत.आणि यामागे कारणीभूत होते शाहू छत्रपतींचे राज्यविस्तार धोरण आणि कान्होजी आंगरेंचा पराक्रम..\nइंग्रजांच्या रॉयल नेवीचे आणि पोर्तुगीजांच्या आरमाराचे धिंडवडे मराठा आरमाराने वेळोवेळी काढले.\nशिवछत्रपतींनी मोठ्या दूरदृष्टीने स्थापलेल्या मराठा आरमाराला शाहू छत्रपतींच्या काळात खुप मोठी ऊंची प्राप्त झाली होती..समुद्रावरील सर्व शत्रुंना तोंड देऊन समुद्रावर आपले अधिराज्य जमावणार्या मराठा आरमाराचा आज स्थापना दिन. इंग्रजांशी लढण्यात आपल्या आरमाराने केलेला पराक्रम सर्रास वाचायला मिळतो,पण पोर्तुगीजांची सत्ता उखडून टाकण्यात आपल्या आरमाराने केलेले पराक्रम कुठेतरी दुर्लक्षिल्या जातात.आणि त्याच दुर्लक्षित भागावर किंचितसा प्रकाश टाकन्याचा हा प्रयत्न..\nमराठा आरमार दिनाच्या शुभेच्छा..\nCategorized as इतिहास आणि परंपरा, तथ्य\nअमृतसर दुर्घटनेतील ट्रेनच्या ड्रॉयव्हरने खरोखर आत्महत्या केली का वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य..\nहॉलीवुडने लक्षात ठेवला इतिहासातील मराठा, पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन मधुन आणला उजेडात\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/sex-before-marriage/", "date_download": "2021-05-10T04:40:40Z", "digest": "sha1:WOMPGUYPB7KUA2IYH7FAWNGY4S6O2SI6", "length": 11822, "nlines": 180, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "सेक्सः लग्नाआधी का केवळ लग्नानंतर? – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलेखांक १. मूल होत नाही\nलेखांक २. मूल होत नाही\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nगर्भधारणा नक्की कशी होते\nसेक्सः लग्नाआधी का केवळ लग्नानंतर\nसेक्सः लग्नाआधी का केवळ लग्नानंतर\nसेक्स किंवा समागम ही एकमेकांवरील प्रेमाची, शारीरिक ओढीची अभिव्यक्ती असू शकते. शरीराची गरज म्हणूनदेखील शरीरसंबंध ठेवले जाऊ शकतात. ती एक आदिम, मानवी प्रेरणा आहे. काहींना ती तीव्रपणे वाटते तर काहींना ती अजिबात वाटत नाही. आदिम काळापासून स्त्री, पुरुष एकमेकांकडे आकर्षित होऊन समागम करत आले आहेत. मानवी इतिहासाच्या पुढच्या टप्प्यावर लग्न किंवा विवाह या संकल्पना अस्तित्वात आल्या. सध्याच्या काळात लग्न हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. मात्र जर दोघा जोडीदारांची संमती असेल, आणि एकमेकांवर विश्वास असेल तर लग्नाआधी सेक्स करण्यात वाईट काही नाही. मात्र ही एक जबाबदार क्रिया आहे. त्याच्या परिणामांची माहिती आधीच असणं आवश्यक आहे.\nलग्न हा एक सामाजिक रिवाज आहे. आजही अनेक समुदायांमध्ये स्त्री पुरुष एकत्र येतात, संसार करतात, मुलं जन्माला घालतात आणि हाताशी पुरेसा पैसा आला की मग लग्नाचा कार्यक्रम करतात. त्यामुळे लग्नाआधी का नंतर यापेक्षाही दोघांची इच्छा, संमती आणि जबाबदारीची जाणीव या बाबी जास्त महत्त्वाच्या आहेत.\nlagnalagna purvi sexmarriagetrashupdateनक्की वाचालग्नाच्या आधी का केवळ लग्नानंतर\nFAQ – प्रश्न मनातले\nगर्भधारणा नक्की कशी होते\nहस्तमैथुन: आनंददायी आणि सुरक्षित लैंगिक क्रिया\nलैंगिक सुखास मारक घटक\nमी झ्या मुली सोबत लग्न करनार आहे त्या मुलीचा आगोदरच 2 वेळा सेक्य संबध झाला आहे.मला त्या मुली सोबत लग्न नाही करायच मी काय करु शकतो.\nहस्तमथून केल्याने सेक्स चा टाईमिंग कमी होतो का\nअसं काहीही होत नाही.\nहस्तमैथुनाबाबत आपल्या समाजात फार गैरसमज आहेत.\nहस्तमैथुनाबाबत बरेच लेख आपल्या वेबसाईट वर प्रकाशित झालेले आहेत. सोबतच्या लिंक पहा.\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nझोपताना कोणतेही कपडे न घालता झोपले तर चांगले का\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-news-wife-had-planned-to-make-her-husband-impotent-warje-pune-mhss-491390.html", "date_download": "2021-05-10T05:00:15Z", "digest": "sha1:PQQW3NKH6D7W6EWKYJHI2KTFUJCD4UJR", "length": 21262, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोघेही इंजिनिअर! पण पत्नीनेच रचला नवऱ्याला नप��ंसक बनवण्याचा प्लॅन, कारण ऐकून पोलीसही हैराण pune news wife had planned to make her husband impotent warje pune mhss | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\n'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nहार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\n पण पत्नीनेच रचला नवऱ्याला नपुंसक बनवण्याचा प्लॅन, कारण ऐकून पोलीसही हैराण\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nभाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nपुण्यात विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ; माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल\nSUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का तपासासाठी पोलिसांनी RTO ला केला विचित्र प्रश्न\nहिजाब न घालता सोशल मीडियावर शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट \n पण पत्नीनेच रचला नवऱ्याला नपुंसक बनवण्याचा प्लॅन, कारण ऐकून पोलीसही हैराण\n'पती हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर त्याची पत्नी ही मेकेनिकल इंजिनिअर आहे. दोघे उच्चशिक्षित आहे. पण, लग्नाआधी पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले होते'\nपुणे, 27 ऑक्टोबर : नवरा-बायको (wife and husband) यांच्यातील भांडणे ही का���ी नवी बाब नाही. पण, एका पतीने आपल्या पत्नीवर नपुंसक (impotant) बनवण्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पुण्यातील (Pune) वारजे माळेवाडी (warje malwadi)पोलीस ठाण्यात पतीने पत्नीविरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे.\nदैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनच्या काळात या दाम्पत्याचे लग्न झाले होते. पण, लग्न होऊन काही महिने उलटत नाही, तेच पतीने पत्नीविरोधात पोलीस स्टेशन गाठले आहे. आरोप करणारा पती हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर त्याची पत्नी ही मेकेनिकल इंजिनिअर आहे. दोघे उच्चशिक्षित आहे. पण, लग्नाआधी पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले होते. तिने याची माहिती पतीलाही दिली. त्यानंतर दोघांनी चर्चा केली. त्यानंतर पत्नीने तरुणासोबत प्रेमसंबंध तोडून टाकले असल्याचं सांगितलं.\nMaratha Reservation:मराठा आरक्षण सुनावणीबद्दल अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया\nलॉकडाउनच्या काळात लग्न झाल्यामुळे दोघांना हनीमूनसाठी जाता आले नाही. त्यामुळे हे जोडपे घरीच अडकून पडले होते. त्यानंतर अनलॉकची घोषणा झाली आणि सर्वत्र वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हे दाम्पत्य हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. पण ज्या हॉटेलमध्ये दोघे जण मुक्कामी होते. त्याच हॉटेलमध्ये पत्नीचा प्रियकर आला होता. हा व्यक्ती आपल्या पत्नीचा प्रियकर आहे, याची त्याला बिल्कुल कल्पना नव्हती. या तरुणाने महिलेल्या पतीसोबत मैत्री केली. त्यानंतर दोघांची चांगली गट्टी जमली. एवढंच नाहीतर तिघांनी मिळून हॉटेलमध्ये एक पार्टी सुद्धा केली. आता चांगली ओळख झाल्यामुळे महिलेच्या प्रियकराने आपणही वारजेमध्येच राहत असल्याचं सांगितलं. तसंच लॉकडाउनमुळे नोकरी गेली आहे. परिस्थिती सध्या बिकट आहे, अशी व्यथा पतीकडे मांडली. त्यामुळे पतीनेही आपल्या पत्नीच्या प्रियकराला वारजे येथील घरात राहण्यास परवानगी सुद्धा दिली.\nफडणवीस आणि अजितदादांना कोरोनाची लागण, चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी, VIDEO\nत्यानंतर एकदिवस महाबळेश्वरचे फोटो पाहण्यासाठी महिलेल्या प्रियकराचा मोबाइल पाहिला. त्यावेळी मोबाइलमध्ये आपल्याच पत्नीच्या घराचे फोटो आढळून आले. त्यामुळे पतीला संशय बळावला. पत्नी झोपल्यानंतर त्याने गुपचूप तिचा मोबाइल तपासला आणि सर्व मेसेज वाचले असता त्याला एकच हादरा बसला. आपण महाबळेश्वरमध्ये ज्या तरुणाला भेटलो हो���ो, तो आपल्या पत्नीचा प्रियकर आहे आणि दोघांचेही प्रेम प्रकरण सुरू आहे.\nIPL 2020 : कधी घेणार युनिव्हर्सल बॉस निवृत्ती\nएवढंच नाहीतर दोघांनी मिळून आपल्याला नपुंसक बनवण्याचा प्लॅन रचला होता. याची माहिती होताच पतीने आपले घर गाठले आणि सर्व प्रकार आई-वडिलांच्या कानी घातला. त्यानंतर वारजे पोलीस स्टेशनमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. घटस्फोट घेण्यासाठी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा सगळा प्रकार रचला होता, असं आता समोर आले आहे.\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nमुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2021-05-10T04:54:39Z", "digest": "sha1:EPYRE437UW2PXMODWTL5UYMIULLVT5QD", "length": 12808, "nlines": 117, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मुंबईहून जयपूरला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये धक्कादायक प्रकार | महाराष्ट्र News24", "raw_content": "सोमवार, 10 मे 2021\nमुंबईहून जयपूरला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये धक्कादायक प्रकार\nमुंबईहून जयपूरला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये धक्कादायक प्रकार\nमुंबईहून जयपूरला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानातील कर्मचारी हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास विसरला, परिणामी ���ेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. स्वीच सुरू न झाल्याने विमानातील हवेचा दाब वाढला, त्यामुळे 30 ते 35 प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्त वाहू लागलं आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आलं आहे.\nडीजीसीएने या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय विमानातील केबिन क्रूचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानाने आज पहाटे मुबई विमानतळाहून उड्डाण घेतलं होतं. या विमानात 166 प्रवासी होते. पण उड्डाण घेतेवेळी विमानातील केबिन क्रू हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास विसरला. त्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानातील हवेचा दाब वाढला आणि प्रवाशांना अचानक त्रास व्हायला सुरूवात झाली व विमानात एकच खळबळ उडाली. त्यामुळे हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं. त्यानंतर प्रवाशांना विमानतळावरील दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nPosted in Uncategorized, टेकनॉलॉजी, देश, पर्यटन, महामुंबई, महाराष्ट्र, लाइफस्टाईल\nराही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर, कोल्हापुरात आनंदीआनंद\nमुंबईत अचानक डेंग्यूचा उद्रेक\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nपर्यटक शैलेश पारेखांचा माथेरानकरांना धान्य कीट वाटपाद्वारे मदतीचा हात…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.\nआज जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..\n निवृत्त मुख्यधिकाऱ्यांच्या कन्येचा 11 जणांच्या उपस्थितीत विवाह\nजिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-10T05:34:41Z", "digest": "sha1:O2UWPQUID3SLAW6WDX3QAUM6IPWICD4K", "length": 25093, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "फळ��; भाजीपाला व दूधांतील विष…? विधान सभेत व्यक्त झाली चिंता…! | मुंबई आस पास", "raw_content": "\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nकोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’\nमुंबई आस पास न्यूज\nफळे; भाजीपाला व दूधांतील विष… विधान सभेत व्यक्त झाली चिंता…\nमहाराष्ट्राच्या राजकारणातील तिन ज्येष्ठ नेत्यांचे निधन ही महाराष्ट्रातील जनतेसाठी चटका लावून जाणारी बाब आहे. माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमूख, माजी गृहमंत्री आर.आर.पाटील आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक ज्येष्ठ आमदार व माजीमंत्री पतंगराव कदम यांच्या अकाली निघनाने विधानसभेत चिंता व्यक्त करण्यात आली.\nराज्यातील शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या कुशल कर्तृत्वाने भारती विद्यापीठाची स्थापना करून विविध विषयांच्या जवळपास 200 शाखा निर्माण करणारे शिक्षणतज्ञ डॉ.पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या या निधनाने महाराष्ट्रातील विधानसभेत शोक प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत विविध राजकीय पक्ष प्रमुखांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्याच. परंतू पतंगराव कदम यांच्या कर्करोगाने झालेल्या निधनावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी जी चिंता व्यक्त केली ती देशातील आणि राज्यातील जनतेसाठी अतिशय चिंताजनक आणि वेळीच जागरूक होण्याची आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात संकरीत बियाणांचा वापर करून कृषी उत्पादनात वाढ करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. तोपर्यंत राज्यात मोठी ज्वारी, गावराणी बाजरी, वायवन कपाशी, पावसाळी मुग, भुईमुग, चवळी ही पारंपारीक पीके घेण्यात येत होती. या पिकांना कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत, फवारणी ही लागत नसे. किंवा तशी गरज शेतकर्‍यांना वाटली नाही. परंतू 90 ते 120 दिवसांत पिक घेण्याचा कृषी विद्यापीठांच्या प्रयोगाने शेतकरीही त्या दिशेने आकर्षित झालेत. पावसाळी पिकां नंतर रब्बी पिके आणि त्यानंतर उन्हाळी प��के घेण्याचा सपाटा शेतकर्‍यांनी लावला. वर्षातून एक पिक घेणारा शेतकरी आता पाण्याच्या आणि विजेच्या सोयीमुळे वर्षातून तिन-तिन पिके घेवू लागला. हायब्रिड ज्वारी, बाजरी, मुग असा हा प्रवास सुरू झाला. पाण्याची मुबलकता गेल्या चार दशकात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. धरणे, तलाव, विहीरी कायान्वित झालीत. शेतीला विज पूरवठयाचे प्रमाण देखील वाढले. पारंपारिक पध्दतीने शेती करणारा शेतकरी आता या संकरीत बियाण्याचा वापर करू लागला. परंतू वर्षातून तिन पिके घेत असतांना शेतीला रासायनिक खतांचा वापर सुध्दा वाढू लागला. शेतीत शेणखत वापरणारा शेतकरी आता रासायनिक खतांच्या वापराकडे सत्तरच्या दशकापासून वळू लागला आणि नंतरच्या कालखंडात हे प्रमाण हळू-हळू वाढू लागले. शेतकर्‍यांच्या हाती दोन पैसे खेळू लागले. परंतू आधूनिक शेतीच्या नावाखाली गेल्या तिन दशकात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अमुलाग्र बदल होतांना दिसत आहेत. ठिबक सिंचन, टिश्यु कल्चर, रासायनिक खते, पेस्टीसाईड आणि तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेली आणि एकरी भरघोस उत्पादने देणारी आधूनिक बि-बियाणे बाजारात मिळू लागली. ज्वारी, बाजरी, बीटी कपाशी, मूग, भुईमूग, तूर, चवळी, ऊस, केळी आणि या सोबतच मुळा, गाजर, शेवगा, टोमॅटो, पपई, द्राक्ष,वांगी, भेंडी, गड्डागोबी, फुलगोबी, हिरवी मिरची यांचे भरगोस उत्पादन देणारी संकरीत बियाणे, टिश्यु कल्चर रोपे, बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळू लागली. जी गावराणी बियाणी होती ती पूर्णपणे नष्ट झाली आहेत. म्हणजे आज जर कोणी जूनी ज्वारी आहे का तर ती कुठेही सापडणार नाही. तिच परिस्थिती बाजरी या पिकाची आहे. उडीद, मुग, चवळीची सुध्दा गावराणी बियाणे, आज सापडणार नाहीत. वायवन हे कपाशीचे पारंपारिक बियाणे शेतकर्‍यांना नकोसे झालेले आहे. या सर्व गोष्टींचा फायदा देशातील आणि विदेशातील पेस्टीसाईडस् विकणार्‍या दुकानदारांना आणि कंपन्यांना होतो आहे, त्यासाठी दुकानदारांना मोठया प्रमाणावर कमिशन देण्यात येवू लागले आहेत. विदेश वारीचे आमिष देण्यात येत आहे. तब्बल तीस वर्षांपासूनच्या या खेळात गावराणी बियाणी तर नष्ट झालीच. परंतू शेतीची उत्पादकता नष्ट झाली. मातीतील नैसर्गिक घटक नष्ट झालेत. त्यामुळे आता देशातील शेतकरी पूर्णपणाने कंपन्यांच्या बियाणांवर, रासायनिक खतांवर आणि फवारण्यांवर अवलंबून आहे. त्याच्या हातात आता काहीही राहिलेले नाही. कमीत कमी दिवसात फळे, भाजीपाला आणि कृषी उत्पादने येवू लागली आहेत म्हणजे ज्या काळात शेतकरी पारंपारिक पध्दतीने पाण्याची व्यवस्था असल्यास वर्षातून दोनच पिके घेत होता. तेव्हा शेतकरी सुखी होता. आत्महत्या हा विषयच नव्हता. परंतू आधूनिक शेतीच्या आणि उत्पादन तंत्राचा जसजसा वापर वाढतो आहे, शेतीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढलेले आहे. परंतू तरी सुध्दा शेतकरी आत्महत्या करतो आहे. आणि दुसरी महत्वाची आणि प्रत्येक व्यक्तिसाठी आवश्यक बाब म्हणजे आम्ही रोज विष खातो आहोत. आणि नेमके यावरच जयंत पाटील यांनी बोट ठेवले आहे. माजी मुख्यमंत्री विलासरावाचा मृत्यू, आर.आर.पाटील यांचा मृत्यू आणि आता पतंगराव कदमांचा मृत्यू कर्करोगाने झाल्याने आम्ही रोज काय खातो आहोत त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आणि ही गोष्ट सत्य आहे. डॉक्टर आता वेलवर्गीय किंवा जमिनीतील फळे भाज्या खाव्यात असा सल्ला देत आहेत. कारण त्यावर फवारणीचा प्रभाव कमी असतो किंवा प्रमाण कमी असते. राज्यात आज अशी परिस्थिती आहे की, आम्ही कोणताही भाजीपाला खावू शकणार नाहीत. केळी, खरबूज, गाजर, याची परिस्थिती अतिशय भयानक व विदारक आहे, एका रात्रीतून किंवा काही तासात आम्ही त्याची वाढ करतो आहोत, पिकवतो आहोत, त्यामुळे अलिकडच्या काळात राज्यात कर्करोग झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतांना आकडेवारी सांगते आहे आणि त्यामुळे फळे भाज्यांवरील औषध फवारणीवर आता निर्बंध आणले गेले पाहिजेत अशी सुचना या निमित्ताने जयंत पाटील यांनी विधानसभेत मांडली आहे. ज्याप्रकारे औषध क्षेत्रात बोगस कंपन्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचेवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. किटकनाशक फवारणीमुळे मागील काळात राज्यात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला तर जवळपास एक हजाराचेवर शेतकर्‍यांना विषबाधा झाली होती. परंतू सरकारने कृषी सेवा केंद्रावर कठोर कारवाई केली नाही. कृषी अधिकारी पाकीटे घेवून शांत बसतात. परंतू शेतकर्‍यांनाही आता भाजीपाला पिकवितांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही फुलगोबी, गड्डागोबी, भेंडी, वांगी, द्राक्ष यावर अवाजवी प्रमाणात घातक अशी किटक फवारणी करतो आहोत. हिरवीगार, पिवळी, लालभडक, पांढरास्वच्छ असा भाजीपाला ग्रामीण भागापासून तर मुंबई-पुणे, बैंगलोरच्या भाजीमार्केट पर्यंत मिळू लागला आहे. वाहतूक सेवा जलद झाल्याने शहरे ग्रामीण भागातील भाजीपाल्यावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतू हा भाजीपाला आता आमच्या जीवावर उठला आहे. त्यासाठी घातक फवारणी भाजीपाल्यावर मारण्याचे निर्बंध आणण्याची गरज आहे. त्यासाठी कडक कायदा करण्याची सुध्दा गरज आहे. या देशात आणि राज्यात रासायनिक युरीया, साबणाच्या पावडरपासून रोज हजारो लाखो लिटर दूध बनविले जाते आहे. त्यातून पेढे, कलाकंद, बरफी सारखे मिठाईचे पदार्थ बनविले जातात. सणासुदिच्या काळातच यावर भेसळयुक्त दूध, आणि मिठाई पकडली जाते. नंतर बारा महिने राजरोसपणे विषजन्य दूध बाजारात विकले जाते आहे. गाई-म्हशीचे गोठे कोठेच दिसत नाही. मात्र मोठ मोठ्या डेअरींची संख्या मात्र वाढतांना दिसते आहे. त्यांना कुणीच विचारत नाही की तुमचा गोठा कुठे आहे अजूनही हे प्रकार लोकांच्या लक्षात येत नाही. गावकुसाबाहेर वाहणार्‍या अतिशय घाणेरड्या पाण्यात काही लोक भाजीपाल्याची पिके घेतात. किंवा त्या पाण्यात ग्रामीण भागातून आलेला भाजीपाला धुतात आणि मग तो बाजारात आणतात. त्यामुळे आपण रोज काय खातो आहोत भाजीपाला की विष अजूनही हे प्रकार लोकांच्या लक्षात येत नाही. गावकुसाबाहेर वाहणार्‍या अतिशय घाणेरड्या पाण्यात काही लोक भाजीपाल्याची पिके घेतात. किंवा त्या पाण्यात ग्रामीण भागातून आलेला भाजीपाला धुतात आणि मग तो बाजारात आणतात. त्यामुळे आपण रोज काय खातो आहोत भाजीपाला की विष काय पित आहोत दुध की विष काय पित आहोत दुध की विष यावर प्रत्येक व्यक्तिने चिंतन करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळून शेती करण्याची गरज आहे. पेस्टीसाईडस् कंपन्यांवर कडक निर्बंध लावण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी विधान सभेत चिंता करण्याची गरज नसून कायदा करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटते.\n← डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या जातीअंताच्या विचारांमुळेच राष्ट्राचे उत्थान – केंद्रियगृहमंत्री राजनाथ सिंह\nहिंदू नव वर्ष गुढी पाडवानिमित्त मानपाडेश्वर नगर तर्फे भव्य वर्ष प्रतिपदा उत्सव →\nउघड्या खिडकिवाटे मोटरसायकलची चावी चोरून चोर मोटरसायकल घेऊन पसार\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज मुम्बईत,राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री फडणवीसनी केल स्वागत.\nलष्कर प्रमुखांचा अमेरिका दौरा\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\n (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/compound-wall-collapse-3-woman-dies-in-sangli/", "date_download": "2021-05-10T05:20:43Z", "digest": "sha1:J3JQ65WBVVVANIMGQR7W7BUXTLNL7WZD", "length": 7417, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू Jai Maharashtra News", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nघराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू\nघराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू\nउकाडा असल्याने अंगणात झोपणे सांगलीतील 3 महिलांच्या जीवावर बेतलं आहे.\nशेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून अंगणात झोपलेल्या 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nही घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडली आहे.\nआकस्मिक घटनेत एकाच कुटुंबातील 3 महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nखानापूर तालुक्यातील मोही गावात रात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली.\nहौसाबाई विष्णू खंदारे, कमल नामदेव जाधव, सोनाबाई विष्णू खंदारे अशी मृत महिलांची नावे असून या माय-लेकी आहेत.\nरात्री प्रचंड उकाडा असल्याने हे सर्वजण आपल्या पत्र्याच्या घरासमोरील पटांगणात झोपले होते.\nझोपण्याच्या जागी डोक्याकडील बाजूला शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत होती, जी रात्री अचानक कोसळली.\nयात भिंतीच्या शेजारी झोपलेल्या तिघींच्या डोक्यावर ढिगारा कोसळला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nया घटनेत सावित्री तुळशीराम हसबे या जखमी झाल्��ा असून त्यांना करंजेमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.\nपोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.\nNext रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपात प्रवेश\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/saints-everywhere-in-radhanagari-taluka-farmers-worried/", "date_download": "2021-05-10T05:25:46Z", "digest": "sha1:PMQHPWLIBKL74NACF2PPCEMMMCDKH4Q5", "length": 9262, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "राधानगरी तालुक्यात सर्वत्र संततधार ; शेतकरी चिंतेत | Live Marathi", "raw_content": "\nHome कृषी राधानगरी तालुक्यात सर्वत्र संततधार ; शेतकरी चिंतेत\nराधानगरी तालुक्यात सर्वत्र संततधार ; शेतकरी चिंतेत\nधामोड (प्रतिनिधी) : पावसाळ्यातील नक्षत्रांचा कार्यकाळ संपत आला असताना अचानक परतीच्या पावसाने गेली पाच दिवस सतत हजेरी लावल्याने राधानगरी तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.\nऑक्टोबर महिना म्हणजे वळीव पावसाचा काळ असतो. याच महिन्यात भुईमूग, सोयाबीन, भात इत्यादी पावसाळी पिके काढणीचा हंगाम सुरू होतो. परंतु, या पिक काढणीच्या काळात पावसाने तालुक्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली ���िके यावेळी वाया जाणार असल्याची भिती निर्माण झाली आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस राहील्यास शेतकर्यांच्या अन्नधान्याच्या प्रश्नाबरोबरच जनावरांच्या वाळक्या वैरणीचा प्रश्न शेतकऱ्यांना वर्षभर चिंतेत टाकणार आहे.\nPrevious articleआधी ‘लालमहाल’ मग ‘लालकिल्ला’ कूच करणार : वसंतराव मुळीक (व्हिडिओ)\nNext articleकोगे येथे कोरोना योध्दांचा सन्मान\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आ���े आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/uday-sasane-said-that-it-was-buntisaheb-who-solved-the-basic-problem-with-the-pipeline/", "date_download": "2021-05-10T05:42:34Z", "digest": "sha1:QT4BXXGLZHQNYQPRAXWOKEBM5BAUGQ5R", "length": 8379, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "बंटीसाहेबांमुळेच थेट पाईपलाईनसह मूलभूत प्रश्न मार्गी : उदय सासणे (व्हिडिओ) | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash बंटीसाहेबांमुळेच थेट पाईपलाईनसह मूलभूत प्रश्न मार्गी : उदय सासणे (व्हिडिओ)\nबंटीसाहेबांमुळेच थेट पाईपलाईनसह मूलभूत प्रश्न मार्गी : उदय सासणे (व्हिडिओ)\nना. सतेज पाटील यांच्यामुळे थेट पाईपलाईनसह कोल्हापूरचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले असल्याचे उदय सासणे यांनी सांगितले.\nPrevious articleना. सतेज पाटील खऱ्या अर्थाने ‘कोल्हापूर’चे ‘पालक’मंत्री – किरण पाटील (व्हिडिओ)\nNext articleबंटीसाहेबांमुळेच राज्यातल्या पहिल्या कम्युनिटी क्लिनिक उभारणीचा मान कोल्हापूरला… – भूपाल शेटे (व्हिडिओ)\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक…\nआ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…\nटोप (प्रतिनिधी) : आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...\nगिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…\nदिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...\nकोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाब���जार करणाऱ्या तिघांना अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...\nकोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...\nकोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/england-wins-the-toss-and-england-are-having-a-bowl-first/", "date_download": "2021-05-10T05:50:59Z", "digest": "sha1:NLBWP2B26KZLTZ5MKSVMDOBKWPSLAJZU", "length": 6228, "nlines": 104, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय", "raw_content": "\n#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय\nट्रेंटब्रिज : विश्‍वचषक स्पर्धेची थाटात सुरूवात करणाऱ्या धडाकेबाज इंग्लंडसमोर आज गेल्या काही काळापासुन खराब कामगिरी करत असलेल्या पाकिस्तानचे आव्हान असुन आजच्या सामन्यात विजय मिळवून लागोपाठ 11 सामन्यातील पराभवांचा सिलसिला मोडण्यास पाकिस्तानचा संघ उत्सुक असतानाच स्पर्धेतील आपली विजयी लय कायम रा���ण्यास इंग्लंडचा संघ प्रयत्नशील असणार आहे.\nतत्पूर्वी नाणेफेकीचा कौल हा इंग्लंड संघाच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार इआॅन मॉर्गन याने प्रथम गोलंदाजी स्विकारून पाकिस्तानच्या संघास फलंदाजीस पाचारण केले आहे.\nइमाम-उल-हक, फ़ख़र ज़मान, बाबर आज़म, मोहम्मद हफीज़, सरफ़राज़ अहमद, शोएब मलिक, आसिफ़ अली, शादाब ख़ान, हसन अली, वहाब रियाज, मोहम्मद आमिर\nजेसन रॉय, जॉनी बेयर्सटो, जो रूट, इआॅन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, क्रिस वोक्स, मार्क वुड, जोफ़्रा आर्चर, आदिल राशिद\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nग्रामीण भागात करोना बाधितांची रुग्णवाहिकेसाठी लूट\n खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका\n दिल्लीत एकाच रुग्णालयातील तब्बल ८० डॉक्टर्स पॉझिटिव्ह\nलोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’\nपुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर\nऑलिम्पिक स्पर्धेतून अमित धनकर बाहेर\nरणजीपटू विवेक यादवचे करोनामुळे निधन\n#Corona | टी-20 विश्‍वचषक स्पर्धाही संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/view/mr/town_planning", "date_download": "2021-05-10T03:48:03Z", "digest": "sha1:OFYVL3D7JCZDY7N76CHSHFYB4ZIY2PIB", "length": 15945, "nlines": 218, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "नगररचना", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nपे अँड पार्क विभाग\nमुखपृष्ठ / विभाग / नगररचना\nविभाग प्रमुख श्री. दिलीप घेवारे\nमिरा भाईंदर शहराचे क्षेत्र ७९.४० चौ. कि.मी. असून १९ महसुली गावांचा समावेश आहे.मिरा भाईंदर शहराची विकास योजना (वगळलेला भाग सोडून) दि.१४/०५/१९९७ रोजी मंजूर झालेली असून दि.१५/०७/१९९७ पासून अंमलात आलेले आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना दि.२५/०८/२००० रोजी मंजूर झालेली असून दि.१५/१०/२००० पासून अंमलात आलेली आहे. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र. टिपीएस-१२०८/१३४६/प्र.क्र.२६७/०८/नवि-१२, दि.२९/०८/२००९ अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत.\nनगररचना विभागामध्ये २३ कर्मचारी असून तांत्रिकपदे ०९ व अतांत्रिकपदे ०५ आहेत. सध्या कार्यरत नगररचनाकार - ०१, प्र. सहा. नगररचनाकार - ०१, कनिष्ठ अभियंता - ०४, मुख्य सर्व्हेअर , सर्व्हेअर , अनुरेखन प्रत्येकी ०१ व वरिष्ठ लिपिक / लिपिक - ०५ आहेत.\nटिप : अधिक माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली फाईल डाऊनलोड करा.\nनवीन / सुधारित/ पुर्न:विकास बांधकाम प्रस्ताव छाननी\nविकास योजनेतील आरक्षणातील जागा विकास हक्क प्रमाणपत्र देऊन ताब्यात घेणे.\nविकास योजनेतील आरक्षणाखाली जागा, भुसंपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.\nमहानगरपालिका विभागातील जागेचा झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, जमीन मोजणी साठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, विकास योजनेबाबत अभिप्राय देणे.\nमहानगरपालिका क्षेत्रातील जुने गाळे / निवासी इमारत, औद्योगिक गाळे इत्यादी सुस्थितीत करणेसाठी दुरुस्ती परवानगी देणे.\nजागेवर कुंपणभिंत लावणेसाठी परवानगी देणे.\nनिवासी इमारतीवर पावसाळा कालावधीसाठी वेदरशेड परवानगी देणे.\nशासकीय जागा मागणी प्रस्ताव तयार करणे.\nमहाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार करावयाची इतर विविध कामे.\nमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार करावयाची विविध कामे.\nमहानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग अधिकारी यांना बांधकामाची माहिती / तपशील देणे व मार्गदर्शन करणे.\nन्यायालयीन प्रकरणात विधी विभागास माहिती पुरविणे व आवश्यक असलेल्या न्यायालयीन प्रकरणात पाठपुरावा करणे.\nमा. स्थायी समिती, मा. महासभा, इत्यादी विषय निहाय गोषवारा तयार करणे व त्या अनुषंगाने पुढील कामे करणे.\nमाहिती अधिकार, अपिलीय अधिकारातील कामे.\nमहानगरपालिकेतील इतर विभागातील आलेल्या संदर्भावर अभिप्राय देणे.\nमा. आयुक्त सो. यांनी निर्देशीत केलेले इतर कामे.\nनगररचना विभागाची माहिती वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत. 2021\nZ(2)-D.R.C.(Final-2021) - हस्तांतरणीय विकासहक्काद्वारे संपादन केलेल्या आरक्षणाची माहिती\nनागरी सुविधा केंद्र - विभ���गाची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणेबाबत\nमहाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम 37 अन्वये सादर फेरबदल प्रस्ताव (Land) - जानेवारी 2021 पर्यंत\nZ (2)-D.R.C.(Final) हस्तांतरण विकासहक्काद्वा\nZ (1)-प्राथमिक परवानगी (Final) - जानेवारी 2021 पर्यंत रे संपादन केलेल्या आरक्षणाची माहिती - जानेवारी 2021 पर्यंत\nZ (3)-D.R.C. Reservation - 2021 पर्यंत ताब्यात आलेली आरक्षणाची आ यादी\nबांधकाम परवानगीचा तपशील - 1 जानेवारी 2021 ते 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत\nसन 2003-04 ते सन 2020-21 (31 जानेवारी, 2021) पर्यंत परवानगींची माहिती\n1099.2020 - सिस्टीम मॅनेजर\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण आरक्षणे\nमिरा भाईंदर शहर च्या मंजुर विकास योजनेमध्ये फेरबदल करणेबाबत\nमोकळ्या जागेवरील कराची थकबाकी\nअधिकृत आणि अनधिकृत बांधकामांची यादी .\n31 जानेवारी 2021 पर्यंत ताब्यात आलेल्या आरक्षणाची माहिती.\nमहाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वयेच्या फेरबदलाची माहिती.\nमहालेखपाल यांचेकडील लेखापरीक्षण अहवाल वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B", "date_download": "2021-05-10T05:07:57Z", "digest": "sha1:XRYU4K6J2P5XG3J4A26OCACSUV6SMIDC", "length": 5194, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nमुंबईत साडेसात कोटींचं रक्तचंदन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई\nपूर्व द्रुतगती मार्गावर ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या; मोठी वाहतूक कोंडी\nखड्ड्यांनी घेतला चार महिन्यांच्या मुलाचा बळी\nवाकोल्यात टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nदादरला टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nशाळकरी मुलांना भरधाव टेम्पोने उडवलं, एकीचा मृत्यू तिघे जखमी\nटेम्पो चालकाला लुटणारे क्लीनअप मार्शल गजाआड\nटेम्पोत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह\nवांद्र्यात रिमझिम पावसात पाच गाड्या एकमेकांना धडकल्या\nजकात चूकवून आलेले पाच टेम्पो जप्त\n...आणि टेम्पो झाला गायब\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/full-lockdown-is-necessary-in-india-says-anthony-fauci/", "date_download": "2021-05-10T04:48:30Z", "digest": "sha1:4RCJMMXTHK6GXR7R7ZVAQ4HLMSD75H4U", "length": 10037, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "भारतात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक ; दिग्गज डॉक्टरांचा सल्ला - Hello Maharashtra", "raw_content": "\nभारतात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक ; दिग्गज डॉक्टरांचा सल्ला\nभारतात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक ; दिग्गज डॉक्टरांचा सल्ला\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांच्या मृत्यु मध्येही वाढ होत आहे. देशातील काही राज्यात लॉकडाऊन चा निर्णय घेतला असला तरी देशात मात्र अधिकृतपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथोनी फाऊची यांनी भारताला महत्वाचा सल्ला दिला आहे.\nफाऊची यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोनाबद्दल मोठं वक्तव्य करत देशात काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचं बोलून दाखवलं. लाॅकडाऊन हा कुणालाही आवडणारा नाही, पण कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी हा प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.\nहे पण वाचा -\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nकोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनसाठी भारत ओपेक देशांकडे वळला\nभारतातील कोरोनावर उपाययोजना करताना राष्ट्रीय पातळीवर एक टास्क फोर्स सारखी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचं मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. डॉ. अॅन्थनी फाऊची यांच्या मते, भारतात आता तीन पातळीवर कोरोना विरोधात उपाययोजना करणे आवश्यक आहे. एक म्हणजे तात्काळ काय उपाय करता येतील. दुसरं म्हणजे येत्या एक दोन आठवड्याभरात काय उपाययोजना करता येतील आणि तिसरं म्हणजे दुसऱ्या लाटेचा कालावधी वाढू नये तसेच तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील.\nब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.\nयेथे फक्त 50 रुपये जमा करून तुम्ही करू शकता 50 लाखांची कमाई, ‘ही’ योजना काय आहे ते जाणून घ्या\nशेतकर्‍यांच्या खात्यात येत आहेत 2000 रुपये, आपल्या स्टेटससमोर काय लिहिले आहे ते तपासा; अधिक माहितीसाठी येथे कॉल करा\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का जाणून घ्या या मागचे सत्य\nStock Market : कोरोनाचा परिणाम पुढील आठवड्यातील बाजारावर दिसून येईल, कोणत्या…\nकोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनसाठी भारत ओपेक देशांकडे वळला\nदेशात कोरोनाचे थैमान सुरूच; मागील 24 तासांत 4 लाखांहुन अधिक कोरोनाबाधित\nफक्त गोमूत्र प्यायल्यानेच कोरोनाला हरवता येईल ; भाजप आमदाराचा अजब दावा\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nStock Market : कोरोनाचा परिणाम पुढील आठवड्यातील बाजारावर…\nकोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनसाठी भारत ओपेक देशांकडे वळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/lockdown-will-be-announced-today-according-to-sources/", "date_download": "2021-05-10T04:34:35Z", "digest": "sha1:6XPZBCL4XAM4ZWKXMDN5P4LBTBPM4KVH", "length": 12031, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "ठरलं! राज्यात आज होणार लॉकडाऊनची घोषणा, सूत्रांची माहिती - Hello Maharashtra", "raw_content": "\n राज्यात आज होणार लॉकडाऊनची घोषणा, सूत्रांची माहिती\n राज्यात आज होणार लॉकडाऊनची घोषणा, सूत्रांची माहिती\nमुंबई : राज्यातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत सध्या वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घा��ण्यात आले आहे. मात्र वेगाने फोफावणार्‍या कोरोनाला रोखायचे असेल तर लॉकडाऊन आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सांगितले आहे. मात्र लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कधी करणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. मात्र ही घोषणा आजच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत याबाबतची आधीसूचना जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लॉक डाऊनची अधिकृत अधिसूचना जरी आज जाहीर करण्यात येणार असली तरी प्रत्यक्षात लॉक डाऊनची अंमलबजावणी 15 एप्रिल पासून होणार असल्याची माहिती आहे. उद्या म्हणजे 14 एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येईल. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nदरम्यान जाहीर होणाऱ्या अधिसूचनेमध्ये काय बंद असेल काय चालू असेल अत्यावश्यक सेवांच्या बाबतीतला निर्णय या सर्वांची माहिती जाहीर करण्यात येईल.\nहे पण वाचा -\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nBIG BREAKING | पेशंट वाचवायचाय व्हेंटिलेटर पाहिजे\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nराज्यात नवीन 51, 751कोरोना बाधितांची नोंद\nदरम्यान राज्यातील करोनासंसर्ग मागील काही दिवसांपासून झपाट्याचे वाढताना दिसून येत आहे. दररोज मोठ्यासंख्येन करोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. मागील काही दिवस सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत होते. मात्र आज दिवसभरात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आढळून आली आहे. राज्यात दिवसभरात ५२ हजार ३१२ रूग्णांनी करोनावर मात केली असून, ५१ हजार ७५१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, २५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६८ टक्के एवढा झाला आहे.\nयाशिवाय राज्यात आजपर्यंत एकूण २८,३४,४७३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.९४ एवढे झाले आहे.\nपुणे शहरात दिवसभरात ४ हजार ८४९ करोनाबाधित रूग्ण आढळले असून, ५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण ��रोनाबाधितांची संख्या ३ लाख ३४ हजार ५१० झाली आहे. तर, आजपर्यंत ५ हजार ८०१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ३ हजार ८९६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर २ लाख ७५ हजार ३३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.\nकोव्हीड सेंटर बंद ः कोरोना बाधित महिलेला रिक्षातच ऑक्सिजन लावण्याची वेळ\nअचानक झालेल्या पावसाने शहरवासीयांची तारांबळ\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का जाणून घ्या या मागचे सत्य\nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम\nBIG BREAKING | पेशंट वाचवायचाय व्हेंटिलेटर पाहिजे मग दीड लाख कमिशनची सोय करा;…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल\nकोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nBIG BREAKING | पेशंट वाचवायचाय व्हेंटिलेटर पाहिजे\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/second-wave-of-corona-erodes-consumer-confidence-rbi/", "date_download": "2021-05-10T04:18:02Z", "digest": "sha1:MWGFQBGKFWEO6SHOYWLUCEX5SLOQPIDD", "length": 11849, "nlines": 128, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी झाला - RBI - Hello Maharashtra", "raw_content": "\nकरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी झाला – RBI\nकरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी झाला – RBI\n देशात कोरोना इन्फेक्शन वाढत असल्याने ग्राहकांचा विश्वास कमी झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. सर्वेक्षणानुसार, जानेवारीत 55.5 च्या तुलनेत मार���चमध्ये ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक 53.1 ने खाली आला. कोरोना संक्रमणाच्या वाढीमुळे ग्राहकांच्या आत्मविश्वासाची ही घसरण झाली असून अर्थव्यवस्था नाजूक होण्याची आशंका, नोकरी, उत्पन्न आणि चलनवाढीची वाढ ही त्यामागील कारणे आहेत.\nभविष्याला घेऊन पण आत्मविश्वासाचा अभाव:\nसर्वेक्षणानुसार, ग्राहकांचा भविष्यकाळातील आत्मविश्वासही कमी झाला आहे आणि तो 117.1 वरून 108.8 वर आला आहे. आरबीआय निर्देशांक बाजार आणि सरकारवरील ग्राहकांच्या विश्वासाची शक्ती व कमकुवतपणा दर्शवितो. जेव्हा निर्देशांक 100 च्या वर असेल तेव्हा एक आशावादी कल आणि जेव्हा तो खाली येईल तेव्हा निराशावादी कल.\nयामुळे पुन्हा डगमगला आहे आत्मविश्वास:\nअर्थव्यवस्थेची वेगाने होणारी निच्चांकी वाढ, बेरोजगारीचा दर आणि उत्पन्नात घट झाल्याच्या या भीतीने हे आत्मविश्वास गमावला आहे. तथापि, सर्वेक्षणात सहभागी लोक पुढील एक वर्षाबद्दल पूर्णपणे आशावादी आहेत.\nहे पण वाचा -\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत,…\nBIG BREAKING | पेशंट वाचवायचाय व्हेंटिलेटर पाहिजे\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\nघटते उत्पन्न आणि खर्च वाढल्याने त्रास:\nया सर्वेक्षणात सामील झालेल्यांनी असे म्हटले आहे की कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे उत्पन्न घटले आहे. त्याचबरोबर वाढत्या महागाईमुळे त्यांचा खर्च वाढला आहे. तो खूप खर्चामध्ये कपात करत आहे, पण त्रास संपत नाही. या सर्वेक्षणानुसार ग्राहकांना भविष्यात वाढत्या महागाईच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.\nमहागाई वाढेल, असेही आरबीआयने मान्य केले:\nआरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आर्थिक आढाव्यामध्ये असे गृहित धरले आहे की, महागाई वाढेल. आरबीआयने 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 5.2 टक्के, 2021-22 च्या दुसर्‍या तिमाहीत 5.2 टक्के आणि 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत 4.4 टक्के अंदाज वर्तविला आहे. म्हणजेच महागाई लोकांचा अधिक छळ करेल. यामुळे सामान्य ग्राहकांची स्थिती आणखी सौम्य होईल.\nहे सर्वेक्षण 13 शहरांमध्ये करण्यात आले:\n27 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान 13 मोठ्या शहरांमध्ये आरबीआयचे हे सर्वेक्षण केले गेले. सद्य आर्थिक परिस्थिती, रोजगार निर्मिती, महागाई आणि उत्पन्न आणि खर्चाच्या मुद्द्यांवरील सर्व्हेमध्ये सामील असलेल्या ग्राहकांची अपेक्षा माहित करून घेण्यात आली होती.\nमुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल ; जितेंद्र आव्हाड यांनी मानले आभार\nCovid-19: कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये रेल्वेने ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री केली बंद\nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत, कशी घ्यावी ते जाणून घ्या\nBIG BREAKING | पेशंट वाचवायचाय व्हेंटिलेटर पाहिजे मग दीड लाख कमिशनची सोय करा;…\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे केंद्राने खुलासा करावा : जयंत…\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nलॉकडाऊनमध्ये 7.2 लाख ऑटो रिक्षाचालकांना मिळणार शासकीय मदत,…\nBIG BREAKING | पेशंट वाचवायचाय व्हेंटिलेटर पाहिजे\nमहाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/sound-big-bass-fame-satarkar-abhijit-bichkules-by-election-deposit-confiscated/", "date_download": "2021-05-10T04:26:48Z", "digest": "sha1:2GE5V7SYXESORILWID2PFAQCGJTSSKVH", "length": 11222, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "नादखुळा ! बिगबाॅस फेम सातारकर अभिजित बिचुकलेचे पोटनिवडणुकीत सहाव्यांदा डिपाॅझिट जप्त - Hello Maharashtra", "raw_content": "\n बिगबाॅस फेम सातारकर अभिजित बिचुकलेचे पोटनिवडणुकीत सहाव्यांदा डिपाॅझिट जप्त\n बिगबाॅस फेम सातारकर अभिजित बिचुकलेचे पोटनिवडणुकीत सहाव्यांदा डिपाॅझिट जप्त\nपंढरपूर पोटनिवडणूकीत 137 मते\nपंढरपूर | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बिगबॉस फेम साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांना १३७ मते मिळाली आहेत. पंढरपूर पोटनिवडणूकीत त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले असून आतापर्यंत अभिजीत बिचकुलेचे सहावेळा डिपॉझिट जप्त झाले आहे. तरीही ��्यांची निवडणूक लढण्याची हौस फिटलेली नाही.\nअभिजित बिचुकले हे 2004 साली सातारा पालिकेची निवडणुक यश मिळाले नाही. 2014 मध्ये अभिजित बिचुकले आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात 392 मते मिळाली. 2014 खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सातारा लोकसभेला 3677 मते मिळाली. या दोन्ही ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2019 सातारा-जावळी विधानसभा व सातारा लोकसभेच्या दोन्ही निवडणूका लढल्या. सातारा विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात त्यांना 759 मते मिळाली. तर लोकसभेच्या निवडणूकीत 2412 मते मिळाली. येथेही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. 2019 मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली. 2021 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत उमेदवारी अर्जही भरला. या निवडणुकीत त्यांना 137 मते मिळाली. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कै. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. ऐनवेळी अर्ज मागे\nहे पण वाचा -\nधक्कादायक ः पोटनिवडणुकीतील ड्युटीवरील शिक्षकांसह, आई- वडिल व…\nमासे घेवून जाणारा ट्रक पलटी, नागरिकांकडून चिखलात उतरून…\nफसवणुकीचा गुन्हा ः दोन बोगस डाॅक्टरांना पोलिस कोठडी\nबिचकुलेच्या पत्नीनेही निवडणुकीत नशीब अजमावले\n2009 मध्ये पत्नी अलंकृता अभिजित बिचुकले सातारा विधानसभा व सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे केले होते. खासदार उदयनराजे भोसलेंच्या विरोधात 12 हजार 662 मते मिळाली होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात 819 मते मिळाली होती. 2020 सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी आपली पत्नी अलंकृता बिचुकले यांना रिंगणात 1632 मते मिळाली होती.\nपोटच्या दोन मुलांसह मातेने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी..\nपाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जीव घेतला जाईल; योगींना पुन्हा धमकी\nधक्कादायक ः पोटनिवडणुकीतील ड्युटीवरील शिक्षकांसह, आई- वडिल व मावशीचा कोरोनाने मृत्यू\nमासे घेवून जाणारा ट्रक पलटी, नागरिकांकडून चिखलात उतरून माशांची पळवापळवी\nफसवणुकीचा गुन्हा ः दोन बोगस डाॅक्टरांना पोलिस कोठडी\nसोलापूर जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर संपूर्ण लॉकडॉऊन ः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर\nगोकुळ दूध संघात सत्तांतर ः सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता, महाडिक गटाला…\nमाजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nटास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…\nकोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित…\nचहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का \nविराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा…\nजगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस…\nकोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा…\nधक्कादायक ः पोटनिवडणुकीतील ड्युटीवरील शिक्षकांसह, आई- वडिल व…\nमासे घेवून जाणारा ट्रक पलटी, नागरिकांकडून चिखलात उतरून…\nफसवणुकीचा गुन्हा ः दोन बोगस डाॅक्टरांना पोलिस कोठडी\nसोलापूर जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर संपूर्ण लॉकडॉऊन ः…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/west-bengal-election-results-2021-live-updates-2-223200/", "date_download": "2021-05-10T04:08:17Z", "digest": "sha1:DFYZEWJUVB2EMG7VYUDOI4EOCSZTEJFZ", "length": 8111, "nlines": 95, "source_domain": "mpcnews.in", "title": "West Bengal Election Results 2021 LIVE : ममता दीदी गड राखणार ! भाजपची घौडदौड मंदावली? - MPCNEWS", "raw_content": "\nएमपीसी न्यूज : गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला होईल.\nकोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या.\nविधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी 148 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व ���हत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPandharpur Election Results : राष्टवादीला पछाडून नवव्या फेरीअखेर भाजपच्या समाधान आवताडेंची आघाडी\nPune News : बिबवेवाडीत रोजच्या भांडणाला कंटाळून सासूचा गळा आवळून खून, जावई अटकेत\nTeam India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nPimpri News : लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल; ‘स्पर्श’वर…\nPimpri News : प्राधिकरणाबाबत भाजपने केलेले आरोप बिनबुडाचे – योगेश बहल\nPune Corona News : दुसऱ्या कोरोना लाटेने घेतला तरुणांचा सर्वाधिक बळी\nPune Crime News : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग, आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी, आरोपी अटकेत\nPimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 2 हजार 471 जणांना डिस्चार्ज; 2 हजार 20 नवीन रुग्ण\nTalegaon Corona News : वास्तु डेव्हलपर्स आणि डॉ. कुदळे यांच्या तर्फे तळेगावात ‘आधार’ कोविड हॉस्पिटल\nDRDO News : DRDO च्या ‘या’ औषधामुळे कोरोना रुग्णांची ऑक्सिजनची गरज कमी होणार\nNigdi Corona News : विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास थेट ‘सीसीसी’…\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक\nTalegaon Dabhade News: भाडेकरू आहोत, मालक नाही, याचे भान ‘मायमर’ने ठेवावे – सरदार सत्यशीलराजे दाभाडे\nMaval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज\nPune News : सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज आहे :…\nChinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई\nCorona Update : रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांची यादी केंद्र सरकार कडून जाहीर, हे पदार्थ खा आणि कोरोनाला दूर ठेवा\nVideo by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का\nPune Corona Update : दिवसभरात 2025 कोरोना रुग्णांची वाढ तर 4825 रुग्णांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/cricket/", "date_download": "2021-05-10T05:40:15Z", "digest": "sha1:6D6RFFIHT4B5IOPAAWCTQEBRA5KIMOWY", "length": 14730, "nlines": 132, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "VIDEO | पोलार्डने ठोकले एका ओव्हरमध्ये ६ सिक्स | युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी | VIDEO | पोलार्डने ठोकले एका ओव्हरमध्ये ६ सिक्स | युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nCoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार\nVIDEO | पोलार्डने ठोकले एका ओव्हरमध्ये ६ सिक्स | युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी\nवेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका अशी तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला गेला आहे. वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने एका षटकात ६ षटकार खेचले आहेत.\nआजपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलियात ‘अ‍ॅशेस’ मुकाबला\nवर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने अंतिम ११ सदस्यीय संघ जाहीर केला. पण, या संघात वर्ल्ड कपमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चरला संधी मिळालेली नाही. त्याच्यासह सॅम कुरन आणि ऑली स्टोन यांना अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आलेले नाही. कर्णधार जो रूटने हा संघ जाहीर केला.\nहाँगकाँग - धोनी शून्यावर बाद झाला - छोटा फॅन संतापला\nहाँगकाँग – धोनी शून्यावर बाद झाला – छोटा फॅन संतापला\nदुबई - पाकिस्तानी मॅच हरले आणि चाहत्यांचा राग अनावर\nदुबई – पाकिस्तानी मॅच हरले आणि चाहत्यांचा राग अनावर\nजर्सी नंबर १८ ची धडाकेबाज कामगिरी, विराट आणि स्मृती दोघांची शतक\nविराट कोहलीने पहिल्या वनडेत १६० धावा ठोकल्या तर दुसरीकडे महिला संघाकडून स्मृतीने १३५ धावा करत जोरदार खेळी केली.\nपहिल्या वन डे मध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात.\nएकूण सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाची दमदार स���रुवात, पहिली वन डे सहज जिंकली.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील\nपरमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप\nपोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका\nसध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर\nमोदींच्या प्रचार सभानंतरही केरळ'मध्ये भाजपाला भोपळा | पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा २ जागी विजय\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू\nHealth First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा \nएका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू\nराज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा\nHealth First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार \nजगात सर्वाधिक मृत्यू भारतात | काल 3,521 रुग्णांचा मृत्यू | तर 2,99,988 रुग्ण बरे झाले\nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nकोरोना आपत्ती | देशात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला\nHealth First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म \nतामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/china-concerned-over-negotiations-in-afghanistan/", "date_download": "2021-05-10T03:40:19Z", "digest": "sha1:BBJRPAZR2RIDGRTGGSEDZLRSD25QIJ5J", "length": 7114, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अफगाणिस्तानातील वाटाघाटींबाबत चीनला चिंता", "raw_content": "\nअफगाणिस्तानातील वाटाघाटींबाबत चीनला चिंता\nकाबुल – तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार दरम्यान थेट वाटाघाटींना लवकरच दोहा इथे सुरुवात होणार आहेत. या चर्चेनंता अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत सहभागी होण्याचीही शक्‍यता आहे.\nया तालिबान सरकारवर पाकिस्तानातून नियंत्रण ठेवता येईल, म्हणून पाकिस्तानने या वाटाघाटींचे स्वागत केले आहे. मात्र तशा परिस्थितीबाबत चीनने चिंता व्यक्‍त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट पुन्हा सुरू झाली तर शिन्झियांग प्रांतातील दहशतवादी कारवाया पुन्हा वाढतील, अशी भीती चीनला वाटते आहे. याच भागातील उघ्युर मुस्लिमांवर चीनकडून जाचक निर्बंध लागू केले जात आहेत.\nशिन्झियंग प्रांताबाबतचे धोरण हे चीनच्या ‘लुक वेस्ट’ धोरणाला अनुसरून आहे. ‘बेल्ट ऍन्ड रोड इनिशियाटिव्ह’ आणि मध्य आशियाई देशांमधील प्रकल्प हे याच धोरणाला अनुसरून आहेत. उघ्युरांकडून सुरू असलेल्या जिहादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी चीनला अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट नको आहे.\nतर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानातील अनेक दहशतवादी लपून बसले असल्याने अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट यावी, याचे पाकिस्तानने स्वागतच केले आहे, असे हबिबा अश्‍ना या लेखिकेने एक स्तंभलेखामध्ये म्हटले आहे.\nअफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय सहकार्य वाढल्यास पाकिस्तानकडून जिहादी कारवायांना मदतच होईल आणि पर्यायाने ‘बेल्ट ऍन्ड रोड’ प्रकल्पामध्ये अडथळा निर्माण होईल, असे या लेखिके���े निरीक्षण आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nआज 111 लसीकरण केंद्रांवर लसीकरण\n जिल्ह्यातील 159 गावांमध्ये “हाय अलर्ट’\nअबाऊट टर्न : विद्यापीठ\n49 वर्षांपूर्वी प्रभात : कसे वागावे ते आम्ही पाकिस्तानला शिकवू\nकरोना तिसऱ्या महायुध्दासाठी चीनचे अस्त्र 2015 मधील चीनी शास्त्रज्ञांच्या कागदपत्रांतून…\nजगाने सोडला सुटकेचा निःश्वास चीनचे अनियंत्रित रॉकेट हिंदी महासागरात कोसळले\nचीन पुन्हा आगाऊपणा करण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hengshengcold.com/mr/", "date_download": "2021-05-10T05:23:09Z", "digest": "sha1:Z6SGYO4DIY65GZNEUXKWGTWSDZ4AP7KO", "length": 6106, "nlines": 174, "source_domain": "www.hengshengcold.com", "title": "पाण्याचा प्रवाह वितरक, कॉपर, पाईप फिटिंग्ज, वितरक फ्लो - Hengsheng", "raw_content": "\n90 ° तांबे कोपर\n2 मार्ग प्रवाह वितरक\n3 मार्ग प्रवाह वितरक\n4 मार्ग प्रवाह वितरक\n6 मार्ग प्रवाह वितरक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nतो शोध साधने, multifunctional हायड्रॉलिक प्रेस, बासरी bender, पाँलीशर, शॉवर, विविध वैशिष्ट्य lathes, लोकसंख्या नियंत्रित lathes रन संख्या आहे.\n1996 मध्ये त्याच्या स्थापना, कंपनी सतत प्रगत उपकरणे सुरू केली आहे असल्याने, वाढ व्यावसायिक आणि तांत्रिक कर्मचारी आणि प्रगत व्यवस्थापन मोड सुरू केली.\nआम्ही प्रत्येक तपशील लक्ष केंद्रित. 24 वर्षे, आम्ही कोणत्याही उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी केले आहे.\nYueqing hengsheng रेफ्रिजरेशन सहयोगी co., लि. किनार्यावरील उघडा शहरात स्थित आहे - songhu औद्योगिक झोन, leqing शहर, वेन्झहौ शहर, Zhejiang प्रांत\n90 ° तांबे कोपर\nYueqing hengsheng रेफ्रिजरेशन सहयोगी co., लि. किनार्यावरील उघडा शहरात स्थित आहे -. songhu औद्योगिक झोन, leqing शहर, वेन्झहौ शहर, Zhejiang प्रांत, कंपनी चाहता गुंडाळी पाणी संकलन डोक्यावर, द्रव Dispensers आणि द्रव Dispensers सर्व प्रकारच्या उत्पादन सुट्टीसाठी (वितरक), brazed संयुक्त, सोडियम cuprate, गॅस जिल्हाधिकारी विधानसभा, U - विविध वैशिष्ट्य नळ्या, आणि वातानुकूलन तांबे नळ्या, etc.The कंपनी आधीच, आयएसओ 9001 दर्जा प्रणाली प्रमाणन उत्तीर्ण आणि सतत आयएसओ 9001 मानक सुधारीत मनापासून म्हणून नेहमी वापरकर्ते सेवा\nक्रमांक 18, झाओ आइयियान रोड Songhu lndustrial झोन, Yuecheng टाउन, Yueqing शहर, वेन्झहौ सिटी, Zhejiang प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्ह���ला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-web-series-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B9/", "date_download": "2021-05-10T05:25:58Z", "digest": "sha1:4JJLI7XPJBU3OXSZ4JEGAQFQ3PJFA4FV", "length": 7771, "nlines": 90, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates राखी सावंतने आता web series साठी ‘हे’ काय केलं?", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराखी सावंतने आता web series साठी ‘हे’ काय केलं\nराखी सावंतने आता web series साठी ‘हे’ काय केलं\nराखी सावंत नेहमीच आपल्या वागण्याने चर्चेत राहते. आधी दीपक कल्लालसोबत लग्नावरून आणि नंतर ते मोडण्यावरून ती चर्चेत होती. तर #MeToo प्रकरणात अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करून तिने पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ती पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली. आता आपल्या आगामी वेबसीरिजच्या फोटोंमुळे राखी सावंत चर्चेत आली आहे.\nआता काय केलं राखीने\nराखी सावंतने Instagram वर आपले नवे फोटो अपलोड केले आहेत.\nपाकिस्तानच्या झेंड्यासोबत तिने हे नवे फोटो काढले असून Instagram वर पोस्ट केले आहेत.\nड्रामा क्विन राखीला धोबीपछाड\nएवढंच नव्हे, तर तिने स्वतःला anti-national ही म्हटलं आहे.\nया फोटोंमुळे भारतीय चाहत्यांकडून तिच्यावर जोरदार टीका होत आहे.\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nतिच्या या फोटोंमुळे भारतीयच नव्हे, तर पाकिस्तानी जनताही नाराज झाली आहे.\nका काढले आहेत तिने हे फोटो\nराखी सावंत सध्या धारा 370 नावाच्या वेब सीरिजमध्ये काम करत आहे.\nया वेबसीरिजचं शुटिंग कुल्ली-मनाली येथे सध्या सुरू आहे.\nही वेबसीरिज काश्मिरप्रश्न आणि काश्मिरी पंडितांवर आधारित आहे.\nया वेबसीरिजमध्ये राखी सावंत एका पाकिस्तानी महिलेची भूमिका साकारत आहे.\nत्यामुळेच आपलं character बद्दल सांगण्यासाठी तिने पाकिस्तानचा झेंडा घेतल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे.\nNext नवा ट्रेंड : तुम्ही स्वीकारणार का हे #cockroachchallenge \n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T05:02:24Z", "digest": "sha1:IB7LQSY5DQLGRNF3P6JOYTCY27FOF7GA", "length": 4426, "nlines": 62, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सावरकर Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nब्राह्मणांना आरक्षणाची गरज नाही – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले\nप्रत्येक जातीला आरक्षण पाहिजे. राज्यातील प्रत्येक जाती जमातीकडून आरक्षणााची मागणी होत आहे. फक्त ब्राह्मण समाजाला…\nप्रतिकात्मक पुतळा दहन करताना अभाविप कार्यकर्त्याच्या पॅन्टीला आग\nकोल्हापूर : राहुल गांधीच्या त्या वक्तव्याचं देशभरातून निषेध केला जात आहे. कोल्हापुरात राहुल गांधींचा प्रतिकात्मक…\nवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत – संजय राऊत\nमुंबई : मी माफी मागायला राहुल सावरकर नाही, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. यानंतर…\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या प���ाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%20/", "date_download": "2021-05-10T04:44:47Z", "digest": "sha1:3BNSXWT27677OG2F2PON2ZZ5A4WAYVQV", "length": 22298, "nlines": 198, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले मुल्हेर :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nसह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणा-या या सह्याद्रिच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत तर दुस-या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. बागुलगेड म्हणजेच बागलाण. सुपीक, संपन्न आणि सधन असा प्रदेश. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हा प्रदेश असल्याने येथील जनजीवनावर गुजराती आणि महाराष्ट्रीय अशा संमिश्र आचारविचारांचा प्रभाव पडलेला आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बागायती शेती मोठा प्रमाणावर चालते त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती ही फार चांगली आहे. मुल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मुल्हेर नावाचे गाव आहे.\nमुल्हेरचा किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते. मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे २ कि.मी. अंतरावर वसले. हे मुल्हेर गाव महाभारतकालीन आहे. याचे नाव होते रत्नपूर. या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर नाव पडले. तर किल्ल्याला मयूरगड हे नाव पडले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले. पुराणात मुल्हेरचा उल्लेख येतो. मात्र खात्रीलायक माहिती चौदाव्या शतकाच्य�� पहिल्या दशकात मिळते. मुल्हेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला. इ.स. १३०८ ते १६१९ पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुलगेड व त्याचा अपभ्रंश बागलाण हे नाव पडले. बागुल राजे हे मुळचे कनोजचे. या बागुल घराण्याच्या काळातच जगप्रसिद्ध मुल्हेरी मूठ बनवण्यात आली. या घराण्यात एकूण ११ राजे झाले. या राजांना बहिर्जी ही पदवी होती. विजयनगरमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलाण मध्ये हिंदूसत्ता प्रस्थापित होती. अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलाणचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले. पुढे शाहजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. जुलै १६३६ ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. इ.स. १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला केला आणि मुल्हेर किल्ला जिंकला व त्याचे नाव औरंगगड असे ठेवले. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी वैभवशाली हिंदुंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलाणची परंपरागत राजधानीकिल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली. या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे नामकरण झाले. इ.स. १६६२ मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपु-या पगारासाठी बंड केले. दुस-या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मराठांनी १६७१ मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला पण किल्लेदाराने तो थोपवून धरला. मग मराठांनी त्याचा नाद सोडला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठांनी मुल्हेरगड काबीज केला. त्यानंतर पुन्हा किल्ला मोगलांच्या हातात पडला.पुढे इ.स. १७५२ च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेरसकट खानदेशमधील सर्व प्रदेश मराठांच्या हाती आला. यानंतर त्रिंबक गोविंद मुल्हेरचा किल्लेदार झाला. पुढे १७६५ मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आहेत. अशा रीतीने १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत सापडला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nमुल्हेरगडाचे प्रामुख्याने २ भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि मुल्हेर बालेकिल्ला. गणेशमंदिरा पासून २ वाटा फुटतात. एक वाट वर चढत जाते व दुस-या वाटेला येऊन मिळते. या वाटेने डावीकडे गेल्यावर १० मिनिटांतच सोमेश्र्वर मंदिर लागते तर उजवीककडे जाणारी वाट आणि गणेशमंदिरा पासून निघणारी उजवीकडची वाट एकत्र येऊन मिळतात. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पठार लागते. पठारापासून दोन वाटा लागतात. वर जाणारी वाट मोती तलावापाशी जाते. या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. पठारापासून समोर जाणारी वाट राजवाडांच्या भग्र अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजादेखील आहे. राजवाडांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मण मंदिर लागते. राजवाडांच्या वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यांमधील खिंड लागते. सोमेश्र्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे ३ मजली चंदनबाव लागते. सध्या येथे प्रचंड झाडी झुडूपे आहेत. सोमेश्र्वर मंदिर राहण्यासाठी उत्तम जागा आहे. मोती टाक्यांच्या उजवीकडे वर चढत जाणा-या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. आत गेल्यावर डावीकडे गुहा आहेत, तर समोरच पाण्याचं टाकं आहे. मुल्हेरगडाचा बालेकिल्ला म्हणजे मोठे पठार. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याची ९-१० टाकी आहेत. राजवाडाचे भग्रावशेष, भडंगनाथांचे मंदिर या सर्व गोष्टी आहेत. भडंगनाथांच्या मंदिराच्या वर असणा-या टेकडीवरून खाली उतरलो की मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. समोरच असणारी मांगी-तुंगीची शिखरे, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमानगड लक्ष वेधून घेतात.\nगडावर जाण्याच्या वाटा : मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेर गावातूनच जातात. मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ कि.मी. चे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे आल्यावर डावीकडे एक घर लागते, आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडीवरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.सरळ वाट : सरळ जाणा-या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास पुरतो.\nउजवीकडची वाट : ���जवीकडच्या वाटेने गेल्यावर दोन तासांनी आपण मुल्हेरमाची वरील गणेश मंदिरात पोहचतो. या वाटेनेही गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ही वाट जरा दूरची आहे. ही वाट हरगड व मुल्हेर किल्ला यांच्या खिंडीतून वर चढते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड लागतो. या वाटेने गडावर पोहचण्यास ३ तास लागतात.\nराहण्याची सोय : मुल्हेरमाचीवरील सोमेश्र्वर आणि गणेश मंदिरात आणि बालेकिल्ल्यावर असणा-या गुहेत राहता येते.\nजेवणाची सोय : आपण स्वतः करावी\nजाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून २ - ३ तास\nजेवणाची सोय : आपण स्वतः करावी.\nपाण्याची सोय : गडावरील मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र हे पाणी फेब्रुवारीपर्यंतच उपलब्ध असते.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : साधारण २ तास गावापासून. साधारण ३ तास खिंडीतल्या वाटेने\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-4154", "date_download": "2021-05-10T04:04:28Z", "digest": "sha1:LHUK6PJI5LBW37KRMR65ZXWKHPSU5M3M", "length": 13996, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nभारतीय फुटबॉलचे स्वदेशी धोरण\nभारतीय फुटबॉलचे स्वदेशी धोरण\nसोमवार, 1 जून 2020\nब्राझीलचे महान फुटबॉलपटू झिको इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने तीन वर्षे भारतीय फुटबॉल प्रवाहात होते. ते प्रत्येकवेळी सांगायचे, भारतीय फुटबॉलला उंची गाठायची असल्यास स्वदेशी फुटबॉलपटूंना जास्त संधी मिळायला हवी. भारतीय फुटबॉल मैदानावरील परदेशी खेळाडूंची वाढती संख्या त्यांना टोचत असे. देशी फुटबॉलपटूंनी प्रगती साधली, तरच भारतीय फुटबॉलचा विकास होईल हे त्यांचे आग्रही मत होते. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनीही देशातील लीग स्पर्धेतील परदेशी खेळाडूंच्या जादा संख्येबाबत मागे चिंता व्यक्त केली होती. आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आगामी मोसमापासून परदेशी खेळाडूंची संख्या कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन विदेशी आणि एक आशियायी मिळू��� एकूण चार परदेशी खेळाडूंना अकरा सदस्यीय संघात खेळविण्याची मुभा क्लब संघांना असेल. २०२०-२१ मोसमापासून आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील संघ या नव्या नियमाचे पालन करतील, तर आयएसएल स्पर्धेतील पूर्णतः व्यावसायिक क्लबनी हा नियम आणखी एका मोसमापर्यंत लांबणीवर टाकण्याचे ठरविले आहे. ३+१ या परदेशी खेळाडूंच्या नियमाचे २०२०-२१ नंतर पालन करण्याचे आयएसएल स्पर्धेने ठरविले आहे. आय-लीग स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या आधिपत्याखाली खेळली जाते, तर आयएसएल स्पर्धेचे संयोजन फुटबॉल स्पोर्ट्‌स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांच्यातर्फे केले जाते, त्यामुळे महासंघाला थोडी कळ सोसणे भाग पडत आहे.\nभारतीय फुटबॉलचा विचार करता, येथे देशी खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडूंनाच जास्त भाव मिळतो. आयएसएल स्पर्धा २०१४ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून फुटबॉलची व्यावसायिकता देशात रुजू लागली. परदेशातील दर्जेदार खेळाडू देशातील फुटबॉल मैदानावर खेळताना दिसू लागले. आयएसएल संघांना सात परदेशी खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी होती. ३+१ परदेशी खेळाडू नियम लागू करताना, महासंघाने विविध आय-लीग क्लबच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील दोन्ही लीगमध्ये, आयएसएल आणि आय-लीग स्पर्धेत परदेशी खेळाडूंची संख्या कमी करण्याची शिफारस अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीने केली होती, ती कार्यकारी समितीने संमत केली. आशियायी फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) मार्गदर्शक तत्त्वानुसार आता भारतीय क्लबमध्ये परदेशी फुटबॉलपटूंची संख्या असेल. नव्या नियमामुळे भारतीय खेळाडूंना फुटबॉल मैदानावर जास्त वाव मिळेल हे स्पष्टच आहे. परदेशी खेळाडूंची संख्या कमी होत असल्याने आय-लीग क्लबचे अर्थकारणही सुसह्य होईल. ज्या क्लबच्या तिजोरीत जास्त पैसा, ज्यांच्यापाशी भक्कम पुरस्कर्ते आहेत, त्यांना महागडे परदेशी फुटबॉलपटू करारबद्ध करणे शक्य होत असे, पण ज्या क्लबांचे अंदाजपत्रक मर्यादित स्वरूपात आहे, त्यांची खूपच तारांबळ उडत असे.\nआशियायी फुटबॉल महासंघाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लीगमध्ये क्लबने किमान २७ सामने खेळणे आवश्यक आहे. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळण्यासाठी सामन्यांचा नियम बंधनकारक आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केवळ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी नव्हे, तर भारतीय खेळाडू आणि भारतीय फुटबॉलच्या सर्वांगीण विकासासाठी देशातील प्रत्येक क्लबने अधिकाधिक सामने खेळणे आवश्यक असल्याचे मत महासंघाने व्यक्त केले आहे. राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक हेसुद्धा याच मताचे आहेत. भारतीय फुटबॉल मोसम मे महिन्याच्या मध्यापर्यंत लांबणे आवश्यक असल्याचे स्टिमॅक यांना वाटते. कमी प्रमाणात सामने खेळल्यामुळे खेळाडूंना कौशल्य विकसित करण्याची जास्त संधी मिळत नाही. भारतीय फुटबॉलचे कॅलेंडर दीर्घ कालावधीचे करण्यासाठी सारी रचना बदलावी लागेल. भारतीय फुटबॉलचा ढाचा बदलण्यासाठी प्रयत्न होत आहेत, हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतलेल्या काही निर्णयावरून जाणवते आणि स्टिमॅक यांच्या वक्तव्यावरून जाणवते. भारतीय फुटबॉलपटूंचा दर्जा उंचावला, तरच आंतरराष्ट्रीय मैदानावर संघ प्रगती साधताना दिसेल. पुढील चार-पाच वर्षांचा विचार करून संघ बांधणी करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक स्टिमॅक इच्छुक आहेत. त्यामुळे मागील वर्षभरात त्यांनी सीनियर संघात नवोदित खेळाडूंना जास्त संधी दिली. विशेषतः १८ ते २३ वर्षे वयोगटातील खेळाडूंवर भर दिला जात आहे. भविष्याचा विचार करता युवा खेळाडूंवर विश्वास दाखविणे हाच योग्य मार्ग संभवतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/10/06/ias-girl-rikshaw-pull-truth/", "date_download": "2021-05-10T04:16:27Z", "digest": "sha1:VQ4B2VGXC3JBB5SYCAO3CLTTD65HHPNG", "length": 7227, "nlines": 37, "source_domain": "khaasre.com", "title": "“रिक्षावाल्याची मुलगी IAS झाल्यावर बापाचे अशा प्रकारे मानले अभार ” वाचा या फोटो मागील सत्य – KhaasRe.com", "raw_content": "\n“रिक्षावाल्याची मुलगी IAS झाल्यावर बापाचे अशा प्रकारे मानले अभार ” वाचा या फोटो मागील सत्य\nसोशल मीडियावर सध्या अनेक गोष्टी इतक्या झटकीपट वायरल होत असतात कि त्यांच्याबद्दल लोकांना खात्रीशीर माहिती पण नसते. सध्या एक अशीच पोस्ट प्रचंड वायरल होत आहे. तो फोटो पाहून अनेकांना आनंद तर कोणाच्या छातीत अभिमान हि उत्पन्न झाला असेल. आपण आता एक फोटो आहे ज्यात एक मुलगी एका म्हाताऱ्या माणसाला हातगाडी रिक्षा मध्ये बसवून स्वतः ओढत असतानाच फोटो आहे. त्या फोटो सोबत एक इंग्लिश मध्ये कॅप्शन आहे.”IAS topper, introducing her father to . Grand to hpeopleer and her father..” अशा पद्धतीची कॅप्शन देऊन फोटो वायरल केला गेला.\nसर्वात प्रथम हा फोटो ट्विटर वर काँग्रेसचे नेते डॉ जे असलम बाशा यांनी त्यांच्या व्हेरिफाय ट्विटर वर हा फोटो प्रसिद्ध केला त्या फोटो ला जवळजवळ ४ हजाराहून अधिक लाईक आणि दीड हजार रिट्विट आल्या होत्या. त्या फोटोला अनेकांनी रिट्विट केले होते. काँग्रेसच्या अन्य नित्यांसहित सामान्य माणसे प्रसिद्ध व्यक्ती यांनी सुद्धा हा फोटो शेअर केला. या फोटोला फेसबुक वर सुद्धा प्रचंड प्रमाणात शेअर करण्यात आले.\nया फोटो बाबत आम्ही माहिती घेतली तेव्हा समजले कि फोटो मधील मुलगी कोणी आयएएस टॉपर नसून ती एक सामान्य हौशी प्रवासी आहे जी अनेक शहराला भेटी देऊन त्याबद्दलच्या आठवणी लिहिते.हा फोटो श्रमणा पोदार हिचा असून तिने तो इंस्टाग्राम वर एप्रिल मध्ये पोस्ट केला होता. हा फोटो कोलकत्ता येथील आहे या फोटोतील व्यक्ती चे श्रमणा सोबत कोणतेही नाते नाही. हा फोटो तिने त्या रिक्षावाल्याला हाताने रिक्षा ओढून किती कष्ट होतात हे समजण्यासाठी तिने त्याचा रिक्षा ओढून पहिला. त्या दरम्यान हा फोटो काढण्यात आला. यावयात त्या जेष्ठ नागरिकाला हे सर्व दोन वेळच्या जेवणासाठी करावे लागते म्हणून तिला त्याबद्दल दुःख झालेले.\nश्रमणा ने आपण आयएएस नसल्याचे सांगितले तसेच तिने अशा पद्धतीने लोक चुकीच्या पद्धतीने फोटो वायरल करत आहेत त्याबद्दल हि दुःख व्यक्त केले आहे. त्यामुळे आपण कोणता फोटो वायरल करत असाल तर थोडी खात्री करा.\nजगातील ११ सर्वश्रेष्ठ योद्ध्यामध्ये छत्रपती शिवराय एक अद्वितीय पुरुष सर्वश्रेष्ठ का \nगुगल आणि युट्युबच्या मदतीने तो बनला IAS टॉपर..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नी��्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/road-safty-world-series-virendra-sehwag-smashed-74-runs-on-57-balls-see-first-ball-video-mhsy-440111.html", "date_download": "2021-05-10T05:18:58Z", "digest": "sha1:HULM2HNMYTNORVHJPHQS4XSQP6GF34AC", "length": 21820, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Road Safty World Series : पहिल्याच चेंडूवर सेहवागचा 'पुराना' अंदाज, पाहा VIDEO Road Safty World Series virendra sehwag smashed 74 runs on 57 balls see first ball video mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nBJP खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nLIVE : नागपूरमध्ये लसींचा तुटवडा कायम, 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण ठप्प\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\n‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली\nसांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे\nअजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून व्हाल चकीत\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nभारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य\nVIDEO: पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानात भिडले, 5 बॉल सुरु होता ड्रामा\nअक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही करू शकता हे काम\nAkshaya Tritiya 2021:अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर\nEPFO : नोकरी बदलताय मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट\nकोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर\nHealth Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम\nचहा प्यायल्याने होत ना���ी कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nWork From Home करताना तुमची एक चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत\nफक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार\nरशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार\nहवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल\n...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत\nडावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा\nअजूनही स्वतःच्या पैशानं लस घेण्यास इच्छुक नाही जनता, जगात सर्वाधिक दर भारतात\nभय इथले संपत नाही कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती\nचहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण वाचा काय आहे यामागचं सत्य\nUlhasnagar : सलग तीन वर्षे आमदारांना मारणार चप्पल, माजी भाजप प्रवक्त्यांचा इशारा\nKKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा\nMother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nरोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish\nMother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nराहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\n'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL\nVIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा\nहिजाब न घालता शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट\nRoad Safty World Series : पहिल्याच चेंडूवर सेहवागचा 'पुराना' अंदाज, पाहा VIDEO\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nलॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nमु���बई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल\nRoad Safty World Series : पहिल्याच चेंडूवर सेहवागचा 'पुराना' अंदाज, पाहा VIDEO\nभारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग त्याच्या जुन्या शैलीत पुन्हा एकदा खेळताना दिसला. त्याच्या 74 धावांच्या खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने विंडिज लिजंड्सला 7 गडी राखून पराभूत केलं.\nमुंबई, 07 मार्च : भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्सकडून खेळताना तुफान फटकेबाजी केली. सेहवागच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने 7 गडी राखून विंडिज लिजंड्सला पराभूत केलं. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेहवागने दिग्गजांच्या या सामन्यातही आपली फलंदाजी अजुनही तशीच असल्याचं दाखवून दिलं. सेहवागने फक्त 57 चेंडूत 74 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार मारले. विशेष म्हणजे त्याने डावाची सुरुवात चौकार मारूनच केली. आतापर्यंत सेहवागने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सलामीवीर म्हणून डावाचा पहिला चेंडू सेहवागने 124 वेळा खेळला आहे. त्यात त्यानं 21 वेळा चौकार मारून सुरुवात केली. मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात सेहवागने त्याच्या जुन्या शैलीत फटकेबाजी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत त्याने पहिल्या गड्यासाठी 83 धावांची भागिदारी केली. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.\nरस्ता सुरक्षेसाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. यामध्ये पहिला सामना इंडिया लिजंड विरुद्ध वेस्ट इंडिज लिजंड यांच्यात झाला. विरेंद्र सेहवागच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने विंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवला. विंडिजने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजंड्सच्या सचिन आणि सेहवाग या सलामीच्या जोडीने 83 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सेहवागने एका बाजुने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासोबत मोहम्मद कैफने 14 तर युवराज सिंगने नाबाद 10 धावा काढल्या.\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 29 चेंडूत 36 धावा केल्या. विंडीजच्या सुलेमन बेनच्या गोलंदाजीवर सचिनचा झेल जेकॉब्सने घेतला. सचिन बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 10.2 षटकांत 83 झाली होती. त्यानंतर भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने रोड सेफ्टी वर्ल��ड सिरीजमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. विरेंद्र सेहवागने 11 चौकारांसह 57 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या.\nहे वाचा : धोनीचं ठरलंय माजी निवड समिती प्रमुखांनी माहीच्या निवृत्तीबद्दल केला खुलासा\nतत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंडिया लिजंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या विंडिज लिजंडने शिवनारायन चंदरपॉलच्या अर्धशतकी आणि डॅरेन गंगाच्या फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या. चंदरपॉलने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर डॅरेन गंगाने 24 चेंडूत 32 धावांची वेगवान खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त ब्रायन लारा 17 धावा, डॅन्झा हॅट 12 धावा तर टिनो बेस्ट 11 धावांवर बाद झाले. इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.\nभारताकडून गोलंदाजी करताना जहीर खान, मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर इरफान पठाणने एक गडी बाद केला. जहीर खानने सलामीवीर डॅरेन गंगाला बाद करून विंडीजला पहिला दणका दिला. मुनाफ पटेलनं शिवनारायण चंदरपॉलला बाद करून शेवटच्या षटकांत विंडिजच्या धावांची गती कमी केली.\nहे वाचा : आफ्रिका दौऱ्यात राहुल होऊ शकतो कर्णधार, विराटच्या फेव्हरेट खेळाडूला मिळणार डच्चू\nकाँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nसोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या\nबाळाचं नाव Glhynnyl Hylhyr Yzzyghyl; अर्थ सोडाच, उच्चार काय\nवयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी\nCOVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका\n मुलांना कोरोना झाल्यास काय करावं\nRatris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता\n'जयडी'ने सोशल मीडियावर दाखवला हॉट अंदाज; PHOTO पाहताच म्हणाल 'लागिरं झालं जी'\nICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..'\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला\nहत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-50172717", "date_download": "2021-05-10T05:41:44Z", "digest": "sha1:3FQUNNV4A7WUV732GCE7PJYQ3BSYRUVV", "length": 21763, "nlines": 116, "source_domain": "www.bbc.com", "title": "औरंगाबाद निकाल : उद्धव ठाकरेंच्या 'हिरवे साप' या वक्तव्याचा निकालावर परिणाम झाला का? - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nऔरंगाबाद निकाल : उद्धव ठाकरेंच्या 'हिरवे साप' या वक्तव्याचा निकालावर परिणाम झाला का\nसंपूर्ण राज्यात झालेल्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविमा आणि कर्जमाफी हे मुद्दे उपस्थित केले, पण औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या सभेत त्यांनी म्हटलं की औरंगाबादला हिरव्या सापांचा विळखा पडला आहे.\nऔरंगाबादमध्ये इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं होतं.\n2019 लोकसभा निवडणूक चंद्रकांत खैरे हरले. त्या जागेवर एमआयएमचे खासदार निवडून आले. या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हरल्यामुळे औरंगाबादमध्ये युतीचं आणि विशेषतः शिवसेनेचं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात होता, पण या निवडणुकीत औरंगाबादकरांनी युतीच्याच पारड्यात आपलं मत टाकलं.\nऔरंगाबाद शहरातल्या तीन जागा, फुलंब्री, वैजापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड आणि गंगापूर या सर्व ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे.\nकाँग्रेसच्या कल्याण काळेंचा पराभव करत भाजपचे हरिभाऊ बागडे पुन्हा एकदा आमदार झाले आहेत. हरिभाऊ बागडे हे सातव्यांदा आमदार बनले आहेत. 2009 साली त्यांचा कल्याण काळेंनी पराभव केला होता. हा अपवाद वगळता हरिभाऊ बागडे हे 1985 पासून 2019 पर्यंत सातत्याने विधासभेवर गेले आहेत. हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे सभापती आहेत.\nप्रचारात 'हिरव्या सापांचा विळखा' आणि ‘हिरवे झेंडे’ असे उल्लेख का\nऔरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव विरुद्ध शिवसेना वाद का पेटला\nकन्नड विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर कन्नडचं वातावरण तापलं होतं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असा आरोप केला होता. त्यामुळे निकालानंतर नेमकं काय चित्र राहील याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या ठिकाणी शिवसेनेचे उदयसिंह राजपूत निवडून आले आहेत.\nपैठणमध्ये शिवसेनेचे संदिपान भूमरे यांनी राष्ट्रवादीच्या राधाकृष्ण गोर्डे यांचा पराभव केला. वैजाप��रमध्येही शिवसेनेचे रमेश बोरनारे जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलासराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे.\nसिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ते काँग्रेसमधून शिवसेनेत आले.\nगंगापूरमधून भाजपचे प्रशांत बंब हे पुन्हा निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या संतोष पाटील यांचा पराभव केला.\nऔरंगाबाद शहरात गेल्या निवडणुकीत एक आमदार एमआयएमचा होता. पण यावेळी शहरातल्या तीनही जागा युतीलाच मिळाल्या आहेत. औरंगाबाद मध्य मधून प्रदीप जैस्वाल यांनी नसीरुद्दीन सिद्दिकी यांना पराभूत केलं. औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाठ निवडून आले आहेत. तर औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे यांनी एमआयएमच्या अब्दुल गफार यांचा पराभव केला.\nजिल्ह्यात 9 पैकी 6 जागा शिवसेनेकडे तर तीन जागा भाजपकडे आहेत.\nऔरंगाबादमध्ये शिवसेनेच्या विजयाची कारणं\nऔरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ही जागा भाजपकडे होती पण शिवसेनेनं ही जागा सत्तार यांच्यासाठी सोडून घेतली. ती जागा शिवसेनेच्या खात्यात आली.\nअब्दुल सत्तार यांच्यावरूनच हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. पण या गोष्टीचा हर्षवर्धन जाधव यांना मतांसाठी फायदा झाला नाही.\nउद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की औरंगाबादला हिरव्या सापांचा विळखा पडला आहे. या ठिकाणी हिरवा काढून भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या धार्मिक आवाहनामुळे शिवसेनेचा विजय झाला का\n\"उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा जनतेवर थेट परिणाम झाला की नाही हे सांगता येऊ शकत नाही, पण शिवसेनेनं यावेळी हिंदू मतं फुटू दिली नाही. लोकसभा निवडणुकीला हिंदूंची मतं फुटली होती. पण यावेळी तसं झालं नाही. शिवसेनेला आपला कोअर मतदार आपल्याकडेच ठेवण्यात यश आलं,\" असं मत औरंगाबादमध्ये राहणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे व्यक्त करतात.\nऔरंगाबाद शिवसेनेनं जिंकण्यात धार्मिक ध्रुवीकरणाचा मोठा वाटा आहे, असं ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांना वाटतं.\n\"1986 आधी औरंगाबाद हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. पण 1988 नंतर शिवसेनेच्या उदयानंतर ही समीकरणं बदलली. त्यानंतर औरंगाबादमध्ये निवडणुका या धार्मिक रंगावरच होऊ लागल्यात. आताची निवड��ूक देखील त्याला अपवाद नाही. उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी मतदार सुखावला असू शकतो,\" असं भालेराव सांगतात.\n'जनतेचे प्रश्न मांडल्यामुळेच जनतेनं स्वीकारलं'\nधार्मिक ध्रुवीकरणामुळे शिवसेना जिंकली आहे का, हे विचारण्यासाठी औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं.\nशिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे\n\"आम्ही ही निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली, कर्जमाफी, पीकविमा हे मुद्दे आम्ही उचलून धरले त्यामुळे आम्ही जिंकलो आहोत. जिल्ह्यात आमचा स्ट्राइक रेट 100 टक्के आहे.\n\"शिवसेनेचं हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन देशहिताचा विचार करणारं हे हिंदुत्व असल्यामुळे आम्हाला जनतेनं स्वीकारलं आहे असं दानवे म्हणाले. हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुखांबद्दल अनुचित शब्दप्रयोग केल्यामुळे लोकांनी त्यांना नाकारलं,\" असंही दानवे सांगतात.\nएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र न आल्याचा फटका बसला आहे का\nएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक एकत्र लढवली नाही याचा फटका औरंगाबाद मध्य या मतदारसंघावर एमआयएमला बसला. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल हे निवडून आले.\nएमआयएमचे नसीरुद्दीन सिद्दिकी आणि वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांच्या मतांची बेरीज ही शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा जास्त आहे. (स्रोत- निवडणूक आयोग वेबसाइट, संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या अपडेट्स) एमआयएम आणि वंचित एकत्र न आल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे. दलित आणि मुस्लीम व्होट बेस वेगळा झाल्याचा हा परिणाम आहे, असं भालेराव सांगतात.\nऔरंगाबादमध्ये एमआयएमचा पराभव का झाला हे जाणून घेण्यासाठी बीबीसीनं औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची बाजू आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निष्प्रभ प्रचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रचार केला नाही. त्यांचे नेते या भागात फार फिरले देखील नाहीत आणि त्यांच्या प्रचारात जोरही नव्हता असं मत भालेराव यांनी व्यक्त केलं.\nकाँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक��ष सत्यजीत तांबे यांनी कबुली दिली आहे की मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते आम्ही कमी पडलो.\nभाजपने जिल्ह्यातल्या तीनही जागा राखल्या आहेत.\nउद्धव ठाकरेंवर टीका करून राज ठाकरे नाराज शिवसैनिकांना डिवचतायत का\nबाळासाहेब ठाकरेंनंतरची शिवसेना : आव्हानं आणि संधी\nऔरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव विरुद्ध शिवसेना वाद का पेटला\nअमेरिकेवर मोठा सायबर हल्ला, आणीबाणी लागू; हॅकर्सनी कोरोना परिस्थितीचा फायदा घेतला\n'मला एस्पर्जर्स सिंड्रोम, माझं डोकं वेगळ्या पद्धतीने काम करतं' - इलॉन मस्क\n'जगाच्या दुसऱ्या टोकाला बसून स्क्रीनवर अंत्यसंस्कार बघणं खूप विचित्र असतं'\nफडणवीसांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर, 'राज्याला पुरेसा लस साठा व्हावा यासाठीही पत्र लिहा' #5मोठ्याबातम्या\nसहा महिन्यांची गरोदर असतानाही कोरोना रुग्णांवर उपचार करणारी कोव्हिड योद्धा\nकोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांचे कसे होत आहेत हाल\nव्हीडिओ, कोरोना रुग्णांसाठी रिक्षेचं रुपांतर केलं अॅम्ब्युलन्समध्ये, वेळ 1,47\nमराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार - अशोक चव्हाण\nउद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केलं 'या' 2 गोष्टींसाठी मदतीचं आवाहन\nसुप्रीम कोर्टानं कौतुक केलेलं 'मुंबई मॉडेल' नेमकं काय आहे\n'कोरोना लढाईत भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधींमुळे'\n#गावाकडचीगोष्ट: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा\nअमेरिकेवर सर्वात मोठा सायबर हल्ला, आणीबाणी लागू\n'मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो,' युट्युबरची शेवटची पोस्ट व्हायरल\n जेवढ्या लशी मिळाल्या, त्यापेक्षा 87 हजार अधिक लोकांना दिले डोस\nस्टॅलिनची मुलगी भारतातून अमेरिकेच्या मदतीने कशी पळाली तिचा भारताशी काय संबंध होता\nकरुणानिधी पिवळी शाल आणि काळा गॉगल का घालायचे\nदेशाला श्वास हवा आहे, पंतप्रधानांचं निवासस्थान नाही - राहुल गांधी\nभारतातलं वाढतं कोरोना संकट संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा का आहे\nलस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची\nकोरोना : फुफ्फुसांचं आरोग्य तपासण्यासाठीची '6 मिनिट वॉक टेस्ट' काय आहे\nकोरोना व्हायरस असं पोखरतो कोव्हिडग्रस्त रुग्णाचं शरीर\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसा���ी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2021-05-10T04:28:08Z", "digest": "sha1:TR7ITSPIAPQJ6QQBPCOCCZ35URGWRR3E", "length": 9158, "nlines": 100, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन?", "raw_content": "\nअंतिम आराखडा ठरविण्याचे काम सुरु\nमुंबई – मुंबई ते नागपूरपर्यंतच्या वेगवान प्रवासाचे स्वप्न साकार करणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे, 2021 पासून सुरू होत असताना या दोन शहरांना जोडणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनची चाचपणीही सुरू झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पूर्वप्राथमिक चाचपणी करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.\nमार्गिकेचा अंतिम आराखडा ठरविण्याचे काम सीकॉन प्रा. लि. ही कंपनी करणार असून त्यासाठी 14 कोटी 25 लाख रुपये मोजले जातील. सामाजिक परिणामांचा सविस्तर अहवाल आणि पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे काम मोनार्च कंपनीला मिळाले असून त्यावरील खर्च 4 कोटी 49 लाख रुपये आहे. दिल्ली इंटिग्रेटेड मल्टिमोडल ट्रान्झिट सिस्टिम या कंपनीला ट्राफिक सर्व्हेचे काम मिळाले असून जनरल अरेंजमेंट ड्रॉइंगचे काम होल्टेक या कंपनीला मिळाले आहे. डेटा कलेक्‍शन आणि अन्य संलग्न कामांचा डीपीआर सत्रा सर्व्हिसेस ही कंपनी करणार आहे.\nमुंबई-नाशिक-नागपूर असा 741 किमी लांबीचा हाय स्पीड रेल्वेमार्ग केंद्र सरकारने प्रस्तावित केला आहे. बहुतांश ठिकाणी ही ट्रेन समृद्धी महामार्गाला समांतर धावणार आहे. शहापूर, इगतपुरी, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, जहांगिरी, करंजा, पुलगाव, वर्धा आणि नागपूर अशी 12 स्थानके उभारली जातील. या प्रकल्पाच्या कामाची विभागणी पाच टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे.\nमार्गिकेचा अंतिम आराखडा ठरविणे, या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर तिथल्या प्रवासाला किती प्रवासी प्राधान्य देतील याचा अंदाज मांडणे, जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (जीएडी) आणि सामाजिक परिणामांचा आलेख मांडणे अशा प्राथमिक कामांसाठी एनएचएसआरसीएलने निविदा काढल्या होत्या. ती प्रक्रिया आ���ा पूर्ण झाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पुढील सहा महिन्यांत त्याबाबतचे अहवाल एनएचएसआरसीएलला प्राप्त होतील. त्यानंतर या मार्गाची पुढील दिशा ठरवली जाईल. पर्यावरणावर होणा-या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी काढलेल्या निविदांचे वित्तीय देकार अद्याप उघडण्यात आलेले नाहीत.\nया मार्गावर बुलेट ट्रेन झाल्यास विदर्भ-मराठवाडा विकसीत महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. त्याचा लाभ अविकसीत भागाचा अनुशेष भरून काढण्यात होणार असल्याचे मानले जात आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती\nपुणे जिल्ह्यात तरुणाईला करोनाचा विळखा\nकोव्हॅक्‍सीनचा सावळा गोंधळ सुरूच; दुसऱ्या डोससाठी आतुरता\nनारदा घोटाळा: टीएमसी नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी\nPune | काका हलवाई मिठाई दुकानास आग\nलॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यामुळे डॉक्‍टरलाच मारहाण; बीड जिल्ह्यात पोलिसांचा प्रताप\nधक्कादायक : रेमडेसिविरच्या नावाखाली विकले पाणी \nनाशिक | डॉ. हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांचे धनादेशाद्वारे वितरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-10T05:35:01Z", "digest": "sha1:VKGH4LLCXJZP2K37EQE6P3SDIPTORI5X", "length": 3795, "nlines": 52, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates हिंसाचार Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबंदोबस्ताचा ताणामुळे जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू\nपोलिसांना तसेच जवानांना कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडावे लागते. हे कर्तव्य पार पाडताना पोलिसांना अथवा…\nदिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा 40 वर\nदिल्ली हिंसाचाराताली मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा हा 40 पार गेला आहे….\n‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा\nमंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद\nविराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान\nचीनचे रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले\nपती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी\nपंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nवॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ\nव्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे\nतृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक\nनवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/69198", "date_download": "2021-05-10T05:51:05Z", "digest": "sha1:DVGYWC5CJGOIXLHGBCNMKSAWUNKX7OAR", "length": 17228, "nlines": 182, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप\nउर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप\nखनिजांचा खजिना : भाग ७\nया अंतिम लेखात आपण ६ खनिजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.\nहा कॅल्शियम व फॉस्फरसचा हाडांमधला अजून एक साथी आहे.\nहिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्ये, वाटाणा, चवळी, बदाम इ. ते भरपूर प्रमाणात असते.\nमॅग्नेशियम मुख्यतः पेशींच्या आत आढळते. हाडांत त्याचा बऱ्यापैकी साठा असतो आणि तो त्यांच्या बळकटीस उपयुक्त असतो. पेशींत ते जवळपास ३०० एन्झाइम्सचे गतिवर्धक म्हणून काम करते. याद्वारे त्याचे खालील क्रियांत योगदान असते:\n* DNA व RNA यांच्या उत्पादनात मदत\n* मज्जातंतूंचे संदेशवहन आणि स्नायूंचे आकुंचन\n* पॅराथायरॉइड हॉर्मोन (PTH) च्या कार्यावर नियंत्रण . याद्वारे ते रक्तातील कॅल्शियमच्या पातळीवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवते.\nआहारात ते विपुल प्रमाणात असल्याने सहसा त्याचा अभाव होत नाही. खालील विशिष्ट परिस्थितींत तो दिसतो:\nऔषधांचे दुष्परिणाम: यांत काही मूत्रप्रवाह वाढवणारी औषधे (उदा. Lasix), जठराम्ल कमी करणारी औषधे (उदा. Esomeprazole) व काही कर्करोग विरोधी औषधांचा समावेश आहे.\nसूक्ष्म (मायक्रोग्राम) प्रमाणात लागणारे हे खनिज आपल्याला अख्खी धान्ये, मांसाहार, ब्रोकोली आणि द्राक्षातून मिळते. स्वयंपाकात जर स्टीलच्या भांड्यांतून अन्न शिजवले तर त्यातूनही ते मिळते.\nआपली ग्लुकोजची रक्तपातळी स्थिर ठेवण्यात इन्सुलिन हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजा��ते. क्रोमियम इन्सुलिनचा पेशींतील प्रभाव वाढवते. वाढत्या वयानुसार ग्लुकोजचा चयापचय मंदावतो. तो टिकवण्याचे बाबतीत क्रोमियम उपयुक्त आहे.\nक्रोमियमचे वरील कार्य बघता त्याने संपन्न केलेली काही खाद्ये बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्टेरॉलने बाधित रुग्णांना फायदा होईल अशी जाहिरात केलेली आढळते. पण, अद्याप असे काहीही सिद्ध झालेले नाही.याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.\nसूक्ष्म (मायक्रोग्राम) प्रमाणात लागणारे हे खनिज आपल्याला समुद्री अन्न, मांस, अख्खी धान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि कठीण कवचाच्या फळांतून मिळते.\nते सुमारे २ डझन प्रथिनांत असते. त्याद्वारे ते खालील कार्यांत मदत करते:\nअभावाचे परिणाम: हे फारसे दिसत नाहीत. जगाच्या काही भागांत त्याच्या अभावाने हृदयस्नायूचा दुबळेपणा आणि पुरुष वंध्यत्व झाल्याची नोंद आढळते.\nकाही कर्करोग, करोनरी हृदयविकार आणि थायरॉइडच्या आजारांत ते प्रतिबंधात्मक असते का यावर उलटसुलट संशोधन निष्कर्ष आहेत. त्यामुळे सध्या कोणतेही मत देता येत नाही.\nयाचे शरीरातील एकमेव कार्य म्हणजे थायरॉइड हॉर्मोन्सचा घटक असणे हे होय. यावर मी यापूर्वीच स्वतंत्र लेख लिहीला आहे (https://www.maayboli.com/node/65228).\nयाचे शरीरातील एकमेव कार्य म्हणजे कोबालामिन(ब-१२)या जीवनसत्वाचाचा घटक असणे हे होय. यावर मी यापूर्वीच स्वतंत्र लेख लिहीला आहे (https://www.maayboli.com/node/68838).\n१. हे शरीराच्या विविध पेशींत असते. मुख्यत्वे ते काही अमिनो आम्लांचा घटक आहे. यांच्यापासूनच आपली प्रथिने बनतात.\n२. रोज अन्नातून शरीरात अनेक घातक पदार्थ जात असतात. आपल्या यकृतात त्यांचा निचरा करणारी यंत्रणा असते. त्यासाठी जी रसायने लागतात त्यापैकी active sulphate हे एक महत्वाचे आहे.\n३. इन्सुलिन, ब-१ जीवनसत्व यांसारख्या महत्वाच्या पदार्थांत गंधक असते.\nआहारातून पुरेसे गंधक मिळण्यासाठी उच्च प्रथिनयुक्त आहार महत्वाचा. लसूण, कांदा व ब्रोकोलीतही ते चांगल्या प्रमाणात असते.\nतर अशी ही शरीरास उपयुक्त खनिजे. त्यांची अनेकविध कामे आपण आतापर्यंत पाहिली. पेशींतील मूलभूत कामकाज, शरीरसांगाड्याची बळकटी आणि अनेक प्रथिनांचे घटक असणे ही त्यापैकी महत्वाची. याबरोबरच उपयुक्त खनिजांचे विवेचन संपले.\nआता दोन शब्द निरुपयोगी व घातक खनिजांबद्दल. ही खनिजे आपल्या अन्नपदार्थांतून, काही तयार पदार्थांच��या पॅकिंगमधून, प्रसाधानांतून तर अन्य काही नकळतपणे आपल्या शरीरात जातात. त्यापैकी काहींची ही यादी:\nअ‍ॅल्युमिनियम, अर्सेनिक, ब्रोमिन, कॅडमियम, शिसे, पारा, चांदी आणि स्ट्रॉन्शियम.\nजर ही दीर्घकाळ जास्त प्रमाणात जात राहिली तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. त्यांत प्रामुख्याने कर्करोग, मेंदूविकार, मूत्रपिंडविकार आणि हॉर्मोन्सचा बिघाड यांचा समावेश आहे. याबाबतचे विवेचन मी माबोवरील यापूर्वीच्या अन्य काही लेखांत केलेले आहे.\nआपली रक्तपातळी स्थिर ठेवण्यात\nआपली रक्तपातळी स्थिर ठेवण्यात इन्सुलिन हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. >>> इथे साखरेची पातळी हव ना\nचांदी शरीराला घातक असते म्हणजे चांदीच्या फुलपात्रातून पाणी पिणे, चांदीच्या ताटात जेवणे इ. राजेशाही पद्धती चुकिच्य होत्या\nमाधव, धन्यवाद. दुरुस्ती केली\nमाधव, धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.\nचांदीचे शरीरात जाणारे प्रमाण महत्वाचे. ताट, वाटी, भांड्यातून जाणारे प्रमाण नगण्य असते. पण मिठाईला त्याचा वर्ख लावणे अयोग्य.\n… तसे पूर्ण निसर्गस्नेही व्हायचे असल्यास केळीच्या पानावर जेवणे उत्तम \nबरीच उपयुक्त माहिती मिळाली\nनियमित प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार \nछान लेखमाला. प्रत्येक लेखाला\nछान लेखमाला. प्रत्येक लेखाला प्रतिसाद नाही देता आला पण वाचत होते. खूप छान माहिती दिलीत.\nछान लेखमाला. प्रत्येक लेखाला\nछान लेखमाला. प्रत्येक लेखाला प्रतिसाद नाही देता आला पण वाचत होते. खूप छान माहिती दिलीत. >> +१ .. हेच म्हणते..\nवरील सर्व नियमित वाचकांचे\nवरील सर्व नियमित वाचकांचे सातत्यपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nएक वर्ष इंटरमिटंट फास्टिंगचे सई केसकर\nCardiologist विषयी माहिती चिमु\nप्राणायाम करा सुखे नरेंद्र गोळे\nआर्टीफिशियल स्वीटनर अर्थात शुगर फ्री आरोग्यासाठी घातक, का\nडे केयर मधील बुलींग कटप्पा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243989030.87/wet/CC-MAIN-20210510033850-20210510063850-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}